आशा भोसले यांच्या शोकप्रस्तावाचे वाचन त्यांना मराठीत करता आले नाही. राज ठाकरे यांनी विचारलेला प्रश्न योग्य आहे की ते भेळेचा कागद वाचत होते का? ज्या व्यक्तीला मराठी बोलता, वाचता किंवा…
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघ दौऱ्यादरम्यान शेकडो शिवसैनिकांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणावरून त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा…
उद्धव ठाकरे गटातील 6 खासदारांच्या शिवसेनेतील प्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी ‘ट्रिपल संजय’चा उल्लेख करत संजय राऊतांना अप्रत्यक्ष टोला लगावला. पक्षप्रवेश सोहळ्यात शिंदेंचे मोठे वक्तव्य.
शिवसेनेतील खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी अमित शाह आणि भाजपवर निशाणा साधला. मोदी पंतप्रधान असताना शाहांना पंतप्रधान होण्याची घाई का, असा सवाल त्यांनी केला.
ठाकरेंच्या शिवसेनेतील ६ बंडखोर खासदारांपैकी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पहिल्यांदाच फेसबुक लाईव्ह करत भूमिका स्पष्ट केली आहे. "मी शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय, विकासकामांच्या निधीसाठी सत्तेत जाणे गरजेचे होते," असे…
ठाकरे गटावरील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची अचानक भेट घेतली. या भेटीत पक्षातील फुट, आगामी निवडणुका आणि राजकीय रणनीतीवर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापनदिन मेळाव्यानंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. राऊतांना भाषणाची संधी न मिळाल्याने पक्षातील त्यांची घटती किंमत दिसून येत असल्याचा दावा त्यांनी…
ऑपरेशन टायगरनंतर बंडखोर ठरलेल्या सहा खासदारांना Y+ सुरक्षा देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. संजय राऊत यांच्या ‘ऑपरेशन तुडवा’ इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे.
शिवसेना (UBT) मधील राजकीय घडामोडींवर बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यास नकार दिला. "राऊतांच्या आरोपांना उत्तर देणं योग्य ठरणार नाही," असे ते म्हणाले.
Sanjay Raut News : शिवसेना UBT मधील कथित पक्षफुटीनंतर संजय राऊत यांनी फुटीर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. मशाल चिन्ह आणि उद्धव ठाकरेंच्या नावावर निवडून आलेले खासदार मतदारांचा विश्वासघात करत असल्याचा…
एका व्यक्तीवरील अतिविश्वासामुळे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आज ज्या स्थितीत आणून ठेवली आहे, त्याबाबत आता फारसे बोलण्यासारखे उरलेले नाही.
Maharashtra Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाहेर पडण्याच्या चर्चांदरम्यान खासदारांना उद्देशून खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पक्ष सोडण्याची इच्छा असलेल्या नेत्यांनी प्रथम आपल्या पदाचा राजीनामा…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 9 पैकी 6 खासदार बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हे खासदार स्वतंत्र गट स्थापन करून शिंदे गटात विलीन होण्याची शक्यता व्यक्त केली…
ठाकरे गटातील काही खासदार फुटून स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याच्या चर्चांवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत सर्व खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला ५ खासदारांनी ऑनलाईन हजेरी लावल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी सर्व खासदारांच्या अनुपस्थितीचे सविस्तर कारण स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आंदोलनावर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार टीका केली आहे. रोहित पवारांचे आंदोलन हे शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून केवळ राजकीय…
Sanjay Raut News: भाजपमध्येही सध्या प्रचंड नाराजी असल्याचा दावा राऊत यांनी केला. ईडी आणि सीबीआयच्या भीतीपोटी आज भाजपमध्ये अनेक जण गप्प आहेत. ज्या दिवशी ही भीती संपेल, त्या दिवशी भाजपचे…
अभिजीत दीपके हे ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक म्हणून ओळखले जातात. शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटी, परीक्षा पद्धतीतील समस्या, NEET परीक्षेतील वाद आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
काँग्रेसमधून जे-जे बाहेर पडले आहेत, ज्यांनी पक्ष स्थापन केले आहेत, त्यांनी एकत्र काँग्रेसच्या झेंड्याखाली यायला पाहिजे. तसेच अजित पवार गट विलीनीकरण होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये व्हा. मजबूत काँग्रेस देशाला नेतृत्व देणारी यात…
अर्ज माघारीच्या दिवशी पाच जागा बिनविरोध झाल्या असून शिवसेनेला २, राष्ट्रवादी काँग्रेस २ आणि एका जागेवर भाजपने बिनविरोध विजय मिळवला आहे. यावरूनच आता संजय राऊत यांनी महायुती सरकारवर खळबळजनक आरोप…