नवनाथ बान यांनी हिंदू धर्माबाबतच्या संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध केला आणि राऊत हे औरंगजेबासारख्या मानसिकतेला खूश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले.
या भेटीबाबत ठाकरे शिवसेना आणि फडणवीस यांच्याकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे ही भेट प्रत्यक्षात झाली की नाही, याबाबत अद्यापही संभ्रम आहे.
Sunetra Pawar as CM : अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याची व पक्षाची सुत्रे हाती घेत उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. मात्र त्या लवकर मुख्यमंत्री होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.
बारामतीमध्ये पोटनिवडणूक होत असून महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षाने उमेदवार दिला आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार हे भाजपसोबत गेले होते हे विसरु चालणार नाही असे वक्तव्य…
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया देत यावर महिला व बालकल्याण मंत्र्यांनी बोललं पाहिजे असे मत मांडले.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या राज्यात चांगलंच गाजत आहे. या सगळ्या प्रकरणावर नुकतंच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळ जनक विधान केलं आहे.
Sanjay Raut : शिंदे हे महाराष्ट्रामध्ये परतले असून त्यांनी त्यांच्या पक्षातील खासदारांचा खरपूस समाचार घेतला. यावरुन खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन एलपीजी गॅसच्या तुटवड्यावरुन सरकारवर निशाणा साधला. तसेच मंदिरांच्या अन्नछत्रांसाठी तरी गॅस द्यावा अशी मागणी केली.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी निशाणा साधला आहे. अज्ञानी राऊत हीन राजकारण करून राष्ट्रीय हित आणि देशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवत असल्याची टीका…
राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल अशी माहिती शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी दिली आहे. याबाबत आज संध्याकाळपर्यंत निर्णय होईल अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.
घाईघाईने युद्ध करण्यामागचे एपस्टीने फाईल्सवरच्या लोकांच्या चर्चा बंद व्हाव्यात. यावरचं लक्ष उडावं, युद्धावर चर्चा करावी. एपस्टीन फाईल्स विसरुन जावं म्हणून हे युद्ध असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
MP Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयावर देखील टीका केली.