मुख्य रस्त्यांवर अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांमुळे वाहतूक ठप्प होत असल्याचे चित्र बाजारपेठ परिसर, स्टेशन रोड तसेच प्रमुख चौकांमध्ये दिसून येत आहे.
मुख्य रस्त्यांवर अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांमुळे वाहतूक ठप्प होत असल्याचे चित्र बाजारपेठ परिसर, स्टेशन रोड तसेच प्रमुख चौकांमध्ये दिसून येत आहे.
वसई पूर्वेतील वसंत नगरी मैदान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. काही महिन्यांपूर्वी येथे भरलेल्या मेळ्यात नालासोपारा येथील एका अल्पवयीन मुलाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता.
Mumbai Ahmedabad Highway Chaos :गेल्या काही वर्षांपासून महामार्गाच्या मुंबई-अहमदाबाद काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून रखडलेल्या कामामुळे अपघात, वाहतूक कोंडी यामुळे वाहन बालकांसह नागरीक त्रस्त झाले आहेत.
Vasai Fishing Ban : वसईतील मत्स्य व्यवसाय मागील काही दिवसांपासून ठप्प झाला आहे. समुद्रात मत्स्यबीज वाढावे या उद्देशाकरता येथील मच्छिमार सोसायटीने ३० जानेवारी ते १० मार्च या कालावधी दरम्यान मासेमारी…
वसई येथील विद्यावर्धिनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात श्री. भाऊसाहेब वर्तक यांच्या जयंतीनिमित्त IEEE तांत्रिक सहप्रायोजित आंतरराष्ट्रीय परिषद IC3ET 2026 दिनांक ९ व १० फेब्रुवारी २०२६ रोजी यशस्वीरीत्या पार पडली.
वसई-विरार महापालिकेमार्फत शहरात अनेक ठिकाणी एसटीपी प्लांटला जोडणारी मलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र, प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि ठेकेदाराकडून सुरक्षिततेकडे केले जात असलेल्या दुर्लक्षामुळे नागरीक त्रस्त आहेत.
वसई पूर्वेकडील नायगावच्या टिवरी परिसरात तब्बल १००० कोटी रुपयांचा जमीन घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. बनावट कागदपत्रे आणि कायदेशीररित्या रद्द झालेल्या मुखपत्राचा आधार घेत फिर्यादीची ६५.३३ एकर जमीन हडपल्या…
नालासोपारा पूर्वेतील अलकापुरी परिसरात दिवसाढवळ्या अमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. गांजा आणि चरस खरेदीसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर...
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नालासोपारा येथील तुलिंज पोलीस ठाण्याच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. चोरीस गेलेले व हरवलेले सुमारे ६० हून अधिक महागडे मोबाईल फोन पोलिसांनी त्यांच्या मूळ मालकांना परत…
११ जानेवारीला एका व्हिडीओतून समुद्रात पाण्याच्या प्रवाहाचे मोठे रिंगण तयार झाल्याचे दिसून आले. या घटनेनंतर सर्वच यंत्रणा सजग झाल्या. परंतु, या घटनेस ७ दिवस होऊनही हा प्रवाह नक्की कशामुळे तयार…
वसई विरार महापालिकेचा पहिला निकाल हाती आला आहे.. प्रभाग क्रमांक ४ मधून बहुजन विकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी बहुजन विकास आघाडीच्या अमृता चोरघे, सुमन ममता दुर्गेश, प्रफुल्ल साने आणि अजीव…
शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने प्रचारासाठी कंबर कसली असून सभा, रॅली आणि घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पालघर जिल्ह्यातील नायगाव येथील एका सलूनमध्ये ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ हे गाणं वाजवल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या सतर्कतेमुळे समोर आला आहे. या गंभीर घटनेची दखल घेत पोलिसांनी या सलून चालकास अटक केली…
वसई पूर्वेतील गोराई पाडा, मुकुंद नगर येथील राजप्रभा औद्योगिक परिसरात अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. २४–२५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने (कोयता) निर्घृण हत्या करण्यात आली.
वाहतूककोंडी हा तर महाराष्ट्रातील सध्या सामान्य प्रश्न झाला आहे, जिथे जावं तिथे वाहतूककोंडी झालेली पहायला मिळते. आता वसई-विरारमधील रस्त्यांवर वेगळेच दृष्यं दिसून येत आहे, वाचा अधिक माहिती
वसई किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत एका विशिष्ट दृश्याचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला सुरक्षा रक्षकांनी तातडीने रोखल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.