कोयना धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका आता थेट औद्योगिक क्षेत्राला बसू लागला आहे. लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने नामांकित घरडा केमिकल कंपनीने आपले…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्याच्या आडेली गावातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरात गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या विहिरीचे बांधकाम मागील वर्षापासून अपूर्ण असून यावर्षीही पावसाळा तोंडावर आला…
अमरावती शहरासह ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या अप्पर वर्धा धरणात ४६ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी राहिली. आगामी पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यास हे धरण लवकर भरून…
मिरा-भाईंदर महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लिटर आणि एमआयडीसीकडून १३५ दशलक्ष लिटर असे एकूण २२१ दशलक्ष लिटर पाणी मंजूर आहे. तथापि, पाणीगळती, तांत्रिक बिघाड आणि वितरण व्यवस्थेतील अडचणींमुळे प्रत्यक्षात शहराला…
अकोला, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यात अद्याप टँकर सुरू करण्यात आले नसले तरी मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ३९ टैंकर चालवण्याची वेळ प्रशासनावर आली होती.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या तुलनेत अनेक प्रमुख नदी खोऱ्यांमधील पाण्याची पातळी घटली आहे. गंगा खोऱ्यातील पाण्याची पातळी ५३.८% वरून अंदाजे ५०.०१% पर्यंत घसरली आहे.
मुंबईत १५ मेपासून पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात लागू होणार असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही आठवड्यांत पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे.
पिण्याच्या पाण्याची लाईन तोडणाऱ्यांवर पाचपट दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पाणीटंचाईच्या समस्येबाबत स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला.
नाशिक जिल्ह्यातील १८७ गाव आणि वाड्यांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहेत.
नाशिक जिल्ह्यात अवकाळीच्या तडाख्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली असून २ गावे आणि २१ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामीण भागात जलस्रोत आटत चालल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
बेंबळी पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचाराचे आरोप होत असून, कमी क्षमतेच्या पंपांमुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे.
यवतमाळ शहरात या पाण्याच्या व्यापारातून वर्षभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. मात्र पाण्याच्या गुणवत्तेवर प्रशासनाचे लक्षच नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
पाणीसाठा कमी होत असल्याने अनेक ठिकाणी स्रोत आटण्याच्या मार्गावर असल्याने या वर्षी ही तालुक्यातील ३३ गावे ५० वाड्या टंचाई कृती आराखडयात नमूद करण्यात आली आहेत.
सुमारे ३० लाख रुपयांच्या पाणीपट्टी थकबाकीमुळे सलग चौथ्या दिवशी पाणीपुरवठा ठप्प झाला असून जिगळा तळ्यावर सील ठोकताच शहराचा मुख्य पाणीस्त्रोत बंद पडला आहे.
मुबलक पाऊस पडूनही तालुक्याला एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाईच्या झळा बसतात. आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीने टँकरमुक्त तालुका करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
National Water Mission आणि Ministry of Jal Shakti चा ‘जल वाणी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे दररोज पाणी वाचवण्याचे नागरिकांना आवाहन देण्यात आले आहे.
water Issue : उन्हाळ्यात गावांना पाण्याची तीव्र टंचाई भासण्याची शक्यता आहे. कारण अनियमित पाऊस, वाढते तापमान, भूजल पातळी खालावणे आणि पाण्याचा अपव्यय ही मुख्य कारणे आहेत. ज्यामुळे महिला व मुलींना…
चिमूर पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. ५४ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना असली तरी देखील अनेक भागांमध्ये नागरिकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांनी घागरफोड आंदोलनचा इशारा दिला आहे.
Chhatrapati Sambhajinagar Water Shortage: छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीटंचाई तीव्र! महापालिकेच्या २७४० कोटींच्या पाणी योजनेतील जोडण्या प्रलंबित असल्याने पाणीपुरवठा वेळापत्रक पुन्हा बिघडले.