यवतमाळ शहरात या पाण्याच्या व्यापारातून वर्षभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. मात्र पाण्याच्या गुणवत्तेवर प्रशासनाचे लक्षच नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
पाणीसाठा कमी होत असल्याने अनेक ठिकाणी स्रोत आटण्याच्या मार्गावर असल्याने या वर्षी ही तालुक्यातील ३३ गावे ५० वाड्या टंचाई कृती आराखडयात नमूद करण्यात आली आहेत.
सुमारे ३० लाख रुपयांच्या पाणीपट्टी थकबाकीमुळे सलग चौथ्या दिवशी पाणीपुरवठा ठप्प झाला असून जिगळा तळ्यावर सील ठोकताच शहराचा मुख्य पाणीस्त्रोत बंद पडला आहे.
मुबलक पाऊस पडूनही तालुक्याला एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाईच्या झळा बसतात. आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीने टँकरमुक्त तालुका करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
National Water Mission आणि Ministry of Jal Shakti चा ‘जल वाणी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे दररोज पाणी वाचवण्याचे नागरिकांना आवाहन देण्यात आले आहे.
water Issue : उन्हाळ्यात गावांना पाण्याची तीव्र टंचाई भासण्याची शक्यता आहे. कारण अनियमित पाऊस, वाढते तापमान, भूजल पातळी खालावणे आणि पाण्याचा अपव्यय ही मुख्य कारणे आहेत. ज्यामुळे महिला व मुलींना…
चिमूर पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. ५४ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना असली तरी देखील अनेक भागांमध्ये नागरिकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांनी घागरफोड आंदोलनचा इशारा दिला आहे.
Chhatrapati Sambhajinagar Water Shortage: छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीटंचाई तीव्र! महापालिकेच्या २७४० कोटींच्या पाणी योजनेतील जोडण्या प्रलंबित असल्याने पाणीपुरवठा वेळापत्रक पुन्हा बिघडले.
मुख्य पाइपलाइनची हायड्रोलिक टेस्टिंग सुरू असताना बुधवारी दि.१२ अचानक प्रेशर गेजचा पाईप तुटल्याने कामात अडथळा निर्माण झाला. पाण्याचे फवारे आकाशात उंच उडाले आणि चाचणी थांबवावी लागली.
छत्रपती संभाजीनगरसाठी दिलासा! शहराची पाणीटंचाई दूर करण्यासाठी उभारण्यात आलेल्या २५०० मि.मी. व्यासाच्या नवीन जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात. MJP कडून १५ डिसेंबरपासून २०० एमएलडी पाणीपुरवठ्याची चाचणी सुरू होणार.
कोल्हापूर शहराला शुद्ध पाणी मिळावं यासाठी थेट काळमावाडी धरणातून पाणीपुरवठा योजना करण्यात आली. या योजनेचे धुमधडाक्यात उद्घाटन करण्यात आले. पण पाणी योजना सुरू झाल्यापासून काही ना काही सतत बिघाड होत…
मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागल्याने नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या अडचणी लवकरात लवकर दूर करण्याबाबत मुश्रीफ यांनी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या आहेत.
कर्जत तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशन अग्रेसर दिसत आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत.
जिल्ह्यामध्ये माण तालुक्यात 42 गावे व 291 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. तसेच पुढील 50 दिवसांचा आराखडा प्रशासनाने सक्रिय केला आहे.
वाढत्या उन्हाळ्यामुळे शहरी भागांमध्ये पाण्याच्या टॅंकरची मागणी वाढली आहे. टँकर माफियाला पाठीशी घालण्यासाठी पाण्याच्या तुटवडा दाखविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
जर तुम्ही ठाणे शहरात राहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. याचे कारण म्हणजे ठाण्यातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे, असं मनपाकडून सांगण्यात आलं आहे.
पानशेत आणि वरसगाव या दोन्ही धरणांतील पाण्याची पातळी ७० टक्क्यांहून अधिक आहे. शेतकऱ्यांनी मागणी केल्याने कालवा सल्लागार समितीच्या मंजुरीनंतर उन्हाळी आवर्तनाचे पाणी सुरू करण्यात येणार आहे.
मिरा भाईंदरमधील गावठाण महाजन वाडीतील परिसरामध्ये पिण्याची पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. त्यामुळे त्रस्त नागरिकांनी जर समस्या सुटली नाही तर महापालिकेवर मोर्चा काढण्याचाही इशारा दिला आहे.
मीरा भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई पाहायला मिळत आहे. पाणी कपातीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. गेल्या महिनाभरापासून या पाणीपुरवठ्यात देखील कपात करण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे शहराला…