BCCI to meet chief selector Agarkar tenure extension: टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता म्हणून अजित आगरकर यांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपत आहे. आता, त्यांच्या भवितव्यासंदर्भात बीसीसीआय आणि अजित आगरकर यांच्यात लवकरच एक…
VVS laxman Will Replace Ajit Agarkar As Chief Selector: बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या कार्यकाळाबाबतचा एक मोठा निर्णय सप्टेंबरमध्ये घेतला जाऊ शकतो. वृत्तानुसार, त्यांची मुख्य निवडकर्ता पदावरुन हकालपट्टी केली…
Batting Coach on rohit Sharma retirement from ODI: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चांनी सध्या जोर धरला आहे. त्यातच संघाच्या प्रशिक्षकांनी रोहितच्या…
एका अहवालानुसार, बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा करार जून २०२६ मध्ये संपल्यावर त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. अशातच आता रोहित अन् विराटच्या दुश्मनावर BCCI मेहरबान झाल्याचं पहायला मिळत आहे.
२९ वर्षीय गोलंदाजाने २०२५-२६ रणजी ट्रॉफी हंगामात सातव्यांदा पाच बळी घेतले आहेत. सौरव गांगुलीने अजित आगरकर आणि बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांना टॅग करून राष्ट्रीय संघात आकिबची निवड करण्याची शिफारस…
शुभमन गिल २०२६ च्या टी-२० विश्वचषक आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने निवडलेल्या संघातून बाहेर आहे. पण, सुनील गावस्कर यांच्या सल्ल्याला आणि या गोष्टींना काही किंमत नाही.
शुभमन गिल अहमदाबादमध्ये संघासोबत होता, जिथे भारताने पाच सामन्यांची शेवटची टी-२० मालिका जिंकून दक्षिण आफ्रिकेला हरवले होते. काही तासांनंतर, उपकर्णधार असूनही गिलला टी-२० संघातून वगळण्यात आले.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २० डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला. या संघातून शुभमन गिलला वगळण्यात आले आहे. त्यावर आता अजित आगरकर यांनी भाष्य केले आहे.
रायपूरमधील पराभवामुळे संताप व्यक्त होत आहे. गोलंदाजांच्या लाजिरवाण्या कामगिरीमुळे चाहते संतापले आहेत. गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांनाही त्यांच्या संघ निवडीवरून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.
माजी महान फिरकी गोलंदाज आर. अश्विन यांनी निवड प्रक्रियेवर तीव्र टीका केली आहे. ते म्हणाले की अभिमन्यू ईश्वरनने टी-२० मध्ये शतक झळकावले आहे, त्यामुळे आता तो निश्चितपणे कसोटी सामने खेळेल.
रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात सामन्याचा निकाल जाहीर करण्यात आला. रँक टर्नर म्हणजेच फिरकी अनुकूल खेळपट्टी तयार केल्याबद्दल हरभजन सिंगने संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली.
भारताच्या कालच्या निराशाजनक कामगिरीनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आणि आता माजी भारतीय क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यांनी खराब नियोजन आणि निवडीला या पराभवाचे कारण दिले आहे.
दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी त्याची निवड न झाल्याने त्याचे प्रशिक्षक मोहम्मद बद्रुद्दीन निराश झाले. त्यांनी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि बीसीसीआयवर जोरदार टीका केली आहे.
आगामी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात भारतीय स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला स्थान न देण्यात आल्याने आता बीसीसीआयवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत…
भारतीय संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरीने भारतीय संघात पुनरागमनासाठी पुन्हा एकदा दावा मजबूत केला आहे. तो आता संघात परण्यासाठी सज्ज झाला आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीने दोन सामन्यांमध्ये १५ बळी घेतले, ज्यामुळे त्याने भारताच्या सर्वात घातक गोलंदाजांपैकी एक असल्याचे दाखवून दिले आहे. त्याने चमकदार कामगिरी करून त्याच्या सर्व टीकाकारांना चोख उत्तर दिले…
सिडनी वनडेनंतर गंभीर आणि आगरकर यांना लक्ष्य केले जात आहे. चाहते मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ता यांना प्रचंड ट्रोल करत आहेत. तथापि, विराट कोहली आणि रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतल्याने त्यांचे मनोबल…
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात निवड न झालेल्या मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफी २०२५ स्पर्धेत धुमाकूळ घातला आहे. त्याने उत्तराखंडविरुद्ध दोन्ही डावात ७ बळी घेऊन निवडकर्त्यांना चांगलेच उत्तर दिले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्थान न मिळाल्याने मोहम्मद शमीने नाराजी व्यक्त करतांना निवडकर्त्यांवर निशाणा साधला होता. आता मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी त्याच्या आरोपांवर उत्तर दिले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत विराट आणि रोहित सहभागी आहेत. या जोडीबद्दल अजित आगरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.