रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात सामन्याचा निकाल जाहीर करण्यात आला. रँक टर्नर म्हणजेच फिरकी अनुकूल खेळपट्टी तयार केल्याबद्दल हरभजन सिंगने संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली.
भारताच्या कालच्या निराशाजनक कामगिरीनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आणि आता माजी भारतीय क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यांनी खराब नियोजन आणि निवडीला या पराभवाचे कारण दिले आहे.
दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी त्याची निवड न झाल्याने त्याचे प्रशिक्षक मोहम्मद बद्रुद्दीन निराश झाले. त्यांनी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि बीसीसीआयवर जोरदार टीका केली आहे.
आगामी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात भारतीय स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला स्थान न देण्यात आल्याने आता बीसीसीआयवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत…
भारतीय संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरीने भारतीय संघात पुनरागमनासाठी पुन्हा एकदा दावा मजबूत केला आहे. तो आता संघात परण्यासाठी सज्ज झाला आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीने दोन सामन्यांमध्ये १५ बळी घेतले, ज्यामुळे त्याने भारताच्या सर्वात घातक गोलंदाजांपैकी एक असल्याचे दाखवून दिले आहे. त्याने चमकदार कामगिरी करून त्याच्या सर्व टीकाकारांना चोख उत्तर दिले…
सिडनी वनडेनंतर गंभीर आणि आगरकर यांना लक्ष्य केले जात आहे. चाहते मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ता यांना प्रचंड ट्रोल करत आहेत. तथापि, विराट कोहली आणि रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतल्याने त्यांचे मनोबल…
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात निवड न झालेल्या मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफी २०२५ स्पर्धेत धुमाकूळ घातला आहे. त्याने उत्तराखंडविरुद्ध दोन्ही डावात ७ बळी घेऊन निवडकर्त्यांना चांगलेच उत्तर दिले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्थान न मिळाल्याने मोहम्मद शमीने नाराजी व्यक्त करतांना निवडकर्त्यांवर निशाणा साधला होता. आता मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी त्याच्या आरोपांवर उत्तर दिले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत विराट आणि रोहित सहभागी आहेत. या जोडीबद्दल अजित आगरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया १९ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यावर आता त्याने नाराजी व्यक्त केली आहे.
बीसीसीआयकडून अजीत आगरकर यांचा कार्यकाळ वाढवला असून आगरकर यांचा कार्यकाळ जून 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे. ते भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून देखील देखील कार्यरत असणार…
संघाच्या घोषणेनंतर काही दिवसांनी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठे पाऊल उचलले आहे आणि २ निवडकर्त्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. घोषणा केल्यानंतर BCCI ने सोशल मिडियावर नवी पोस्ट शेअर…
आता बीसीसीआयने आगरकरला एक मोठी भेट दिली आहे. बीसीसीआयने अजित आगरकरचा करार २०२६ पर्यंत वाढवला आहे. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने आयसीसी जेतेपदांचा दुष्काळ संपवला आणि कसोटी आणि टी२० मध्ये चांगला…
बीसीसीआयच्या निवड समितीने आशिया कप २०२५ साठी भारतीय संघ जाहीर केला आहे. यानंतर मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी अभिषेक शर्मा-संजू सॅमसन यांच्या निवडीबबत मोठी माहिती दिली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून आशिया कप २०२५ साठी १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल परतला असून त्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशिया कप २०२५ साठी १५ सदस्यीय संघ घोषित केला आहे. यामध्ये श्रेयस अय्यरल संधी देण्यात अल्ले नाही. यावर आता भारतीय मुख्य निवडकर्त्याने खुलासा केला आहे.
भारताचा संघ आशिया कपमध्ये अ संघामध्ये आहे, या गटामध्ये भारताच्या संघासह पाकिस्तान, युएई, ओमान हे संघ आहेत. भारताचे निवडकर्ते अजित आगरकर आणि संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने संघाची घोषणा केली…
आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा १९ ऑगस्ट रोजी केली जाईल. मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात निवड बैठक होईल, त्यानंतर कर्णधार आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर पत्रकार परिषदेत संघाची घोषणा करतील.
मागील अनेक दिवसांपासून भारताच्या संघामध्ये कोणत्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद हे सूर्यकुमार यादवकडे देण्यात येणार आहे असे सांगितले जात आहे.