संघाच्या घोषणेनंतर काही दिवसांनी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठे पाऊल उचलले आहे आणि २ निवडकर्त्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. घोषणा केल्यानंतर BCCI ने सोशल मिडियावर नवी पोस्ट शेअर…
आता बीसीसीआयने आगरकरला एक मोठी भेट दिली आहे. बीसीसीआयने अजित आगरकरचा करार २०२६ पर्यंत वाढवला आहे. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने आयसीसी जेतेपदांचा दुष्काळ संपवला आणि कसोटी आणि टी२० मध्ये चांगला…
बीसीसीआयच्या निवड समितीने आशिया कप २०२५ साठी भारतीय संघ जाहीर केला आहे. यानंतर मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी अभिषेक शर्मा-संजू सॅमसन यांच्या निवडीबबत मोठी माहिती दिली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून आशिया कप २०२५ साठी १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल परतला असून त्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशिया कप २०२५ साठी १५ सदस्यीय संघ घोषित केला आहे. यामध्ये श्रेयस अय्यरल संधी देण्यात अल्ले नाही. यावर आता भारतीय मुख्य निवडकर्त्याने खुलासा केला आहे.
भारताचा संघ आशिया कपमध्ये अ संघामध्ये आहे, या गटामध्ये भारताच्या संघासह पाकिस्तान, युएई, ओमान हे संघ आहेत. भारताचे निवडकर्ते अजित आगरकर आणि संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने संघाची घोषणा केली…
आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा १९ ऑगस्ट रोजी केली जाईल. मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात निवड बैठक होईल, त्यानंतर कर्णधार आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर पत्रकार परिषदेत संघाची घोषणा करतील.
मागील अनेक दिवसांपासून भारताच्या संघामध्ये कोणत्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद हे सूर्यकुमार यादवकडे देण्यात येणार आहे असे सांगितले जात आहे.
बुमराह याला भारतीय संघाचे कर्णधार पद मिळणार असे म्हटले जात होते पण भारतीय संघाचे कर्णधार पद हे जसप्रीत बुमराहला का देण्यात आले नाही या मागचे कारण देखील आता बीसीसीआयचे सिलेक्टर…
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचा कर्णधार हा शुभमन गिल असणार आहे. आज विराट कोहली याचा निवृत्तीवर सिलेक्टर अजित आगरकर यांना प्रश्न विचारण्यात आला यावर त्यांनी स्पष्ट विराटच्या रिटायरमेंटवर केले आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपदही आपल्या नावे केले. त्यानंतर तो कसोटी संघात कर्णधारपदी कायम राहणार असल्याचे मानले जात आहे. निवडकर्त्यांकडून निर्णय येणे बाकीय आहे.
Maharashtra Assembly Budget Session Live : राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून आज अर्थमंत्री अजित पवार ते विधीमंडळामध्ये सादर करणार आहेत.
Karun Nair : भारतीय संघाची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी घोषणा झाल्यानंतर करुण नायरचा संघात समावेश होऊ शकला नाही. यानंतर यावर निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी यावर विस्तृत भाष्य केले. यावर करुण…
गेल्या पाच वर्षांपासून कसोटीत सरासरीपेक्षा कमी कामगिरी करणाऱ्या विराटच्या चाहत्यांनाही बीसीसीआय त्याच्या स्टारडमच्या तुलनेत बटू वाटत आहे. आता नक्कीच बीसीसीआयला दाखवावे लागेल की देशात क्रिकेट की स्टार संस्कृती मोठी आहे.
मुंबई आता क्रीडा केंद्र बनणार आहे. भारतातील सर्वात जुन्या व प्रतिष्ठित शालेय क्रीडा संस्थांपैकी एक असलेल्या मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन (एम.एस.एस.ए) यांच्याशी पाच वर्षांसाठी भागीदारी करण्याची घोषणा केली.
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात व्हाईट वाॅश मिळाल्यानंतर BCCIचे सचिव जय शहा यांनी तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत खुद्द जय शाह, कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अजित…
सध्या T२० फॉरमॅटसाठी सूर्यकुमार यादव हा कर्णधार असणार आहे. तो एकदिवसीय फॉरमॅटचा खेळाडू नाही असे प्रशिक्षक गौतम गंभीर याचे म्हणणे आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवडकर्ता अजित आगरकर हे नव्या…
भारताचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवडकर्ता अजित आगरकर यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये त्याने अनेक मोठे खुलासे केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद का सोपवले…
Virender Sehwag Plying XI For T20 WC : सध्या आयपीएलच्या (IPL 2024) रणसंग्राम सुरू आहे. ऐन मोसमात आलेल्या आयपीएलमध्येच आता टी-20 विश्वचषकाची चर्चा सुरू आहे. तसेच, संघ निवडीसाठी जोरदार चर्चा आहे.…
बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी आधीच संकेत दिले आहेत की आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना टी-20 विश्वचषक संघात महत्त्व दिले जाईल.