आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिर परिसरात विद्युत रोषणाईसाठी अत्याधुनिक एलईडी माळा, रोप लाईट्स, आकर्षक लटकन, सजावटीची तोरणे, व्हाईट व वॉर्म फोकस लाईट्स तसेच विविध डेकोरेटिव्ह लाईट आर्टिकल्सचा वापर करण्यात आला आहे.
Ashadhi Wari 2026: आषाढी वारीनिमित्त 'पालखी निघाली वारीला' हे नवीन भक्तिगीत प्रदर्शित झाले आहे. शंकर महादेवन आणि रीवा राठोड यांच्या सुरेल आवाजातील या गीताला रूप कुमार राठोड यांचे संगीत लाभले…
पंढरपूरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही अपवाद न करता केवळ श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन घेतले. यानंतर त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत विविध सुविधांचा आढावा घेतला.
आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या कपाळावर लावलेले गोपीचंदन हे केवळ धार्मिक चिन्ह नसून वैष्णव भक्ती, शुद्धता आणि श्रीविठ्ठलावरील अखंड श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. वारकरी संप्रदायात गोपीचंदनाला विशेष आध्यात्मिक महत्त्व असून,…
आषाढी वारीदरम्यान लाखो भाविकांच्या आरोग्याचा विचार करून अन्न व औषध प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. सोलापूर जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर आणि पुणे येथील एकूण २० अन्न सुरक्षा अधिकारी वारीदरम्यान कार्यरत राहणार…
श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून पंढरपूरकडे निघणारी श्री रुक्मिणी मातेची मानाची पालखी ही महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील एक अद्वितीय आणि गौरवशाली परंपरा आहे. ४०० वर्षांहून अधिक काळ अखंड सुरू असलेली ही पायदळ पालखी…
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्यातील पहिले पारंपरिक उभे रिंगण सातारा जिल्ह्यातील चांदोबाचा लिंब (तरडगाव) येथे उत्साहात पार पडले. माऊलींच्या अश्वांची धाव पाहण्यासाठी लाखो वारकऱ्यांची गर्दी झाली होती.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण सातारा जिल्ह्यातील तरडगावजवळील चांदोबाचा लिंब येथे भक्तिमय वातावरणात पार पडले. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या अश्वांनी नेत्रदीपक दौड घेतली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या…
सोमेश्वरनगर येथील काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे पहिले गोल अश्वरिंगण दीड लाख वारकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. मानाच्या अश्वाच्या दौडीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
आषाढी वारीसाठी पंढरपूरला येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी योजना-2026' लागू केली आहे. या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू, अपंगत्व आणि रुग्णालयीन उपचारांसाठी लाखोंची आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात…
Jejuri Accident: जेजुरी जवळ पंढरपूर वारीला निघालेल्या महिला वारकऱ्यांच्या जत्थ्याला ट्रकने उडवले. या अपघातात ३ वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर.
कोरेगाव सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीने आयोजित ५ व्या पंढरपूर सायकल वारीचे आज थाटात प्रस्थान झाले. आमदार महेश शिंदे यांनी भगवा झेंडा दाखवून १०० हून अधिक सायकल पटूंना रवाना केले.
Prajakta Gaikwad : मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने व्यग्र शूटिंग शेड्युलमधून वेळ काढत आषाढी वारीत सहभाग घेतला. वारीतले सुंदर फोटो शेअर करत तिच्या साधेपणाने चाहत्यांची मनं जिंकली.
आषाढी एकादशी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाने ५,५०० विशेष एसटी बसची घोषणा केली आहे. ४० किंवा अधिक भाविकांनी नोंदणी केल्यास गावातून थेट पंढरपूर बस सेवा मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत आणि…
वारीत चालताना अनेक वारकरी आपल्या कुटुंबीयांपासून शेकडो किलोमीटर दूर असतात.घरच्यांना केवळ एक फोन करून ‘मी सुखरूप आहे’ एवढे सांगणेही त्यांच्यासाठी अमूल्य असते.
पालखीसोहळ्यात विठ्ठलाच्या मूर्तीच्या वरच हे प्रभामंडळ दिसल्याने अनेक भाविकांनी त्याला आध्यात्मिक अर्थही जोडला. अध्यात्मात देव किंवा पवित्र व्यक्तीच्या भोवती दिसणाऱ्या तेजोवलयालाही प्रभामंडळ असे संबोधले जाते.
आषाढी वारीसाठी आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने किसन वीर साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला आहे.
यंदाच्या वारीने पुणे शहराला भक्ती, संस्कृती आणि पर्यटनाचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी दिली असून बाजारपेठांपासून ऐतिहासिक वास्तूंपर्यंत सर्वत्र विठ्ठलनामाचा गजर आणि वारकरी संप्रदायाचा उत्साह पाहायला मिळाला.
'पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा' या माहितीपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचे डिजिटल युगातले एक दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. देशातल्या भक्ती मार्गातली वारी ही सर्वात प्राचीन परंपरा आहे, ती सर्वांना मोठी…