महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजूने एकतर्फी निकाल हाती आला आहे. मात्र मंत्रिपदाच्या गोंधळावरुन अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. त्यामुळे राजकीय नाराजी उघड झाली आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजूने लागला आहे. आता निकालानंतर महायुतीसाठी विधान परिषदेमध्ये सहा जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे नाराज नेत्यांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी निकाल हा मराठा समाजामुळे लागला असून आमच्या नादी लागू नका असा इशारा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीचा न भूतो न भविष्यती असा महायुतीचा निकाल लागला आहे. भाजपच्या दणदणीत विजयानंतर आता महाविकास आघाडीचे नेते खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अजित पवार यांनी बारामतीचा गड राखला आहे. अभूतपूर्व असा विजय मिळवत अजित पवारांनी बारामती त्यांचीच असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
आज महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला आहे. सध्या समोर आलेल्या निकालाच्या आकडेवाडीनुसार, भाजप महायुतीने बाजी मारली आहे असे म्हणता येईल. दरम्यान यावर सोशल मीडियावर मिम्स व्हायरल होत आहेत.
विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. मतमोजणी अद्याप सुरु असली तरी राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता सोलापूरचा निकाल देखील समोर आला आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार हे आघाडीवर आहेत. विक्रमी मतांच्या फरकांनी अजित पवार हे आघाडीवर आहे.युगेंद्र पवार यांना अजित पवार यांनी मोठा धक्का दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास बाकी राहिले आहेत. त्यामुळे आता राजकारण रंगले असून शिंदे गटाच्या प्रवक्त्यांच्या वकत्व्यामुळे जोरदार चर्चा रंगली आहे.
विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले आहे. आता निकालापूर्वी दादरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे सचिव सचिन शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले असून अवघ्या काही तासांमध्ये निकाल हाती येणार आहे. त्यापूर्वी बारामतीमध्ये अजित पवारांचे खास पोस्टर लक्षवेधी ठरत आहे.
विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले असून अवघ्या काही तासांमध्ये राज्याचा महानिकाल सर्वांसमोर येणार आहे. त्यापूर्वी शरद पवार यांनी त्यांच्या सर्व उमेदवारांना काही तातडीने सूचना दिल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. मात्र अद्याप मतमोजणी बाकी असून ईव्हीएम मशीनमध्ये मत बंद झाली आहेत. मात्र स्ट्रॉग रुमबाबकत रोहित पवारांनी गंभीर आरोप केला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता निकाल समोर येणाार असून त्यामुळे सर्व नेत्यांचा जीव टांगणीला लागला आहे. आता काही नेत्यांनी देवदर्शन घेतले आहे.
विधानसभेसाठी आता मतदान प्रक्रिया पार पडली असून उद्या निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वी आता निवडणूक आयोगाने प्रचारातील वादग्रस्त विधानांचा अहवाल मागवण्यास सुरुवात केली आहे.
नागालँडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. येथे भाजप 60 पैकी 50 जागांवर आघाडीवर आहे. एनपीएफला येथे 6 जागा मिळत आहेत तर काँग्रेस एका जागेवर पुढे आहे.
मतमोजणीच्या हाती आलेल्या अंदाजांनुसार भाजपला उत्तरप्रदेशमध्ये २५० हून अधिक जागांवर आघाडी मिळाली असल्याने युपीमध्ये भाजपला मिळत असलेल्या जागांनुसार २०२४ मध्ये सत्तेत परतण्याचा भाजपचा मार्ग जवळपास निश्चित झाला असून, भविष्यात योगी…