आपल्या शासनकाळात मुघल शासक औरंगजेबासोबत अशी एक घटना घडून आली की त्याने स्व-इच्छेने 330 बिघा जमीन आणि आठ गावांचे भाडे करमुक्त करून या मंदिराला प्रदान केले. उर्दू, पर्शियन भाषेत लिहिलेल्या…
औरंगजेबाच्या धडग्यावरुन राज्यामध्ये राजकारण तापले आहे, नागपूरमध्ये यावरुन दंगल झाली आहे. यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून महायुतीवर निशाणा साधला आहे.
हा एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग आहे. नागपूरसह सर्व नागरिकांना आवाहन आहे की अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं…
औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला होता. म्हणजेच ज्याचा गुजरातमध्ये जन्म झाला तो म्हणजे औरंगजेब, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे होता, याची चर्चा…
औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात सोमवारी रात्री दोन गटात राडा झाला. त्याचे पडसाद आज राज्यभर उमटत आहेत. दरम्यान शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून आज सरकारवर कडाडून टीका केली…
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली होती. औरंगजेब एक क्रूर प्रशासक होता, तसंच प्रशासन फडणवीस चालवत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
महाराष्ट्रात अनेक गडकिल्ले आहेत. महाराष्ट्रावर राज्य करण्याच्या उद्देशाने औरंगजेबाने राज्यातील अनेक गडकिल्ल्यांवर आक्रमण केले, त्याने अनेक किल्ले काबीजही केले पण यातील एक किल्ला मात्र त्याच्या कधीही हाती लागू शकला नाही.…
औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात तणावाचं वातावरण असून त्याचे पडसाद आज अधिवेशनातही उमटले. दरम्यान विरोधकांनी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच आक्रमक झाले होते.
राज्यभरात औरंगजेबाची कबर काढण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. कबर हटाव मोहीम दरम्यान या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
ण्यात (Pune) आज पतित पावन संघटनेकडून करण्यात आलेल्या आंदोलनात औरंगजेब समजून बहाद्दूर शाह जफर यांचा फोटो जाळण्यात आला. ‘पतित पावन’च्या आंदोलनातील ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
मुघल बादशहा औरंगजेब हा क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत,. अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
त्या काळात भारतात विविध धर्मांचे लोक आपापल्या धार्मिक परंपरांनुसार पूजा करत होते. याउलट, युरोपमध्ये मात्र अन्य धर्मीयांना कोणतेही स्वातंत्र्य दिले जात नव्हते.
Aurangzeb's Controversy : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर औरंगजेबाच्या क्रूरतेवर चर्चा सुरू झाली आहे. 'छावा' हा चित्रपट औरंगजेब किती क्रूर होता याची कहाणी सांगतो.