भारतात ऑटो रिक्षा खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या रोजगार आणि वाहतुकीत मदत करतात. अशातच इलेक्ट्रिक आणि सीएनजी ऑटो रिक्षांमधून निवड करताना किंमत, इंधन खर्च आणि मेंटेनन्स सारखे घटक महत्त्वाचे आहेत.
चिखलाच्या पाण्यातून वाट काढत चालणं हे खूप जास्त त्रासदायक होतं. मात्र याच त्रासावर एका रिक्षाचालकाने केलेला जुगाड पाहून नेटकरी फिदा झाले आहे. असं नेमकं आहे तरी काय या व्हिडीओमध्ये जाणून…
राज्यातील रिक्षा चालक यांनी ई बाईक टॅक्सी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 21 मे रोजी रिक्षा चालकांचा संपूर्ण राज्यामध्ये बंद असणार आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
शिरपूर तालुक्यातील सांगवी वनविभागातील अंबा कक्ष क्षेत्रात वनरक्षक पवन पवार हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना काही संशयास्पद हालचाली लक्षात येताच त्यांनी सदर शेतामध्ये धाव घेतली.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण कोल्हापूर व इचलकरंजी यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात रिक्षाचालक मीटरने भाड्याची आकरणी करत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना याचा नाहक फटका सहन करावा लागतो. आरटीओच्या दुर्लक्षामुळे इचलकरंजीत रिक्षाचालकांची मनमानी सुरू आहे, याला आवर घालणे गरजेचे आहे.