बदलापुरातील माजी नगरसेवक मोहन राऊत यांच्या हत्या प्रकरणातील ४ आरोपींना ठाणे विशेष मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ११ वर्षांनंतर मोहन राऊत यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे.
पोलिसांना तपासात सहकार्य करण्याऐवजी आरोपी बनवताच हे आरोपी फरार झाले आहेत. घटना अतिशय संवेदनशील आहे. हे प्रकरण जामीन देण्यास योग्य नाही, असे म्हणत मुंबई हायकोर्टाने बदलापूर प्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामीन…
बदलापूरचे पोलीस अक्षय शिंदेला कायदेशीर पद्धतीने घेऊन जात असताना, अक्षयने पोलिसांची पिस्तुल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी त्याच्याकडून पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्याचा देखील प्रयत्न झाला आहे. या संदर्भात मुंब्रा…
बारामतीत १० वर्षांपुर्वी आंदोलन झाले होते.त्यावेळी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देण्याबाबत शब्द दिला होता.त्याची अंमलबजावणी झालेली नाही.मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनाला मुख्यमंत्री स्वत: जातात.त्यानंतर देखील याबाबत निर्णय झालेला नाही.जरांगे पाटलांवर सातत्याने…
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदेबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. अक्षय शिंदेचे आतापर्यंत तीनवेळा लग्न झाले आहे. बदलापूर पूर्वेकडील खरवई…
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
बदलापूर येथे चार वर्षांच्या मुलीवर अत्याचाराची दुर्दैवी घटना घडली. दलापूर येथील एका शाळेत ही गंभीर घटना घडली. यानंतर या घटनेच्या विरुद्ध हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते.
कोल्हापूरमध्ये देखील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. यावर बोलताना कोणालाही सोडले जाणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांच्यात खात्यात दर महिन्याला १,५०० रुपये जमा केले जाणार आहेत.
आंदोलकांना पांगवण्यासाठी व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठया प्रमाणात पोलिसांची कुमक बदलापूर स्टेशनमध्ये दाखल झाली होती. तसेच सध्या रेल्वे स्थानकासह शहरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अंतर्गत या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गृहमंत्री म्हणाले…
गेल्या सात तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकात नागरिक आंदोलन करत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ हजारो नागरिक आंदोलन करत आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.
आज सकाळपासून बदलापुरात वातावरण चिघळले आहे. गेल्या दोन तासांपासून बदलापूर रेल्वे मार्गावर संतप्त आंदोलकांनी रेलरोको केला आहे. त्यामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक सेवाही विस्कळीत झाली आहे.