महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू झाले असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
लोकशाहीत आंदोलन करणे योग्य आहे; मात्र संवाद व चर्चा होणे आवश्यक आहे. अंगावर आल्यास शिंगावर घेण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, परंतु हिंसेचे आम्ही समर्थन बोलताना सकपाळ यांनी करत नाही.
कार्यक्रमात विखे पाटील यांनी आघाडी सरकारवर चौकशीच्या नावाखाली संस्थांवर दडपशाही केल्याचा आरोप करत सहकार चळवळीला पुन्हा गतवैभव मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. महिला बचत गटांना आर्थिक बळ देण्याचे आवाहन करण्यात आले.
भाजपा धमकी देणारा व पाठीत वार करणारा पक्ष आहे. राहुल गांधी भाजपच्या धमक्यांना घाबरत नाहीत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
दिल्लीत झालेल्या शर्टलेस निदर्शनाच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते आज इंदूरमध्ये काँग्रेस कार्यालयाला घेराव घातला आहे. काँग्रेस कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले, ज्यामुळे दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली.
Bhiwandi Mayor Election News : भिवंडीच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. धर्मनिरपेक्ष आघाडीचे नारायण चौधरी महापौरपदी निवडून आले आहेत. त्यांना ४८ मते मिळाली आहेत.
वित्तीय समितीमुळे विकासकामांना वेळ लागत असून, आता सभागृह अस्तित्वात आल्याने वित्तीय समितीची आवश्यकता नसल्याने समिती बर्खास्त करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.
राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह दोतासारा यांनी थेट भाजप आणि आरएसएसवर टिका केली आहे. "लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत.
विरोधी पक्षाचे नेते आणि कॉँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी प्राप्त झाली आहे. राहुल गांधी यांच्यासह २५ अन्य कॉँग्रेस खासदारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
भाजपाचे काही नगरसेवक पक्षाचा आणि विचारांचा त्याग करून धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी झाले असून, भिवंडीचा महापौर व उपमहापौर सेक्युलर फ्रंटचा होईल, असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.
भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप हे दोन विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेस पक्षाने भाजप उमेदवार स्नेहा पाटीलना पाठिंबा जाहीर केला आहे, यामुळे एकनाथ शिंदेना धक्का!
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या परिषदेला 'अव्यवस्थित पीआर तमाशा' संबोधत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या समिटमध्ये भारतीयांचा डेटा विकला जात असल्याचे त्यांनी म्हटले…