राहुल गांधी पुण्यात ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमात सहभागी होत असताना बारामतीत संजय राऊत रामरक्षा आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनादरम्यान भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला.
Rahul Gandhi Protest: NEET परीक्षेतील कथित पेपर लीक आणि अनियमितता, जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थी साहिल लोचबला पेलेटचे छर्रे लागल्याचे प्रकरण आणि ‘वंदे मातरम्’शी संबंधित वादावरून काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आले आहेत.
पुण्यात २२ ऑगस्ट रोजी राहुल गांधी विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. 'छात्रों की गुंज' कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कन्हैया कुमार यांनी भाजपावर कार्यक्रमात अडथळे आणल्याचा आरोप केला असून शिक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला घेरले.
नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 2029 मध्ये सत्ताबदल होईल, असा दावा करत त्यांनी शिक्षणमंत्रीपद आणि नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवरही प्रश्न…
Mira Bhayandar BJP: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभांमध्ये भाजपच्या नगरसेविका निला सोन्स यांच्या आक्रमक भूमिकेची चर्चा रंगली आहे. प्रभाग क्रमांक १८ मधून सलग दहाव्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या निला सोन्स विविध नागरी…
मतदार यादी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेचा भाजप आणि मित्रपक्षांना २०२९च्या निवडणुकीत मोठा फायदा होईल, असा दावा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केला. दुबार, मृत आणि स्थलांतरित मतदारांची नावे वगळल्याने निवडणूक प्रक्रिया अधिक…
पश्चिम महाराष्ट्रात भाजपची संघटनात्मक ताकद वाढल्याचा दावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. सोलापूर, सातारा, सांगली आणि पुण्यात आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू असून विविध पक्षांतील नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे…
भाईंदरच्या गोल्डन नेस्ट परिसरातील बाळासाहेब ठाकरे कलादालन राज्य सरकारच्या ताब्यात देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. त्यातच भाजप महापौर, गटनेते आणि पदाधिकाऱ्यांनी पाहणी केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
पुण्यातील ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमात भाजपकडून खोडा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष, खासदार इम्रान प्रतापगडी यांनी केला आहे. तसेच इम्रान प्रतापगडी यांनी भाजप सरकारला इशाराही…
Kalyan Dombivli Politics: कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि मनसेमधील राजकीय संघर्षाला पुन्हा धार आली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी हिंदी भाषिक समाजाच्या कार्यक्रमात ब्रिजभूषण सिंह आणि राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून…
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून सत्ताधारी भाजपमध्ये अद्याप एकमत न झाल्याने गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेला नियुक्तीचा निर्णय अखेर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची पदे मिळाली असून स्मृती इराणींचेही राष्ट्रीय पातळीवर कमबॅक झाले आहे.
भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नवीन राष्ट्रीय टीममध्ये बारा महिलांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. वसुंधरा राजे, डी. पुरंदेश्वरी, रेखा वर्मा, वर्षाबेन दोशी, डॉ. भारती पवार आणि डॉ. मधुचंद्र कर यांची…
लातूर काँग्रेस भवन समोर होणाऱ्या भाजपाच्या नियोजित आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने भाजपच्या आंदोलनापूर्वीच काँग्रेस भवन समोर पतीत पावन आंदोलन सुरू केले. तर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकत्यांनी निषेध आंदोलन केले.
BJP Yuva Protest Vande Mataram sogans Baramati : बारामतीतील गुणवडी चौक येथील काँग्रेस कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चाच्या वतीने सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम्’चा कथित अपमान केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.…
पुणे शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने कोंढवा परिसरात आंदोलन करण्यात आले.
Harshvardhan Sapkal on BJP Over Vande Mataram Controversy : मुंबईत उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.…
मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसचा ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी RSS, भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. संविधान, राष्ट्रध्वज, राहुल गांधी आणि महिला आरक्षणाच्या…
नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली असताना भाजपने तयारीला वेग दिला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातून किमान ५० हजार नव्या पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे…
महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि रोजगारनिर्मितीच्या मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या पाच आर्थिक वर्षांत राज्यातील 35,211 खासगी कंपन्या बंद पडल्याचा दावा करत त्यांनी सरकारच्या गुंतवणुकीच्या…