मागील सरकारच्या काळात विधानसभेचे अध्यक्षपद भाजपकडे होते, तर गृहखाते जेडीयूकडे होते. तथापि, यावेळी संपूर्ण समीकरण बदलले आहे. नितीश कुमार यांनी भाजपला गृहमंत्रिपद सोपवून त्यांची ताकद वाढवली आहे.
Dharashiv News: भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या राजकीय आणि वैयक्तिक भांडणातून शहर विकासाचा जवळपास तीनशे ते साडेतीनशे कोटींचा निधी वापस गेला.
ही सगळी संशयास्पद घटना आहे. गौरीच्या वडिलांनी सांगितलं होत की, अनंतचे एका महिलेशी संबंध होते. गर्भपातासाठी एक फॉर्म भरावा लागतो, त्यावर अनंत गर्जे याचे नाव होते. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू…
भाजपाने काय दिले याचा हिशोब केला तर फक्त खोटारडेपणा व चॉकलेटच दिले, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
पालघरमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे यामुळे विविध उमेदवार आपल्या प्रचार आणि प्रसारासाठी विविध मुद्दे मांडत आहेत काहींना राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे.
मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग म्हणाले की, देशविरोधी आणि राज्यविरोधी घटकांना घुसखोरीच्या खऱ्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याची परवानगी दिली जाऊ नये.
उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत अमित शाह यांना भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केली, हे लोक आमचा पक्ष फोडत आहेत. चव्हाण पैशांचा वापर करून आमचे पदाधिकारी…
नितीश कुमार मुख्यमंत्री झाले असले तरी देखील बिहारच्या राजकारणात भाजपची पकड दिसून येत आहे. गुरुवारी नितीश कुमार यांच्यासोबत 26 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. डिसेंबर महिन्यात 2 तारखेला मतदान आणि 3 तारखेला निकाल जाहीर होणार आहे.
Loha Nagarparishad Election : राज्यात नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. असे असताना भाजपानेच एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी देण्याचा अजब प्रकार केल्याचं समोर आले आहे.