संभाजी ब्रिगेडच्या वतीने किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा द्वितीय राज्याभिषेक सोहळा साधेपणाने पार पडला. राज्यातील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी हा सोहळा 'रयतेच्या राज्या'ची भावना जपून साजरा करण्यात आला.
गणेशोत्सावाच्या निमित्ताने कल्याणकरांसाठी खास पर्वणी असणार आहे. इतिहासप्रेमींना शिवरायांचा इतिहास अभुवण्याची संधी मिळाली आहे. शिवकालीन शस्त्रांचं भव्य प्रदर्शन कल्याणमध्ये भरविण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटावरून मोठा वाद सुरू आहे. हाच वाद आता शिगेला पोहोचला असून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने निषेध नोंदवला आहे.
"मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा" यांच्यावतीने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून उदयनराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताच्या पंजाचा अभिषेक केला.
रयतेवर अपार माया, स्त्रियांविषयी आदरभाव आणि धर्माचं संरक्षण या तत्वावर आधारित स्वराज्याचा डोलारा असूनही राजांना राज्याभिषेक करवून घ्यायला देखील अनेक संघर्षांना सामोरं जावं लागलं.
मातृभूमीच्या रक्षणासाठी तत्पर असलेल्या पराक्रमी राजांच्या भेटीपुढे सह्याद्री देखील हळवा झाला. बापावर लेकाची अपार माया आणि लेकावर बापाची आभाळाइतकी असलेली सावली. स्वराज्याच्या चंद्र आणि सूर्याच्या भेटीचा क्षण अमर आहे.
संपूर्ण मराठा साम्राज्याचे तारणहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवरायांनी ३ एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांनी मराठा साम्रज्याची स्थापना केली होती. याशिवाय शिवरायांच्या मृत्यूआधी त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू ३एप्रिल १६८० रोजी झाला. शिवरायांनी मराठा साम्रज्याची मुहूर्तमेढ रोवली. लाखो मावळ्यांच्या साथीने मराठा साम्राज्य उभारले. जाणून घेऊया मृत्यूच्या शेवटच्या क्षणी शिवराय नेमकं काय म्हणाले.
महाराष्ट्रात अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं आहेत. असेच एक मदिर पुणे शहरातही वसले आहे, ज्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. हे मंदिर राज्यातील अत्यंत प्राचीन मंदिर आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे,…
कथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोन करून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह भाषेत वक्तव्ये केली होती.
शहाजी महाराजांची 18 मार्चला संपूर्ण राज्यभरात जयंती साजरी केली जाते. आज आम्ही तुम्हाला शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या शहाजी राजांची प्रेरणादायी कहाणी सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर माहिती.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि वारशाचा गौरव करणारे भव्यदिव्य 'शिव शाही' महानाट्य नुकतेच पार पडले. पर्वरीत झालेल्या या सोहळ्यात १५० हून अधिक कलाकारांच्या सादरीकरणाने महाराजांचा इतिहास पुन्हा जिवंत करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसाचा दर्ज मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारचे शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान मध्य प्रदेशात जंयती साजरी करत असताना राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केलेले विधान चर्चेत…
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पुरंदर तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली. मंगळवारी रात्री पासूनच शिवभक्त मोठ्या संख्येने शिवज्योत घेवून मोठ्या किल्ले पुरंदर येथे दाखल होत होते.
राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करुन शुभेच्छा दिल्या. मात्र कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत.
आज 19 फेब्रुवारी... दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने हा दिवस मोठ्या थाटमाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. या दिनानिमित्त आज आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या एका अशा किल्लयाविषयी माहिती सांगत आहोत…
भारताच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे एक अजरामर नाव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि मुघलांच्या अन्यायाला तोंड देण्याचे सामर्थ्य मराठ्यांनी मिळवले.
संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरा केली जाते. शिवजयंती निमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आज आम्ही तुम्हाला शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमींना देण्यासाठी काही खास शुभेच्छा सांगणार आहोत.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. परकीय आक्रमणांपासून रयतेचं संरक्षण व्हावं यासाठी राजांनी गिरीदुर्गांप्रमाणेच सागरी तटबंदीसुद्धा भक्कम केली होती. त्यामुळे डच,मुघल, ब्रिटीश सैन्य अफाट असूनही स्वराज्यावर चाल करुन येणं…