शेतीपिके, घरे आणि पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान त्वरित नोंदवून पंचनामे करण्यास सुरुवात करावी, सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
आरक्षण ही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. ओबीसी मागासलेले आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या देण्याला आम्ही विरोध करतो. त्यांच्या वक्तव्यामुळे आरक्षणावर राजकीय वाद पेटला आहे.
खासदार आणि आमदारांविरुद्धच्या खटल्यांसाठी असलेल्या विशेष न्यायालयाने भुजबळ कुटुंबाविरुद्ध बेनामी व्यवहारांच्या आरोपांवरील चार प्रलंबित तक्रारींवरील खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु असताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठा राडा झाला होता. यावेळी तेथील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू केले होते. सरकारने जीआर काढत जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत.
राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
Chhagan Bhujbal on Maratha Reservation : ओबीसीमधून आरक्षण घेण्यासाठी जरांगे पाटील यांनी आंदोलन केले आहे. तर दुसरीकडे याविरोधात छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची मुंबईमध्ये बैठक घेत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मराठा आंदोलनसाठी जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर छगन भुजबळ हे देखील मैदानामध्ये उतरले आहे. भुजबळ यांनी ओबीसी समाजाची मुंबईमध्ये बैठक बोलावली आहे.
पालकमंत्रीपदासाठी सुहास कांदे यांनी तुमच्या नवाला विरोध केला आहे, असा सवाल विचारला असता, मला याबाबत काहीही बोलायचं नाही, असं म्हणत भुजबळांनी सुहास कांदेंकडून होणाऱ्या विरोधावर बोलणे टाळले
आता निवडणुका आहे, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आहे. पक्ष किती मोठा याची मोजणी किती ग्राम पंचायत आणि जिल्हा परिषद जिंकणार त्यावर असणार आहे. राष्ट्रवादी एकत्र असताना आपण सर्वात जास्त जागा…