Manoj Jarange Patil: मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मराठा समाजाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ओबीसी नेत्यांवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे.
भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाचाही मुद्दा मांडला. “दलित आणि आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ आहेत, पण ओबीसींसाठी स्वतंत्र मतदारसंघ नाही. या समाजालाही योग्य राजकीय संधी मिळायला हवी,”
काल बीड जिल्ह्यात ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा पार पडला. यावेळी राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाष्य केले होते.
Beed OBC Morcha Live: ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मोर्चाचे आयोजन केले आहे. मात्र त्यांच्या या मोर्चाला इतर ओबीसी उपस्थित राहणार नाहीत.
मी वर्तमानपत्र यातून वाचले तिन्ही पक्षांची युती होईलच असे नाही तिथली परिस्थिती बघून निर्णय घेतील काही ठिकाणी भाजप बाजूला असेल आणि शिंदे - अजित पवार यांची युती होईल तर काही…
आमचं आरक्षण संपलं असा ठाम विश्वास झाला. अनेक मराठा मुख्यमंत्री झाले. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, नारायण राणे झाले. सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी काम केले. पण आत्ता जे चाललं आहे ते…
सरकारकडून मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये नोंदी शोधण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेला जीआर दाबाखाली काढल्याचा आरोप उपस्थित झाला आहे.
शेतीपिके, घरे आणि पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान त्वरित नोंदवून पंचनामे करण्यास सुरुवात करावी, सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
आरक्षण ही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. ओबीसी मागासलेले आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या देण्याला आम्ही विरोध करतो. त्यांच्या वक्तव्यामुळे आरक्षणावर राजकीय वाद पेटला आहे.
खासदार आणि आमदारांविरुद्धच्या खटल्यांसाठी असलेल्या विशेष न्यायालयाने भुजबळ कुटुंबाविरुद्ध बेनामी व्यवहारांच्या आरोपांवरील चार प्रलंबित तक्रारींवरील खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु असताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठा राडा झाला होता. यावेळी तेथील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू केले होते. सरकारने जीआर काढत जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत.
राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.