राज्यातील शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी इयत्ता अकरावीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया एकूण ९६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू आहे. आतापर्यंत १४ लाख ७३ हजार ४२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि पालघर जिल्हा परिषद यांच्यातील या महत्त्वपूर्ण शैक्षणिक आणि सामाजिक भागीदारी करण्यात आली आहे. याअंतर्गत शिक्षणामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे उद्दिष्ट समोर ठेवलं जात आहे. यामुळे पालघरमधील 1…
इयत्ता चौथी शारीरिक शिक्षण व निरायमयता या पुस्तकातील स्वयंमूल्यमापन विभागाद्वारे विद्यार्थी स्वतःची उंची, वजन, शारीरिक क्षमता आणि विविध कौशल्यांची नोंद ठेवू शकणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मपरीक्षणाची सवय विकसित होण्यास मदत…
India-Slovakia MoU 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत उच्च शिक्षण, AI, सेमीकंडक्टर आणि प्रगत तंत्रज्ञानाबाबत ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी मावळ तालुक्यातील कान्हे येथील शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांनाही आधुनिक, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
गणित गुरुवार' या उपक्रमात दर गुरुवारी रात्री ८ ते १० या वेळेत जेव्हा मुले स्वतःहून मोबाईल किंवा टॅब घेऊन गणिताचा सरावाला बसतात, तेव्हा पालकांनाही अभ्यासाचे महत्त्व पटू लागते. गणितापाठोपाठ आता…
शिक्षण विभागाने याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, विदर्भातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा २२ जूनपासून सुरू केल्या जाणार आहेत. तर उर्वरित राज्यात मात्र सोमवार १५ जूनपासून नियमित वेळेत शाळा…
फॉरेन्सिक ऑडिटमध्ये विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेली शुल्के, शिष्यवृत्ती, फी सवलती, महसूल गळती, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा शुल्क, नोंदणी, ईआरपी प्रणालीतील नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली जाणार आहे.
राज्यातील १४ लाख 20 हजार ४८६ विद्यार्थी इयत्ता दहावी उत्तीर्ण झाले आहेत. तर २५ मे पर्यंत राज्यातील ९ लाख ४ हजार १८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरला होता.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी ३ आणि ४ वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता…
उच्च शिक्षणात काळानुरूप बदल घडवून आणत विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण पद्धती अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे.
महिला दक्षता समितीसोबत अनौपचारिक महिला कोअर टीम तयार करावी, ज्यात महिला लोकप्रतिनिधींचा समावेश असेल. यामुळे महिलांवरील अत्याचारांची माहिती तातडीने मिळू शकेल.
मे महिन्याच्या जूनमध्ये मिळणाऱ्या वेतनापूर्वी ई-केवायसी करण्यासाठी मुदत मिळाली आहे. मात्र, ही मुदत अखेरची असून, यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे.
अध्यापनाचे काम सोडून शिक्षक इतर कामांत व्यस्त असल्याने विद्यार्थ्यांच्या पाया कच्चा राहत असून, या शैक्षणिक नुकसानीला नेमके जबाबदार कोण? असा जळजळीत प्रश्न आता पालकांनी उपस्थित केला आहे.
विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश प्रक्रियेची पुरेशी माहिती नसते. त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, संपर्क क्रमांक किंवा माहिती केंद्र उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याची मागणी मुकुंद किर्दत यांनी केली.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी पीसीएम पीसीबी दुसऱ्या नोंदणीला उस्फुर्त प्रसिसाद आहे.
निकालापूर्वीच विद्यार्थ्यांना आपल्या नावातील किंवा माहितीतील त्रुटी सुधारण्यासाठीही शेवटची संधी असणार आहे. विद्यार्थ्यांच्या नावांची आणि फोटोंची अचूकता तपासण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
खाजगी शाळांच्या स्पर्धेत सरकारी शाळांचा टक्का वाढवण्यासाठी 'राज्यस्तर समितीने' नुकताच आपला सविस्तर अहवाल सादर केला असून, त्यामध्ये नाविन्यपूर्ण उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.
बोर्डाचे पेपर तपासणीच्या भरीला भर म्हणजे राष्ट्रीय जनगणना आणि त्यातच मतदारयादीचे विशेष सखोल पुनरीक्षण यासगळ्या कामांकरीता मनुष्यबळ कमी पडत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.