सईशा प्रॉडक्शन्स, मुंबई येथे ७ ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान शिवसंस्कार 'महोत्सव २०२५' या मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा आठवडाभर साजरा होणारा सांस्कृतिक उपक्रम आहे.
Maharashtra sea forts : समुद्राच्या मध्यभागी असलेले हे असे किल्ले आहेत, ज्यांवर अनेक वेळा आक्रमण झाले आहे, परंतु आजही ते मजबूत उभे आहेत आणि भारताच्या प्राचीन इतिहासाची कहाणी सांगतात.
महाराष्ट्रात अनेक गडकिल्ले आहेत. महाराष्ट्रावर राज्य करण्याच्या उद्देशाने औरंगजेबाने राज्यातील अनेक गडकिल्ल्यांवर आक्रमण केले, त्याने अनेक किल्ले काबीजही केले पण यातील एक किल्ला मात्र त्याच्या कधीही हाती लागू शकला नाही.…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसाचा दर्ज मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारचे शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले आहे.
आज 19 फेब्रुवारी... दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने हा दिवस मोठ्या थाटमाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. या दिनानिमित्त आज आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या एका अशा किल्लयाविषयी माहिती सांगत आहोत…
Mumbai Fire News: मुंबईतील फोर्ट परिसरातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ही आग दुपारी लागली असून घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या होत्या.
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक गड-किल्ले जिंकले. अशी देखील परिस्थिती निर्माण झाली होती की किल्ले जिंकले पण त्यांनी त्यांचे मावळे गमावले. महाराजांच्या कारकिर्दीतील याच गड - किल्ल्यांविषयी जाणून घेऊया.
या किल्ल्याला तुम्ही तिकीट काढूनही भेट देऊ शकता! भारताचा इतिहास जितका जुना आहे तितक्याच त्याच्या कथाही रहस्यमयी आहेत. किल्ल्यांचे राज्य म्हटल्या जाणाऱ्या राजस्थानच्या राजवाड्यांचा आणि किल्ल्याचा स्वतःचा असा इतिहास आहे.…
आज आम्ही तुम्हाला देशातील अशा एका किल्ल्याविषयी माहिती सांगणार आहोत जिथे आजही अश्वत्थामा भगवान शिवाच्या दर्शनासाठी येतो. हा किल्ला तीन भागांमध्ये विभागलेला आहे. येथील अलौकिक सौंदर्य तुम्हाला भुरळ घालेल.
भारताच्या समृद्ध इतिहासाचा आणि राजेशाही वैभवाचा अद्वितीय ठेवा म्हणजे येथे बांधलेले भव्य किल्ले. प्रत्येक किल्ल्याला स्वतःचा ऐतिहासिक वारसा, भव्य वास्तुकला आणि निसर्गरम्य दृश्य आहे. या किल्ल्यांना भेट देणं म्हणजे भूतकाळातील…
रायगड जिल्ह्याचे नावच स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावरुन पडले आहे. या जिल्ह्यात असंख्य गड आणि दुर्ग आहेत. तब्बल 53 किल्ले या जिल्ह्याला लाभले आहेत. सह्याद्रीच्या डोगंरकपारीपासून ते सिंध सागरापर्यंत गड किल्ल्यांचा…
उत्तर प्रदेशच्या या शहराला श्रीकृष्णाचे शहर म्हणून ओळखले जाते. इथे भेट देण्यासाठी अनेक सुंदर आणि प्राचीन ठिकाणे आहेत. यातील एक म्हणजे कंसचा किल्ला. हा किल्ला सुमारे 5500 वर्षे जुना असून…
देशात अशा अनेक वास्तू आपला प्राचीन इतिहास आणि रहस्यांसाठी जगभर प्रचलित आहे. मात्र राजस्थानमधील या किल्लयाची रहस्ये तुम्हाला थक्क करून टाकतील. मागेच या जागी सोन्याची बिस्किटे सापडली होती. रहस्यांनी भरलेल्या…
9 दरवाजे, हिरेजडित भिंती आणि चमत्कारी पारस दगड या सर्व गोष्टींनी युक्त हा 800 वर्षे जुना किल्ला एक रहस्यमयी किल्ला म्हणून ओळखला जातो. इथे राजाने चक्क आपल्याच राणीचे डोके कापून…
स्पेनमधील अल्काझार नावाचा किल्ला त्याच्या अद्वितीय सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध आहे. डिज्नीसह अनेक चित्रपटांमध्ये या किल्ल्याला पाहण्यात आले आहे. बघता क्षणी मनात भरेल अशा या किल्ल्याच्या काही रंजक गोष्टी जाणून घ्या.
या सुट्टीत राजस्थामधील निसर्गाने वेढलेल्या आणि प्रशस्थ किल्ल्याला नक्की भेट द्या. दिल्लीवरून जात असाल तर फक्त 2000 रुपयांत सफर पूर्ण होईल. आपल्या बोरिंग आयुष्यातून थोडा मोकळा वेळ काढा आणि इथे…
महाराष्ट्रातील किल्ले जगप्रसिद्ध आहेत. इथल्या किल्ल्यांचे सौंदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करत असते. तुम्ही आजवर अनेक गडकिल्ल्यांविषयी ऐकले असेल मात्र वासोटा किल्ल्याला कधी भेट दिली आहे का? शिवकालीन काळात इथे कैद्यांना…
जुन्नर वन विभागाने किल्ले शिवनेरीवर प्लास्टिक बंदी लागू केली. त्यानंतर आता किल्ले सिंहगडावरही ५ जूनपासून प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. तसे नियोजनही वन विभागाने सुरू केले आहे. त्यानंतर वन विभागाने…