Asava Fort हा बोईसरजवळील डोंगरी किल्ला असून सोपा ते मध्यम ट्रेकसाठी उत्तम पर्याय आहे. सुमारे 1000–1100 फूट उंचीवर असलेला हा किल्ला पूर्वी परिसरावर नजर ठेवण्यासाठी ‘वॉचटॉवर’ म्हणून वापरला जात होता.
पालघर जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असलेला Adsul Fort हा पारंपरिक बांधकाम असलेला किल्ला नसून टोकदार शिखर असलेला डोंगरदुर्ग आहे. सुमारे १३७५ फूट उंचीचा हा दुर्ग अत्यंत
अर्नाळा किल्ला हा पालघर जिल्ह्यातील विरारजवळ अरबी समुद्रातील अर्नाळा बेटावर वसलेला प्रसिद्ध जलदुर्ग आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी समुद्रमार्गावरील व्यापार आणि संरक्षणासाठी हा किल्ला मजबूत बांधला.
ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या दिशेने ट्रेक क्षितिज संस्था, डोंबिवली यांनी महत्त्वाचे पाऊल उचलत सुधागडावरील दुर्लक्षित ‘पूर्व बुरुज’ पर्यटकांसाठी पुन्हा खुला केला आहे. श्रमदान मोहिमेमुळे हा भाग आता सुरक्षित आणि सुलभ…
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७४ मध्ये गोव्यातील पोर्तुगीजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पारगड किल्ला बांधला होता. त्याचे पहिले किल्लेदार म्हणून नरवीर तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे होते.
रायगडमधील एका गावात अपरिचित असणाऱ्या गडावर एक शिवकालीन गुप्त दरवाजा सापडला आहे. हा दरवाजा शोधण्यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी विशेष मेहनत घेतली.
सवाई माधोपूरजवळ 700 वर्षे जुना ऐतिहासिक किल्ला असून इथेच विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांचे लग्न संपन्न झाले. इथे कस जायचं आणि इथली खासियत काय ते जाणून घेऊया.
Gardpahra Fort : गढ़पहरा किल्ला आज भग्नावस्थेत असला तरी, त्याच्या प्रत्येक दगडामध्ये इतिहास, प्रेम आणि शापाची कथा दडलेली आहे, जी या ठिकाणाला अजूनही रहस्यमय आणि आकर्षक बनवते.
सईशा प्रॉडक्शन्स, मुंबई येथे ७ ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान शिवसंस्कार 'महोत्सव २०२५' या मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा आठवडाभर साजरा होणारा सांस्कृतिक उपक्रम आहे.
Maharashtra sea forts : समुद्राच्या मध्यभागी असलेले हे असे किल्ले आहेत, ज्यांवर अनेक वेळा आक्रमण झाले आहे, परंतु आजही ते मजबूत उभे आहेत आणि भारताच्या प्राचीन इतिहासाची कहाणी सांगतात.
महाराष्ट्रात अनेक गडकिल्ले आहेत. महाराष्ट्रावर राज्य करण्याच्या उद्देशाने औरंगजेबाने राज्यातील अनेक गडकिल्ल्यांवर आक्रमण केले, त्याने अनेक किल्ले काबीजही केले पण यातील एक किल्ला मात्र त्याच्या कधीही हाती लागू शकला नाही.…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसाचा दर्ज मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारचे शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले आहे.
आज 19 फेब्रुवारी... दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने हा दिवस मोठ्या थाटमाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. या दिनानिमित्त आज आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या एका अशा किल्लयाविषयी माहिती सांगत आहोत…
Mumbai Fire News: मुंबईतील फोर्ट परिसरातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ही आग दुपारी लागली असून घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या होत्या.
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक गड-किल्ले जिंकले. अशी देखील परिस्थिती निर्माण झाली होती की किल्ले जिंकले पण त्यांनी त्यांचे मावळे गमावले. महाराजांच्या कारकिर्दीतील याच गड - किल्ल्यांविषयी जाणून घेऊया.