Importance of Hindi Diwas : भारताच्या संस्कृती आणि ओळखीत हिंदीचे खूप महत्त्व आहे. हिंदी ही येथे सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे आणि ती संपूर्ण देशाला एकतेच्या धाग्यात बांधते.
संवाद साधण्यासाठी भरतात विविध भाषा आहेत असं जरी असलं तरी संपूर्ण भारतात एक भाषा राज्याराज्यात रुळलेली आहे, अशी भाषा जी अनेकांची मातृभाषा नसली तरी रोजच्या जगण्यातली व्यावहारिक भाषेचा दर्जा असलेली…
महाराष्ट्रामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. यावर आता राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मत व्यक्त केले आहे. तसेच वाद न घालण्याचे आवाहन केले
मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाने एक सामाजिक आणि भाषिक सलोखा वाढवणारा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.
मुंबईत गेली तीन दशकं राहणारे आणि आर्थिक सल्लागार म्हणून परिचित असलेले व्यावसायिक सुशील केडिया यांनी नुकतीच मराठी भाषेसंदर्भात वादग्रस्त पोस्ट केली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात वादंग उठलं आहे.
एका अमराठी दुकानदारावर झालेल्या मारहाण घटनेच्या विरोधामध्ये अमराठी दुकानदारांनी काढलेल्या मोर्चा नंतर शहरातील सर्व मराठी भाषिक नागरिक, मराठीप्रेमी संघटना आणि स्थानिक दुकानदारांनी एकत्र येत आंदोलनाचा निर्धार केला आहे.
महाराष्ट्रात राहून हिंदीवर प्रेम व्यक्त करणे म्हणजे पाण्यात राहून मगरीचा द्वेष करण्यासारखे आहे. तुम्ही शेक्सपियर, बायरन, मिल्टन, शेली, वर्ड्सवर्थ, थॉमस हार्डी हे इंग्रजीत वाचू शकता, कोणालाही आक्षेप नाही.
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना, पक्षाचे धोरण आणि विचारसरणी यामध्ये कोणताही बदल नाही आणि राज ठाकरे यांच्या मनसेसोबत काँग्रेसचा सध्या कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं.
महाराष्ट्र सरकारने शाळांमध्ये प्रथम इयत्तेपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याचा घेतलेला निर्णय अखेर मागे घेतला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ५ जुलै रोजीचा मोर्चा आता विजयी मोर्चा असणार आहे.
राज्य सरकारने शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीच्या त्रिभाषा सूत्राचा निर्णय अखेर मागे घेतला आहे. १६ एप्रिल आणि १७ जून रोजी घेतलेले निर्णय रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज…
महाराष्ट्र सरकारने आज पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतला. दरम्यान मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आणि हा जीआर रद्द करावा यासाठी ठाकरे बंधुंनी ५ जुलै रोजी एल्गार पुकारला होता.
हिंदी भाषेविरोधात राज्यभरात वाढता विरोध पाहता राज्य सरकराने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. हिंदी भाषा अनिवार्य करावी की न करावी यासाठी एक समिती नेमली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात समन्वय समिती स्थापन झाली आहे. २९ जूनच्या जाहीर सभेत सरकारच्या अन्याय्य शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी केली जाईल.
राज्य सरकारने शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषा तिसऱ्या भाषेच्या रूपात शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्रितपणे मोर्चा काढण्याचा निर्णय…
हिंदी सक्तीवरुन राजकारण तापलेले असताना हिंदी ही मौखिक भाषा असल्याचा दावा करण्यात येत आहे. यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत.
Raj Thackeray Uddhav Thackeray Combined Morcha : प्राथमिक शाळांमधील हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा 5 जुलैला एकत्र मोर्चा मुंबईमध्ये असणार आहे.
मराठी भाषेच्या अस्मितेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आक्रमक झाले असून त्यांनी सर्व राजकीय पक्षांना मोर्चामध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. याबाबत आता शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे…
प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात मनसे आणि शिवसेना आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मोर्चे आणि आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.