Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. अपेक्षित यश न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली जात आहे.
महाराष्ट्रात सलग दुसऱ्या वर्षी बारावीचा निकाल घसरल्याचे चित्र समोर आले आहे. कॉपीमुक्त अभियान राबवताना यंदा 100 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
हाराष्ट्र बारावी (HSC) परीक्षा 2026 चा निकाल दुपारी १२ वाजता जाहीर करण्यात आला असून राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. विभागनिहाय निकालात कोकण विभागाने आघाडी घेतली आहे,
Maharashtra HSC Result 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज इयत्ता १२वीचा (HSC) निकाल जाहीर केला जाणार आहे. निकालाची घोषणा प्रथम पत्रकार परिषदेत करण्यात येईल.
यंदाच्या दहावी-बारावी बोर्ड परीक्षेनंतर आता राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तारीख जाहीर केली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल आता अंतिम टप्प्यात आहेत. उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे.
या साखळीचा मागोवा घेत पोलिस 'एक्सीलेंट ट्यूशन क्लास' पर्यंत पोहोचले. तेथील विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये आलेले प्रश्नपत्र १७ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाने 'टेक १' ग्रुपवर पोस्ट केल्याचे समजले.
बारावी परीक्षेच्या बहुतांश केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र हिंगोलीमधील एका शाळेमध्ये सीसीटीव्ही बंद असल्यामुळे अनोळखी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय या परीक्षा केंद्राला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला.
सध्या बोर्डाच्या परिक्षा सुरु आहेत. यामध्ये नांदेडमधील शिवाजी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रात जिद्दी विद्यार्थी सूरज शिवराज उबाळे हा पायाने पेपर लिहित होता. जन्मतः पाय नसलेल्या सूरजचा प्रवास प्रेरणादायी आहे.
मंगळवारी झालेल्या परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांकडून सामूहिक काॅपी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, परीक्षा केंद्रावर उपलब्ध CCTV फुटेजच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करण्यात आली.
मंगळवारपासून बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली नाशिक विभागात 285 केंद्रावर एक लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून सामोरे जात आहेत. अकोला व बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी एक विद्यार्थी पकडला गेला.