श्रीलंका अ आणि भारत अ यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. ध्रुव जुरेल भारत अ संघाचे नेतृत्व करत आहे. पहिला सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे दुसरा सामना…
भारत 'अ' संघाविरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, श्रीलंका 'अ' संघाचा कर्णधार सहन अराचिगेने १७४ चेंडूंमध्ये शानदार शतक झळकावले. कोण आहे साहन अराचिगे?
'इंडिया अ' संघाने अंतिम सामन्यात 'श्रीलंका अ' संघाचा धुव्वा उडवला. या शानदार विजयासह भारताने तिरंगी मालिकेचे विजेतेपद पटकावले. या सामन्यातील सर्वात प्रभावी खेळाडू ठरला तो १५ वर्षांचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी;…
भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ' यांच्यातील सामन्यानंतर वैभव सूर्यवंशी याच्याशी झालेल्या वादात सहभागी असलेल्या खेळाडूंवर श्रीलंका क्रिकेटने कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशेन हलांबागेसह अनेक खेळाडूंना दंड ठोठावण्यात आला आहे,…
भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ' यांच्यातील सामना मोठ्या नाट्यमय वळणावर आला होता. सामना बरोबरीत सुटल्याने, पंचांचे निर्णय आणि खेळाडूंमधील मैदानातील झटापट हे चर्चेचे विषय बनले.
पहिला इशारा मिळूनही, इंडिया 'अ' संघाचा फलंदाज विप्राज निगम खेळपट्टीच्या संरक्षित क्षेत्रात दोनदा धावताना झेलबाद झाला. यामुळे श्रीलंकेने आपल्या २६६ धावांच्या लक्ष्यात आधीच १० धावांची भर घातली होती.
भारतीय क्रिकेट संघात पदार्पणस सज्ज असलेला युवा स्टार वैभव सूर्यवंशी, श्रीलंका Tri Series चा दुसऱ्या सामन्यात खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला केवळ १४ धावा करता आल्या होत्या.