अहमदाबादमध्ये खेळल्या जाणाऱ्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा आपल्या यॉर्कर चेंडूनी धुमाकूळ घातला आहे.
आशिया कपनंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बूमराह खेळणार असल्याची माहिती आहे.
१४ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या दरम्यान पाकिस्तानी फलंदाजांना भारताच्या जसप्रीत बूमराहच्या गोलंदाजीचे आव्हान असणार आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान याचा सामना रंगणार आहे. तेव्हा जसप्रीत बुमराह आणि शाहीन अफ्रिदि यांच्यातील जुगलबंदी बघायला मिळणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी पार पडली. दरम्यान मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारताच्या कर्णधार शुभमन गिलच्या टीशर्टचा लिलाव करण्यात आला असून त्याला सर्वाधिक ५. १४ रुपयांची बोली लागली.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत बुमराह संघाचा भाग नसलेल्या सामन्यात भारतने दोन विजय मिळवले. अशा वेळी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना सचिन तेंडुलकरने बुमराहची पाठराखण केली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याची मालिका बरोबरीत सुटली आहे. या मालिकेत सिराजने शानदार कामगिरी केली, यावरून भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी देशासाठी खेळताना वेदना विसरा असे म्हटले आहे.
जसप्रीत बुमराहने मँचेस्टर कसोटी सामन्यात इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जेमी स्मिथला बाद करून एक विक्रम केला आहे. बुमराह इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये ५० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे.
मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येत असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज अंशुल कांबोजचा समावेश केलाआला आहे. या पार्श्वभूमीवर कंबोजबाबत भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विनने मोठे विधान केले आहे.
भारत आणि इंग्लंड पाण्यात आतापर्यंत ३ सामने खेळले गेले आहेत. आगामी सामना मँचेस्टर येथे होणार आहे. तेव्हा टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत लॉर्ड्स कसोटीचे धडे लक्षात ठेवावे लागणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात २३ जुलै ते २७ जुलै दरम्यान मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय मुख्य गोलंदाज जसप्रित बुमराह खेळणार असल्याची माहिती आहे.
भारत आणि इंग्लड यांच्यातील लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लड संघाकडून बुमराहविरुद्ध घातक अशी योजना आखण्यात आल्याचे उघड झाले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा २२ धावांनी पराभव केला. यावर माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जसप्रीत बुमराहने लॉर्ड्स कसोटी सामन्यात ५ विकेट्स घेऊन इंग्लंड संघाची दाणादाण उडवली आहे. त्याच्या या कामगिरीने त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विचंद्रन अश्विनचा विक्रम मोडीत काढला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहनेपाच विकेट्स घेऊन इंग्लंड संघाचे कंबरडे मोडले. यासह त्याने इतिहास रचला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना इंग्लंडच्या ऐतिहासिक मैदान लॉर्ड्सवर खेळला जात आहे. इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांवर संपला असून या सामन्यात जसप्रीत बूमराहने 5 विकेट्स घेतल्या आहेत.
आजपासून (१० जुलै) भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इतिहास रचण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला ९ विकेट्सची गरज आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात जसप्रीत बूमराहला वगळण्यात आले आहे. यावर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संताप व्यक्त केला…
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्याच मालिकेतील दूसरा सामना एजबॅस्टन येथे २ जुलैपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यात जसप्रीत बूमराहच्या उपस्थितीबाबत भारतीय कर्णधार शुभमन गिल याने मोठा खुलासा केला आहे.