दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर भारताकडून जसप्रीत बुमराहने शानदार कामगिरी केली आहे. त्याने पाच बळी टिपत मोहम्मद शमीला मागे टाकले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ईडन गार्डन्सवर जसप्रीत बूमराहने टिपले ५ बळी. यासह त्याने एक नवीन विक्रम देखील प्रस्थापित केला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने इतिहास रचला आहे.
आयसीसी पुरुष कसोटी गोलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत भारताचा 'यॉर्कर किंग' वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तसेच मोहम्मद सीराजने एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी जसप्रीत बुमराहला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. या सह त्याने एक मोठी कामगिरी केली आहे.
आयसीसीने ताजी कसोटी गोलंदाजांची क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजने मोठी झेप घेऊन १२ वे स्थान पटकावले आहे.
अहमदाबादमध्ये खेळल्या जाणाऱ्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा आपल्या यॉर्कर चेंडूनी धुमाकूळ घातला आहे.
आशिया कपनंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बूमराह खेळणार असल्याची माहिती आहे.
१४ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या दरम्यान पाकिस्तानी फलंदाजांना भारताच्या जसप्रीत बूमराहच्या गोलंदाजीचे आव्हान असणार आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान याचा सामना रंगणार आहे. तेव्हा जसप्रीत बुमराह आणि शाहीन अफ्रिदि यांच्यातील जुगलबंदी बघायला मिळणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी पार पडली. दरम्यान मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारताच्या कर्णधार शुभमन गिलच्या टीशर्टचा लिलाव करण्यात आला असून त्याला सर्वाधिक ५. १४ रुपयांची बोली लागली.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत बुमराह संघाचा भाग नसलेल्या सामन्यात भारतने दोन विजय मिळवले. अशा वेळी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना सचिन तेंडुलकरने बुमराहची पाठराखण केली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याची मालिका बरोबरीत सुटली आहे. या मालिकेत सिराजने शानदार कामगिरी केली, यावरून भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी देशासाठी खेळताना वेदना विसरा असे म्हटले आहे.
जसप्रीत बुमराहने मँचेस्टर कसोटी सामन्यात इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जेमी स्मिथला बाद करून एक विक्रम केला आहे. बुमराह इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये ५० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे.
मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येत असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज अंशुल कांबोजचा समावेश केलाआला आहे. या पार्श्वभूमीवर कंबोजबाबत भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विनने मोठे विधान केले आहे.
भारत आणि इंग्लंड पाण्यात आतापर्यंत ३ सामने खेळले गेले आहेत. आगामी सामना मँचेस्टर येथे होणार आहे. तेव्हा टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत लॉर्ड्स कसोटीचे धडे लक्षात ठेवावे लागणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात २३ जुलै ते २७ जुलै दरम्यान मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय मुख्य गोलंदाज जसप्रित बुमराह खेळणार असल्याची माहिती आहे.
भारत आणि इंग्लड यांच्यातील लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लड संघाकडून बुमराहविरुद्ध घातक अशी योजना आखण्यात आल्याचे उघड झाले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा २२ धावांनी पराभव केला. यावर माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.