मुंबई इंडियन्सचे नेतृत्व आज जसप्रीत बुमराह करत आहे. मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या सलामीच्या जोडीला रोखण्याचे मुख्य आव्हान मुंबईसमोर होते.
सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ विजयासाठी संघर्ष करत आहे. 8 पैकी फक्त 2 च सामने मुंबई इंडियन्सने जिंकले आहेत. यामध्ये जसप्रीत बुमराहला अद्याप सूर गावसलेला दिसून येत नाहीये.
मुंबई इंडियन्सने क्विंटन डी कॉकच्या शतकी खेळीच्या जोरावर 196 रन्स केले आणि पंजाबला 197 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने पराभव केला आहे.
काल राजस्थान रॉयल्सने 11 ओव्हर्समध्ये 150 धावा केल्या. मुंबईला 151 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव झाला. कालच्या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच…
15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये जोरदार खेळी करून आपले स्थान निर्माण केले आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध त्याने 15 चेंडूत 50 धावा तर गुजरात टायटन्सविरुद्ध 31 धावांची खेळी केली होती.
मुंबई आणि केकेआर हे दोन्ही संघ एकदम मजबूत स्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र सामना सुरू होण्याआधी मुंबईच्या संघात महत्वाचे खेळाडू खेळणार नसल्याचे म्हटले जात आहे.
Mumbai Indians: उद्याचा रविवार देखील विशेष असणार आहे. कारण 5 वेळा आयपीएल जिंकलेली मुंबई इंडियन्स वानखेडे स्टेडियम कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे.
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने त्याच्याविरुद्ध एलबीडब्ल्यू अपील दरम्यान टेम्बा बावुमाबद्दल एक वादग्रस्त टिप्पणी केली. त्यावर आता टेम्बाने सार्वजनिकरित्या भाष्य केले आहे.
आयसीसीने तिन्ही फॉरमॅटची ताजी रँकिंग जाहीर केली आहे. या क्रमवारीत एक नाही, दोन नाही तर पाच भारतीय खेळाडू या रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. टी20 रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादव मात्र पहिल्या 10…
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह रागावलेला दिसुन आला आहे. बुमराह इतका रागावला आहे की त्याने फोन हिसकावून घेतला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दूसरा सामना भारताला गमवावा लागला. या सोबतच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची लय बिघडलेली देखील दिसून आली.
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीमध्ये अॅशेस मालिकेतील दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने चांगलीच झेप घेतली आहे.
कटकमधील भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी२० सामन्यात भारताचा गोलंदाज जसप्रीत बूमराहने १०० वी टी २० विकेट मिळवली. तेव्हा त्याने टकलेला बॉल पंचांनी नो-बॉल दिल्याने वाद निर्माण झाला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने टी-२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्स घेण्याची किमया साधली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना ९ डिसेंबर रोजी कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारताचा जसप्रीत बूमराहला विक्रम रचण्याची संधी असणार आहे.
गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसरी कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात पहिल्या दिवशी केएल राहुलने जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर एडेन मार्करामला एक सोपा झेल सोडून जीवनदान दिले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर भारताकडून जसप्रीत बुमराहने शानदार कामगिरी केली आहे. त्याने पाच बळी टिपत मोहम्मद शमीला मागे टाकले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ईडन गार्डन्सवर जसप्रीत बूमराहने टिपले ५ बळी. यासह त्याने एक नवीन विक्रम देखील प्रस्थापित केला.