26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात कामा रुग्णालयातील परिचारिकांनी दाखवलेल्या शौर्यावर आधारित ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या आगामी 'भारत भाग्य विधाता' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज एक दमदार मोशन पोस्टर प्रदर्शित केले. हा चित्रपट १२ जून २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Bharat Bhagya Vidhata : ‘Bharat Bhagya Vidhata’ हा 26 नोव्हेंबर 2008 च्या 2008 Mumbai attacks पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट आहे. हा सिनेमा त्या भीषण रात्री लढलेल्या अनोळखी नायकांना श्रद्धांजली अर्पण करतो.
अध्ययन सुमन आणि कंगना रणौत 'राझ २' च्या चित्रीकरणादरम्यान नात्यात होते आणि काही वर्षांनंतर त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतर तिला खुप गोष्टींचा त्रास सहन करावा लागला याबद्दल तिने खुलासा केला आहे
कंगना रणौत आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान अनेकदा एकत्र कार्यक्रमात दिसतात. ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा रंगते. यावर आता अभिनेत्रीने मौन सोडलं आहे
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि लेखिका नवनिंद्र बहल यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मुलाने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. या घटनेमुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे
१ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पावर बोलताना कंगना रणौत यांनी आपले विचार व्यक्त केले आणि ते विकसित भारतासाठीचा अर्थसंकल्प असल्याचे…
एआर रहमान हे "छावा" चित्रपटाच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. आता, कंगना रणौतने त्यांच्यावर टीका केली आहे. कंगनाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये एआर रहमानला खडेबोल सुनावले आहे.
BMC Muncipal Election Result 2026: ठाकरे कुटुंबाची ३० वर्षांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर, भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत हिने अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळे, खासदार कंगना राणौत आणि खासदार महुआ मोईत्रा यांचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावरुन उलट सुलट प्रतिक्रिया येत आहे.
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर विदेशी पाहुण्यांशी भेटू न देण्याबद्दल टीका केली होती आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील परंपरांची आठवण करून दिली होती. यावर कंगना रनौत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली…
कंगना रणौत पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. पंजाबच्या एका न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची तिची विनंती फेटाळून लावली आहे.
कंगना रणौतवर वाईट राजकारणी म्हणून पती फहाद अहमद यांनी केलेल्या टीकेवर स्वरा भास्करने आश्चर्य व्यक्त केले आहे. यावर स्वरा भास्कर नक्की काय म्हणाली हे आपण जाणून घेणार आहोत.