सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेत महिलांसाठी केवायसी (KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
महिला लाभार्थीचे वैयक्तिक उत्पन्न कमी असले तरी कुटुंबाचे एकूण उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास संबंधित महिलेला योजनेसाठी अपात्र ठरवले जाणार आहे.
जुलैमध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत, २१ ते ६५ वर्षे वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना दरमहा १५०० रुपयांची मदत दिली जाते.
महिलांनी त्यांच्या पत्रात, सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर दगड फोडण्याच्या खाणींकडे लक्ष वेधले आहे. अवैध खाणींमुळे वाई तालुक्यातील हवेत वाढती धूळ आणि प्रदूषणाचा मुद्दा बहिणींनी उपस्थित क
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला इतर सरकारी योजनांचाही लाभ घेत आहेत, असे आढळून आले होते. तसेच, लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक पुरूषही या योजनेचे पैसे लाटत असल्याचे निदर्शनास आले…
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात. मात्र, आता सरकार या योजनेबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुरुवातीला या योजनेसाठी पात्रतेचे निकष खूप शिथिल होते, त्यामुळे लाखो महिलांनी अर्ज केला. मात्र, युती सरकार आल्यावर पात्रतेसंदर्भात नव्याने नियम ठरवण्यात आले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेचा एप्रिल 2025 चा हप्ता देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने इतर विभागांतील निधी वळवला. यामुळे काही विभागांमध्ये नाराजी आणि राजकीय वाद निर्माण झाला आहे.
राज्यभरातील 'लाडक्या बहिणी' एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असताना, काही लाभार्थी महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
लाडक्या बहिणींनीच सरकारला प्रश्न विचारायला हवेत. ज्या लाडक्या बहिणींचे मतदान १५०० रुपयांना विकत घेतले गेले, त्या मतांची किंमत आता ५०० रुपयांवर आली आहे.
Ladki Bahin Yojana News : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे फायदे देऊन गरीब महिलांना कर्जबाजारी होण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार मानखुर्दमध्ये उघडकीस आला आहे.नेमकं काय आहे प्रकरण?