AI and coding in regional languages: काळासोबत तंत्रज्ञानाची दुनिया देखील बदलत आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि इतर मोठ्या टेक कंपन्या हिंदी आणि मराठीसह विविध भारतीय भाषांना प्रोत्साहन देत आहेत. एआई टूल्स…
CBSE Three Language Policy: CBSE च्या त्रि-भाषा धोरणाबाबत पुढील सुनावणी १७ सप्टेंबर २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. यादरम्यान केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याच्या मुद्द्यावर स्थिती स्पष्ट केली जाऊ शकते.
How to Learn Coding: कोडिंग कसे शिकावे आणि ते शिकण्याचे योग्य वय काय? पायथन, जावास्क्रिप्ट आणि मोफत प्लॅटफॉर्म्सच्या मदतीने कोडिंग शिकण्याचा संपूर्ण रोडमॅप वाचा सविस्तर
German language career opportunities: आजच्या काळात केवळ इंग्रजी नाही तर विदेशी भाषा शिकणे फायदेशीर ठरते. जर्मन भाषा सीखून तुम्ही ट्रान्सलेटर, टीचर, MNCs आणि टूरिझम क्षेत्रात कसे करिअर करू शकता? जाणून…
UPSC regional language statistics: यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधून मुख्य परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढली आहे, मात्र अंतिम यश मिळवणाऱ्यांची संख्या घटली आहे. केंद्र सरकारने राज्यसभेत दिलेली सविस्तर…
History of Languages : येल युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार एका काळी पृथ्वीवर ३० ते ७५ हजार भाषा बोलल्या जात होत्या. भाषांचा सुवर्णकाळ, क्युनिफॉर्म लिपी आणि भाषा नष्ट होण्याची मुख्य कारणे वाचा सविस्तर.
IIT Foreign Language Courses: आता देशातील प्रतिष्ठित आयआयटी (IITs) केवळ तंत्रज्ञानच नाही तर फ्रेंच, जर्मन, जपानी आणि संस्कृत यांसारख्या विदेशी भाषांचे कोर्सेसही शिकवत आहेत? जाणून घ्या सविस्तर..
CBSE Three Language Policy Latest Update : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणामुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कसा कमी होणार? कोणत्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेच्या बोर्ड परीक्षेतून सूट मिळाली आहे? वाचा सविस्तर वृत्त.
KVS Language Policy Update: केंद्रीय विद्यालय संघटनेचा ६ वी आणि ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी नवीन भाषा नियम लागू होणार आहे, आता प्रत्येक शाळेत संस्कृतसाठी स्वतंत्र सेक्शन असणे अनिवार्य असेल.
मुलांना वर्षभर आतुरता असलेल्या उन्हाळ्याच्या सुट्टया आता काही दिवसांतच सुरु होणार असून, सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर बालकांसाठी साहित्याची समृद्ध मेजवानी सज्ज झाली आहे.
शेती, दुष्काळ, स्थलांतर, ग्रामीण अर्थकारण, बदलती कुटुंबव्यवस्था, शिक्षणातील आव्हाने तसेच नव्या पिढीच्या आकांक्षा या विषयांना आजच्या साहित्यामध्ये विशेष स्थान मिळत आहे.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही भाषा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे काम महाराष्ट्र शासन करत राहणार असल्याचे मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सुरू झालेला हिंदी-मराठी वाद आता एका मोठ्या राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे.मात्र ज्या भाषेसाठी महाराष्ट्रात वाद सुरु झाला आहे, ती भाषा किती जणांना बोलता येते? हे तुम्हाला माहितीय का?
Amit Shah language : भारतीय भाषा ही आपली ओळख आहे त्याचा अभिमान बाळगावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. लवकरच इंग्रजीतून संवाद साधणाऱ्यांना स्वतः लाज वाटेल असा समाज…