मुलांना वर्षभर आतुरता असलेल्या उन्हाळ्याच्या सुट्टया आता काही दिवसांतच सुरु होणार असून, सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर बालकांसाठी साहित्याची समृद्ध मेजवानी सज्ज झाली आहे.
शेती, दुष्काळ, स्थलांतर, ग्रामीण अर्थकारण, बदलती कुटुंबव्यवस्था, शिक्षणातील आव्हाने तसेच नव्या पिढीच्या आकांक्षा या विषयांना आजच्या साहित्यामध्ये विशेष स्थान मिळत आहे.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही भाषा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे काम महाराष्ट्र शासन करत राहणार असल्याचे मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सुरू झालेला हिंदी-मराठी वाद आता एका मोठ्या राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे.मात्र ज्या भाषेसाठी महाराष्ट्रात वाद सुरु झाला आहे, ती भाषा किती जणांना बोलता येते? हे तुम्हाला माहितीय का?
Amit Shah language : भारतीय भाषा ही आपली ओळख आहे त्याचा अभिमान बाळगावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. लवकरच इंग्रजीतून संवाद साधणाऱ्यांना स्वतः लाज वाटेल असा समाज…