संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही भाषा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे काम महाराष्ट्र शासन करत राहणार असल्याचे मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सुरू झालेला हिंदी-मराठी वाद आता एका मोठ्या राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे.मात्र ज्या भाषेसाठी महाराष्ट्रात वाद सुरु झाला आहे, ती भाषा किती जणांना बोलता येते? हे तुम्हाला माहितीय का?
Amit Shah language : भारतीय भाषा ही आपली ओळख आहे त्याचा अभिमान बाळगावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. लवकरच इंग्रजीतून संवाद साधणाऱ्यांना स्वतः लाज वाटेल असा समाज…