मीरा-भाईंदर परिसरातून १९ डिसेंबर रोजी बचाव करण्यात आलेल्या बिबट्याच्या मृत्यूनंतर वनविभागाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बचावलेल्या बिबट्यांची तपासणी करण्याला प्राधान्य दिले जात आहे.
वन विभागाने वैद्यकीय तपासणी केल्यानंतर २५ डिसेंबर रोजी बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात, म्हणजेच येऊर वनपरिक्षेत्रातील नागला भागात सोडण्यात आले होते.
अहिल्यानगरच्या खडकी गावात बिबट्यांचे वारंवार दर्शन पाहायला मिळत आहे. यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच गावकऱ्यांकडून महावितरणला देखील एक निवेदन देण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यात वाढत्या मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर वनविभागाच्या वतीने आपत्तकालीन प्रतिसाद दलासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अजिंठा येथील अय्युब खा दलमीर खाँ यांचे अंधारी शिवारातील शेत गट क्र ७४ मधील शेतातील वाड्यावर पिकांची राखण करण्यासाठी पत्नी, मुलांसह राहतात. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शेतातून बिबट्या डरकाळी…
Leopard News: सदर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सदर परिसरातील पांजरपोळ भागात एक व बाजूला दोन पिंजरे लावण्यात आलेले असून बिबट्याचा ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शोध घेण्यात येणार आहे.
निळवंडी येथे अनेक दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरु आहे. सध्या या भागात ऊसतोडणी सुरु असल्याने बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. रविवारी (दि.११) येथील शेतकरी अंबादास दगू पाटील यांच्या शेतात ऊसतोडणीचे काम…
नागरिकांनी सतर्क राहावे आणि खबरदारी घ्यावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. रत्नागिरी परिक्षेत्रामध्ये रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर या तालुकांच्या समावेश आहे.
Devrukh News: वाशी करंडेवाडी येथे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या मोरीमध्ये ग्रामस्थांना बिबट्या दिसून आला. याची खबर तत्काळ वनविभागाला देण्यात आली.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांवर थेट हल्ले होत आहेत, तर शेळ्या-गाई ठार होतायेत, पिकांची अक्षरशः राखरांगोळी होत आहे. रात्री मेहनतीने जपलेली शेती सकाळी उठून पाहिल्यावर उद्ध्वस्त झालेली असते.
बिबट्यांची वाढती दहशत पाहता आता संगमनेरमध्ये ५०० ट्रॅप कॅमेरा बसविण्यात येणार आहेत आणि याशिवाय हायटेक यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. बिबट्यांना रोखण्यासाठी योजना
असं एक गाव आहे जिथे बिबट्याचा वावर कुत्र्या मांजराप्रमाणे मुक्त असतो आणि माणसांना हा बिबट्या काहीही करत नाही. या गावात माणसं आणि बिबट्या एकत्र आणि शांततेत जगतात. कोणतं आहे हे…
सातारा तालुक्यातील मत्त्यापूर येथील ऊसाच्या शेतात चारही पाय कापलेल्या मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. बिबट्याची 18 नखे गायब असून दात-मिशा सुरक्षित आहेत. शिकारी, तस्करी किंवा अंधश्रद्धेचा संशय व्यक्त.
वनपुरी परिसरात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असल्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्या अनुषंगाने वन विभागाने तातडीने पिंजरा बसविला आहे.