मागील महिन्यात ३ बळी गेल्यानंतर वन विभाग अलर्ट मोडवर असून बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी ज्या काही महत्वाच्या उपाय योजना करता येतील त्या प्राधान्याने बिबट प्रवण क्षेत्रात राबविताना दिसत आहे.
विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी पहाटे बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच विमानतळ सुरक्षादलाने कारवाई केली. धावपट्टीवर गस्त वाढविण्यात आली.
वनविभागाच्या रेस्क्यू टीमने वस्तुस्थितीची पाहणी केली. यावेळी सुरेश जाधव यांच्या घरातील कोंबड्यांचा खुराडा घरच्या अडचणीच्या बाजूला होता त्याठिकाणी पिंजरा लावणे कठीण होते.
राज्यात ठिकठिकाणी बिबट्याची दहशत वाढत जात असल्याचं दिसून येत आहे. बिबट्यांच्या मोकाट वावर असल्याने गावकरी जीव मुठीत घेऊन जगत आहेत. मात्र चिपळूणमध्ये याच्या विरुद्ध चित्र पाहायला मिळाली आहे.
बारामती तालुक्यातील निरावागज परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्तपणे संचार आढळल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे.
Akola Leopard News: वनविभागाला अद्याप या परिसरात बिबट्याचे ठसे कुठेही आढळले नसले तरी, अकोलेकरांनी अत्यंत सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.
शहरासह ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढला असून, गगनबावडा तालुक्यातही बिबट्याची दहशत कायम आहे. गावात मोकाट फिरणाऱ्या बिबट्यावर वन विभागाने त्वरित उपाययोजना करावी अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे
पुणे शहरातील औंध परिसरात बिबट्या दिसल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या कैद झाला आहे. बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वनविभागाने औंध परिसरात शोध मोहीम राबवली.
मागील काही वर्षांपासून भीमा नदीकाठावर कानगाव हातवळण व नानगाव परिसरात बिबट्यांची हालचाल सुरू होती. काटेरी झुडपे व उसाच्या शेतात त्यांनी ठाण मांडले होते.
भक्ष्याचा पाठलाग करत असताना बरेच बिबटे उघड्या विहिरीमध्ये पडतात. बिबट्यांचा वावर असलेल्या गावांची संख्या निश्चितपणे सांगता येत नाही. जंगल क्षेत्र असलेल्या गावांमध्ये बिबट्या अधिक प्रमाणात असतो.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरातील बिबट्यांमुळे मनुष्यहानी होणे ही दुर्देवी घटना आहे. यावर दीर्घ व तातडीच्या उपाययोजना करण्यात येतील, असे गणेश नाईक म्हणाले.
गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात वाघ-बिबट्या आणि मानव-पशुधन संघर्षामुळे १७,०४४ जणांचा मृत्यू झाला आहे. नैसर्गिक कारणे, अपघात आणि शिकारीमुळे ११२ वाघ आणि ३९७ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत असतानाच अहिल्यानगर तालुक्यात बिबट्याने अजून एकाचा बळी घेतला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
अहिल्यानगर जिल्ह्यात ११५० बिबटे असल्याचा अंदाज असून यापैकी २५ बिबटे पकडले आहेत. यावरून वनविभागाच्या हलगर्जीपणावर मंत्री विखे पाटील यांनी संताप व्यक्त केला.
बिबट्यांना पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मोहीम सुरू आहे आणि आता तातडीने ही मोहीम व्यापक करून या भागातील सर्व बिबटे पकडून त्यांना स्थलांतरित करावेत असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश देण्यात…
आज अनेक ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्याचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यात पावनगड वाशी यांना या रेडीघाट मार्गावरून एकच रस्ता असल्याने ये -जा करा लागते.