Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असून ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी पाहायला मिळत आहे. अनेक भागांत दिवसाचे तापमान वाढू लागले आहे.
नाशिक शहरातील २९ रस्त्यांचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याने तत्पुर्वी या रस्त्याच्या खालून पाणी पुरवठा, मलनिस्सरण, ओएफसी केबल, सीसीटीव्ही कॅमेरे, गॅस पाईपलाईनची कामे केली जाणार आहेत.
झेडपी निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील जागावाटप व एबी फॉर्म वाटपाच्या मुद्द्यावरून धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेत तीव्र असंतोष उफाळून आला आहे.
दिल्लीतील कर्तव्यपथावर यंदाच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राची शान. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा दर्शवणारा भव्य चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाला. गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने दिल्ली दुमदुमली...
ग्रामीण भागातील विद्यार्थी हे वस्तुसंग्रहालयात मुंबई ते जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना आपल्या गावात या संस्कृतीचे इतिहासाचे व आपले वारसदार असलेल्यांची माहिती मिळावी .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात गेले अनेक दिवस अस्वस्थ असणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करण्याचा मुहूर्त जवळजवळ निश्चित झाला आहे.
हाफकिन प्रोक्युअरमेंट सेल आणि वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या अखत्यारीतील औषध आणि वैद्यकीय साहित्य खरेदीत तब्बल १३१.६२ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
Silver Rate Today: गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. अशातच आज पुन्हा एकदा चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ५५० तासांत १००,००० रुपयांनी वाढ झाली आहे.
निवडणूकीच्या अनुषंगाने धाराशिव तालुक्यात नामनिर्देशन पत्रे छाननीअंती ज्या तीन नामनिर्देशन पत्रावर आक्षेप आले होते, त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुनावणी घेण्यात आली.
२४ जानेवारी ते १० मार्चपर्यंत सहायक स्तरावर पीकपाहणी करता येईल. यासाठी संबंधित सहायकाची माहिती व संपर्क क्रमांक त्या गावचे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून उपलब्ध होतील, असे आवाहन करण्यात आले.
जेजुरी रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, रेल्वे प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे.
मुंबईत महापालिकेचा पहिला केबल-स्टेड पूल बांधला जात आहे. या पुलामुळे अनेक भागातील वाहतूक कोंडी कमी होईल. हा पूल ७८ मीटर उंच आहे आणि ५५% काम पूर्ण झाले आहे. हा पूल…
तुळजाभवानी देवीच्या दानपेटीत चुकून पडलेले दागिने किंवा मौल्यवान वस्तू या दानच समजल्या जातील आणि त्या परत दिल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट खुलासा तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आला आहे.
उत्कर्ष क्रिएशन्स यांच्यामार्फत राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस व वेदिक मॅथ्स स्पर्धा परीक्षा १८ जानेवारी २०२६ रोजी रागा पॅलेस बॅक्वेट काळेवाडी या ठिकाणी अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली आहे.
अमरावतीत 15 दिवसांपासून निवडणुकीच्या धामधुमीत घंटागाड्याच फिरकल्या नसल्याने नागरिकांच्या घरात कचरा साठून राहिला आहे.तसेच मोकळ्या जागा तसेच कंटेनरच्या आसपास कचरा दिसून येत आहे.
दावोसमध्ये महाराष्ट्राचे ऊर्जा संक्रमण मॉडेल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सादर केले. तसेच, शेतकऱ्यांसाठी १६,००० मेगावॅट सौरऊर्जा, पीएम कुसुम योजना आणि मुंबईच्या शून्य-कचरा या व्यवस्थेसाठीचे व्हिजन सादर केले.
इगतपुरी शहरात दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ३८ कोटी रुपये खर्चुनही नागरिकांना दुषित पाणी पिण्यासाठी मिळत असल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे.