एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये वाद सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक आमदार हे नाराज असून त्यांनी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपल्या अडचणी सांगितल्या आहेत.
Maharashtra Politics : राज्यामध्ये महायुतीचे पुन्हा एकदा सरकार आले आहे. मात्र हे सरकार कोसळणार असल्याचा दावा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
महाराष्ट्र सरकारने 'विकसित महाराष्ट्र २०४७' चा मसुदा तयार केला आहे, ज्यामध्ये २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था, ३४ लाख दरडोई उत्पन्न, मेट्रो विस्तार आणि रोजगार वाढ असे लक्ष्य ठेवण्यात आले…
Ladki Bahin Yojana August Installment : ऑगस्ट महिन्याचे पैसे न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतिक्षा अजूनही सुरु आहे. याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
Ladki Soon Abhiyan : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणा आहेत. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी सून अभियान सुरु केले आहे. याची जोरदार चर्चा सुरु आहे.
Ladki Bahin Yojana july installment : लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता देणे अजून बाकी आहे. जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आल्यानंतर देखील पैसे न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतिक्षा अजूनही सुरु…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये उमेद मॉल', विशेष न्यायालयांची स्थापना, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा समावेश आहे.
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी महायुती सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या दोन दिवसांत सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही
Jal Jeevan Mission : जलजीवन मिशन योजना ही केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी जाहीर करण्यात आलेली महत्त्वकांक्षी आणि महत्त्वपूर्ण योजना होती. मात्र याचा कोट्यवधी रुपयांचा निधी रखडला आहे.
शेतकरी संकटात असताना कृषी मंत्रालयासारख्या संवेदनशील विभागाच्या मंत्र्यांनी खूप गांभीर्याने काम करावे. कोकाटे यांच्या वतीने जे घडले ते पूर्णपणे अयोग्य आहे.
महाराष्ट्र विधानसभेत सार्वजनिक सुरक्षा विधेयक एकमताने मंजूर झाले. विधान परिषदेची मान्यता आणि राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही सार्वजनिक सुरक्षा विधेयक आणण्यात आले.
Jitendra Awhad Political News : सरकारकडून आणखी 328 नवीन मद्यविक्री परवाने देण्यात येणार आहे. यावरुन महसूल वाढणार असला तरी तळीरामांची संख्या वाढणार असल्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड संतापले आहे.
सुरुवातीला या योजनेसाठी पात्रतेचे निकष खूप शिथिल होते, त्यामुळे लाखो महिलांनी अर्ज केला. मात्र, युती सरकार आल्यावर पात्रतेसंदर्भात नव्याने नियम ठरवण्यात आले.
Manoj Jarange patil in mumbai : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांपूर्वी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये पेटणार आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे.