क्रीडा महाकुंभच्या माध्यमातून लेझिम, फुगडी, लगोरी आणि विटी-दांडूसह शिवकालीन पारंपरिक खेळांना पुनर्वैभव मिळवून देणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
मुंबईतील कबुतरखाना अचानक बंद करण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली संवेदनशीलता व्यक्त करत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री जाणून घेऊया...
'टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक' कार्यक्रमात २४ स्टार्टअप्सनी सादरीकरण करत नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘स्टार्टअप रोड मॅप’ पुस्तकाचे प्रकाशन झाले.
पंडितजींनी भारतीय संस्कृतीच्या मुळाशी जाऊन 'अंत्योदय'चा विचार मांडला. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास व्हावा, प्रत्येकाला काम मिळावे, आरोग्यसेवा मोफत मिळावी, ही भूमिका स्पष्ट होती.
पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव समितीच्या अध्यक्षस्थानी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा असून, त्यांनीच या महोत्सवाला राज्यव्यापी स्वरूप देण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे.
पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचे कार्य,विचार प्रणाली,एकात्म मानव दर्शन इ. बाबतची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पंडितजींच्या विचारांवर आधारित एक लाख पुस्तिकांचे वितरण करण्यात येणार आहे.
कोस्टल रोडमुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्येही अभूतपूर्व वाढ झाली आहे. या प्रकल्पासाठी मंजुरी मिळवताना पर्यावरणीय नियमांनुसार जवळपास २०० एकर जागा खुली ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता.
4 डिसेंबर रोजी रेल्वेने मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी यांना ‘अतिक्रमण’ म्हणून नोटीस बजावली. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर रेल्वेच्या जमिनीवर परवानगी न घेता बांधण्यात आले आहे.
ठाकरे गटाने विरोध केल्यानतर आता मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू झाले आहे. यावरून राजकारण तापले आहे. याबाबत नवी माहिती समोर आली आहे.
नार्वेकर आणि लोढा यांच्यासह सर्वजण विशेष न्यायालयात न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर हजर होते. आरोपांचे न्यायालयाने वाचन केले असता सर्वांनी आरोप फेटाळून लावले. त्यानंतर, न्यायाधीशांनी भादंवि कलम ३५३, ३४१, ३३२, १४३,…
पतीचे निधन झाल्यानंतर सदर महिलेसाठी विधवा हा शब्द वापरणे सर्वार्थाने चुकीचे आहे, असे सांगत पूर्णांगी हाच शब्द महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान करणारा आहे. यापुढे विधवा हा शब्द काढून टाकून त्याऐवजी…
लोढांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे बंडाळी गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या गद्दार आमदारांची तुलना महाराजांच्या आग्र्यातील सुटकेशी कशी…
खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी मंगलप्रभात लोढा यांना इयत्ता चौथीच्या इतिहासाचं पुस्तक भेट दिलं आहे. हे पुस्तक लोढांनी वाचावे म्हणजे खरा इतिहास त्यांना समजेल असं सावंत यांनी म्हटलं आहे.…
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाच. आणि आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीदेखील मुख्यमंत्र्यांनी केलेले बंड हे शिवरायांच्या गनिमी…
मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्याचा विरोधकांनी समाचार घेतला असून, लोढांनी माफी मागवी असं विरोधकांनी म्हटलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीची तुलना शिवरायांच्या पराक्रमाशी कशी काय होऊ शकते? असं विरोधकांनी म्हटले आहे.…
माझी सर्वांना विनंती आहे की हा राजकारणाचा विषय नाही. आपल्या विधानाचा विपर्यास करून कृपया त्यावर राजकारण करू नये. छत्रपती शिवरायांचे कार्य हे फक्त राज्यातच काय तर संपूर्ण विश्वात त्यांच्या कार्याचा…
नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, याबाबतीत महिला व बालविकास विभागामार्फत सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले…
प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणीसाठी हाफकिन संस्था ही भारतातील सर्वात जुन्या बायोमेडिकल संशोधन संस्थांपैकी एक आहे, आणि त्याची स्थापना १८९९ मध्ये झाली. प्लेगच्या लसीचा शोध लावणाऱ्या डॉ. वाल्डेमार माईकाय हाफकिनच्या नावावरून…
महत्त्वाची स्थळे व बौध्द लेण्यांवर आधारित टूर सर्कीट दि. 3, 4, 7 व 8 डिसेंबर 2022 रोजी आयोजित केले असून, या टूरमध्ये चैत्यभूमी, राजगृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, बीआयटी…