भारतातच 1000 हून अधिक जातींची लागवड केली जाते. यामध्ये 'मलिहाबादी दशहरी'पासून ते 'रत्नागिरी हापूस' पर्यंतच्या विविध जातींचा समावेश आहे. आंबा उत्पादक देशांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. या बाबतीत तो जगात…
भारतात उन्हाळ्याचा हंगाम हा केवळ उन्हाळा म्हणूनच नाही तर खास आंब्याचा सीझन म्हणून ओळखला जातो. 'फळांचा राजा' मानल्या जाणाऱ्या आंब्याचे महत्त्व इतके मोठे आहे की, परदेशातही त्याला मोठी मागणी असते.…
उन्हाळ्यात आंब्यांची मागणी वाढत असताना काही व्यापारी नियमबाह्य पद्धतीने फळे पिकवत असल्याचे उघड झाले आहे. एफडीएच्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणावर आंबे जप्त करण्यात आले असून अनेकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली…
International Trade : २० वर्षांनंतर आता पुन्हा एकदा जपानने भारतीय आंब्यांच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. यामुळे भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम होणार असून ही बंदी कोणत्या कारणावरुन घालण्यात आली आहे…
भारतात फळांचा राजा मानला जाणारा आंबा सध्या जागतिक पातळीवर धुमशान घालत आहे. जागतिक बाजारपेठेत पुन्हा एकदा आपली छाप पाडत आहेत. वाढती निर्यात, उत्तम दर, परदेशस्थ भारतीय तसेच परदेशी ग्राहकांमध्ये वाढत…