International Trade : २० वर्षांनंतर आता पुन्हा एकदा जपानने भारतीय आंब्यांच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. यामुळे भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम होणार असून ही बंदी कोणत्या कारणावरुन घालण्यात आली आहे…
भारतात फळांचा राजा मानला जाणारा आंबा सध्या जागतिक पातळीवर धुमशान घालत आहे. जागतिक बाजारपेठेत पुन्हा एकदा आपली छाप पाडत आहेत. वाढती निर्यात, उत्तम दर, परदेशस्थ भारतीय तसेच परदेशी ग्राहकांमध्ये वाढत…