महाराष्ट्रात सध्या मराठी व इतर भाषिकांमध्ये भाषिक वाद वाढत चालला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषेबाबत संवेदनशील राहण्याचे आणि तिचा आदर करण्याचं आवाहन इतर भाषिकांना केलं…
महाराष्ट्रामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. यावर आता राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मत व्यक्त केले आहे. तसेच वाद न घालण्याचे आवाहन केले
दुबे तुम्ही एकदा मुंबईत या तुम्हाला नाही मुंबईच्या समुद्रात बुडवून मारलं तर नाव सांगणार नाही, असं खुलं आव्हान राज ठाकरे यांनी खासदार निशिकांत दुबे यांना दिलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी…
अनेक सुप्रसिद्ध मराठी कलाकारांनी हिंदी भाषेच्या सक्तीच्या निर्णयाविरोधात पोस्ट शेअर करत आपलं ठाम मत मांडलं होतं. आता लोकप्रिय अभिनेत्री विशाखा सुभेदारने याप्रकरणी सविस्तर पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.
सध्या राज्यात मराठी-हिंदी भाषेचा वाद सुरू आहे. निशिकांत दुबे, संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानांमुळे हा वाद वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. मराठी भाषेसाठी मनसे आक्रमक झाली आहे.
मराठी भाषेचा सन्मान आणि सर्वत्र वापर सुनिश्चित करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनांना मोठं यश मिळालं आहे. केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने घेतलेला निर्णय मराठी भाषिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
मराठी न बोलणाऱ्या परप्रांतीय दुकानदाराला मनसैनिकांनी चोप दिला. त्यानंतर देशभरात मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटला असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. देशभरात याचे पडसाद उमटत आहेत.
मराठी सेलिब्रिटींनंतर बॉलिवूड सेलिब्रिटीही मराठी- हिंदी भाषा वादावर आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने माध्यमांना प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दात स्वत: चं मत मांडलं आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी भाषेवरुन सुरु असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना मराठी माणसांचा अक्षरशः पाणउतारा केला आहे. त्यांनी मराठी माणसांना उचलून आपटून मारु असे वादग्रस्त विधान केले.
महाराष्ट्रामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. यावर आता कॉंग्रेस नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहेलोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सरकारने महाराष्ट्रातील हिंदी सक्ती मागे घेतल्यानंतर आज (५ जुलै) ठाकरे बंधूंकडून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने मराठी बांधवांनी उपस्थिती लावली होती.
आमची भाषणे संपली की एकत्रितपणे आरोळ्या ठोका. खरेतर आज मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस सर्व बाजूने कसा एकवटतो ते मोठ्या प्रमाणावर दिसून आले, असे राज ठाकरे म्हणाले.
मुंबईत गेली तीन दशकं राहणारे आणि आर्थिक सल्लागार म्हणून परिचित असलेले व्यावसायिक सुशील केडिया यांनी नुकतीच मराठी भाषेसंदर्भात वादग्रस्त पोस्ट केली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात वादंग उठलं आहे.
राज्यात सध्या मराठीचा मुद्दा तापला असताना पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकना शिंदे यांनी जय गुजरातची घोषणा दिली. त्यामुळे ठाकरे गटाकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
राज्यभर मराठी आणि हिंदी भाषिका वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राज्य सरकारचा शिक्षण क्षेत्रातील निर्णय, मनसेचं भाषा धोरण आणि सोशल मीडियावरील पोस्ट यामुळे हा मुद्दा चांगलाच पेटला आहे.