लोकभवनाच्या माध्यमातून आयोजित माजी कुलपती डॉ. पी. सी. अलेक्झांडर राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय उत्स्फूर्त मराठी वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकावला.
मराठी भाषेतील बोलीभाषांचे जतन व संवर्धन करण्यासाठी १४ ते २८ जानेवारी २०२६ दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा होणार असून राज्यभर ‘बोलींचा जागर’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या पोर्टेबल ‘हेल्थ मॉनिटरिंग डिव्हाईस’ डिझाइनची युनायटेड किंगडममध्ये अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील नवी मुंबईत ५ मोठ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठे त्यांचे कॅम्पस उघडणार आहेत. प्रश्न असा आहे की, उपराजधानी नागपूरमध्ये एका प्रसिद्ध परदेशी विद्यापीठाचे कॅम्पस उघडता येत नव्हते का?
मुंबई विद्यापीठाच्या नावाने बनावट फेसबुक पेजद्वारे विद्यार्थ्यांकडून वैयक्तिक माहिती मागून फसवणुकीचा प्रयत्न होत असून, विद्यापीठाने अधिकृत संकेतस्थळावरूनच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई विद्यापीठात विविध ९४ पदांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ एप्रिल २०२५ आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी NATS 2.0 पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावा लागेल.
Mumbai University News: विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी असून विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.कसं ते जाणून घ्या...
मुंबई विद्यापीठामधील प्रशासनावर विद्यार्थी संघटना नाराज झाल्या आहेत. विद्यापीठाकडून नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आल्यानंतर प्रशासनानंतर हा निर्णय दिला आहे. मनसे विद्यार्थी संघटनेचे…
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत शिवसेना उद्धव गट आणि भाजप शिंदे गट यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. गतवर्षी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानंतर यंदा १३ हजार ४०६ नोंदणीकृत मतदार मतदान करणार आहेत.…
बौध्द प्रतीकांद्वारे बौध्द कला संपूर्ण जगभरात मोठ्याप्रमाणात अभ्यासली जात असून या क्षेत्रात विद्यार्थ्याना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या वतीने "सम्मुतिसच्च" या मथळ्याखाली "प्रतिकात्मकाद्वारे बौध्द कलेचे दर्शन " यावर नेहरू…
उच्च शिक्षितांसाठी मुंबई विद्यापिठात नोकरीची मोठी संधी आहे. मुंबई विद्यापिठात संचालक, प्राध्यापक पदासाठीच्या ४ जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी 17 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख यांचे आज वयाच्या 85 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. डॉ स्नेहलता देशमुख या 1995 ते 2000 या काळात मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु…
मुंबई विद्यापीठाअंतर्गत मोठी भरती निघाली आहे. प्राध्यापक, ग्रंथपाल यासह विविध पदांच्या तब्बल 152 जागा भरल्या जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट…