मोती राम जाटला भारतातील वेगवेगळ्या शहरांमधून पैसे पाठवले जात होते. दोन वर्षांच्या कालावधीत गुप्तचर माहिती पुरवण्याच्या बदल्यात त्याला नियमितपणे १२,००० रुपये दिले गेले.
Shrikant Shinde in Parliament : संसदेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये ऑपरेशन सिंदूरवर संसदेचे विशेष चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाषण केले.
Priyanka Gandhi Parliament speech : संसदेच्या पावसाळी अधिवेशनमध्ये सध्या ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. मात्र पहलगाम हल्ला झालाच कसा असा मुख्य प्रश्न कॉंग्रे खासदार प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला आहे.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी अलिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उघडपणे कौतुक केलं होतं. त्यामुळेचं आज ऑपरेशन सिंदूरवरील संसदेतील चर्चेत त्यांचं नाव प्रमुख वक्त्यांमधून वगळल्याची चर्चा रंगली आहे.
Asaduddin Owaisi on pakistan : ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये असदुद्दीन ओवैसी यांचा देखील समावेश आहे. कुवैत दोऱ्यावेळी त्यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे.
गुजरातच्या मातीतून पंतप्रधान मोदींनी दहशतवाद आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला. आनंदी जीवन जगा, भाकरी खा... नाहीतर माझी गोळी आहेच, असं म्हणत मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांमध्ये चर्चेत राहणाऱ्या प्रीतीने भारतीय सैनिकांच्या विधवा पत्नी आणि त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी अभिनेत्रीने कोट्यवधींची देणगी दिली आहे.
आता माझ्या नसांमध्ये रक्त नाही तर गरम सिंदूर वाहत आहे. जे सिंदूर पुसण्यासाठी निघाले होते त्यांना धूळ चारली आहे. आता मोदी भारताचे सेवक आहेत याचा पाकिस्तानला विसर पडला आहे, अशा…
ज्योती पाकिस्तानच्या अनेक गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. ज्योतीने सीमेपलीकडे देशाशी संबंधित बरीच माहिती पाठवली आहे. पाकिस्तान उच्चायुक्तालयाला भेट दिल्यानंतर त्याची सुरुवात झाली.
मोदी सरकारने पाठवलेल्या चार नावांकडे दुर्लक्ष करून अमेरिकेला जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेते म्हणून शशी थरूर यांची निवड केल्याबद्दल काँग्रेस अनावश्यकपणे संताप व्यक्त करत आहे. या निर्णयावर काँग्रेसकडून विधाने येत आहेत.
देशभरामध्ये सत्ताधारी नेत्यांकडून तिरंगा रॅली काढली जात आहे. तर कॉंग्रेस पक्षाने देखील जय हिंद यात्रा काढली आहे. यावर मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामागे ‘हळदी घाटी’ आणि ‘ट्रॉपेक्स’ यासारख्या सैन्य सरावांचा मोठा वाटा आहे. आता, 10 दिवसांनंतर संपूर्ण कहाणी समोर आली आहे.
एका मुलाखतीमध्ये 'गदर'चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांना विचारण्यात आलं की, बॉलिवूडला कशाची भीती आहे? भारतीय कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पाकिस्तानचे नाव का घेतले नाही.
भारताने ऑपरेशन सिंदूर करुन संपूर्ण जगासमोर भारतीय सैन्य ताकद दाखवून दिली आहे. याची माहिती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचवण्यासाठी सर्वपक्षीय खासदार शिष्टमंडळ तयार केले जात आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली. यानंतर पाकिस्तानने केलेले प्रत्येक भ्याड हल्ले भारतीय सेनेने परतवून लावले. तसेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी करुन जगामध्ये भारताची ताकद दाखवून…
अभिनेत्री आलिया भट्टला विशेष ओळखीची गरज नाही. कायमच आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या आलियाने सोशल मीडियावर आज भारतासाठी आणि भारतीय सैन्यासाठी खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त…