ज्योतिषशास्त्रानुसार या प्रश्नांची उत्तरं आपल्या राशीत आणि कुंडलीत दडलेली असतात. विशेषतः जन्मकुंडलीतील काही ग्रह मागील जन्माशी संबंधित असतात असं म्हटलं जातं.
हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला महत्व खूप आहे. जसं राशीनुसार माणसांचा स्वभाव ओळखता येतो त्याचप्रमाणे राशीनुसार इष्च देवतेची उपासना केल्याने सकारात्मक परिणाम मिळतात. हे कसं ओळखावं ते जाणून घेऊयात.
जसं ज्योतिष शास्त्रात काही अंदाज खरे ठरतात तसंच अंकशास्त्रानुसार देखील काही गोष्टी खऱ्या ठरतात. या आठवड्यात कोणत्या मुलांकाच्या माणसांना काय चांगले वाईट अनुभव मिळणार आहेत ते जाणून घेऊयात.
सरत्या वर्षात मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे लक्ष्मीयोग तयार होत आहे. हा योग सर्वात शुभ असून काही राशीच्या आर्थिक समस्या पूर्णत: संपुष्टात येण्यार असल्याचं सांगितलं जात आहे. कोणत्या आहे या राशी…
५ टॅरो कार्ड असलेल्यांसाठी वर्षाचा शेवटचा १३ वा दिवस फायदेशीर ठरेल, कारण अनेक शुभ योग तयार होत आहेत. ५ टॅरो कार्ड असलेल्यांसाठी १३ डिसेंबर कसा असेल ते जाणून घेऊया
देशभरात दिवाळीचे उत्सव साजरे केले जात आहेत, २२ ऑक्टोबर रोजी पाडवा, २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे. ज्योतिषांच्या मते, चंद्राचे तूळ राशीत भ्रमण अनेक राशींना चांगले फळ मिळवून देणार आहे.
१८ ऑक्टोबर रोजी रात्री ९:३९ वाजता गुरूचे कर्क राशीत संक्रमण होईल. या संक्रमणादरम्यान दोन राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी. त्यांना आर्थिक नुकसान आणि आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात
ज्योतिषशास्त्रात व्यक्तीची कुंडली पाहून त्याच्या भविष्यातील चांगल्या वाईट घटनांचा अंदाज बांधला जातो. याच ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही राशी आहेत ज्यांच्या कुंडलीत दोन विवाहांचा योग असतो.
अंकशास्त्रानुसार ठराविक तारखेला जन्मलेली माणसं ही फक्त श्रीमंत होण्यासाठीच जन्माला आलेली असतात. कोणत्या मुलांकांच्या व्यक्ती या सर्वात जास्त श्रीमंत असतात जाणून घेऊयात.
जुलै २०२५ मध्ये सूर्यापासून शनिपर्यंत राशी बदलत असून चालही बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व १२ राशींवर होईल. तथापि, अशा ५ राशी आहेत ज्यांवर या परिस्थितींचा शुभ परिणाम होणार आहे
मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा २४ मार्च पासून ३० मार्च पर्यंत असणार आहे. या आठवड्यात अनेक राशीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तर अनेक राशी मध्ये नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.…
अनेक दशकांनंतर, होळीच्या दिवशी अनेक ग्रहांचे संक्रमण आणि ग्रहण यांचे दुर्मिळ संयोजन घडून येत आहे. ग्रह आणि ताऱ्यांचे हे संयोजन काही राशीच्या लोकांसाठी विनाशकारी ठरू शकते.
राहू आणि केतूच्या बदलाचा व्यापक परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, होळीनंतर राहू-केतू त्यांची राशी बदलणार आहेत. राहू-केतूच्या संक्रमणामुळे कोणत्या ३ राशींना समस्या वाढू शकतात