वारकरी संप्रदायासाठी विठोबाइतकाच चंद्रभागा नदीचा महिमा मानला जातो. "जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा" अशी ख्याती असलेल्या या नदीचे महत्त्व दुर्लक्षित होत असल्याचा आरोप अंकुशराव यांनी केला आहे.
ओढ्यावरून पलीकडे जाण्यासाठी पूल नसल्यामुळे अक्षरशा ओढ्याच्या भिंतीवरील पाच ते सहा फूट पाण्यातून उपरी येथील शेतकरी, शालेय विद्यार्थी व महिलांना दररोज जीव घेणाप्रवास करावा लागत आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आपल्या कारकिर्दीत मिळाला याचे समाधान आहे, आता हे संत साहित्य भारतातील १४ भाषांमध्ये पोहोचण्यासाठी आवश्यक आहे ते ते करु, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.
Pandharpur Revised Development Plan : पंढरपूर तीर्थक्षेत्र सुधारित विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये राज्य सरकारकडून सफाई कर्मचाऱ्यांना ६०० चौरस फुटांची घरे देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
एका विवाहित महिलेनं लवअफेअरसाठी प्रियकराच्या मदतीने तिसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचला. ही हत्या एक्दम फिल्मी स्टाईल ने करण्यात आल्याचे समोर आले आहे. या सस्पेन्स हत्याचा नेमकं प्रकरण…
पांडुरंग विटेवर उभा असतो. पण यामागे असणारी पवित्र कथा, तुम्हाला माहिती आहे का? भक्ताची भक्ती पाहून स्वतः देव धरतीवर येतो आणि कायमचा धरतीवर राहतो, काय आहे गोष्ट? ऐका.
सावनीने आजवर अनेक गाण्यांमधून रसिकांच्या मनावर राज्य केलं. आता सावनी विठुरायाच्या वारीत सहभागी झाली असून तिने यावेळी गायनसेवेने साऱ्या वारकऱ्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. वारीचा हा अनुभव सावनीने तिच्या व्लॉगद्वारे शेअर…
वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये जड वाहतुक शहराबाहेरुन वळविण्यात आली आहे.
सकाळपासूनच कधी उन्ह तर कधी ढगाळ तर कधी लहान पावसाच्या सरी च्या वातावरण निर्माण झाले होते. गोल रिंगण सोहळासाठी वारकरांचा वाटचालीचालीत नवचेतनय निरमान झालेने त्यानेच भर टाकली होती.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे़. मंदिर समितीने भाविकांच्या सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य दिले आहे, यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत.
आषाढी यात्रेस काही दिवस शिल्लक असताना दर्शन रांगेतील भाविकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मागील काही दिवसापूर्वी व्हीआयपी दर्शन बंद केले असल्याचे पत्रकार परिषद मध्ये सांगितले होते.
आषाढी वारीला सुरुवात झाली असून काही दिवस आधीच आळंदी आणि देहूतून निघालेल्या माऊलींच्या पालखीने सासवडमध्ये प्रस्थान केलं आहे. वारीचे एकूण मुक्काम हे 15 ठिकाणं आहेत. या 15 ठिकाणांमना धार्मिकदृष्ट्या देखील…
तरुण वारकऱ्यांचा सहभाग हा केवळ वारीचा बदलता चेहरा नाही, तर ही आपल्या संस्कृतीची पुनर्भेट आहे. वारीत त्यांचं चालणं म्हणजे एका नव्या अध्यात्मिक चैतन्याचा प्रसार आहे.