पंढरपूर म्हणजे केवळ श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर नाही, तर संतपरंपरा, वारकरी संप्रदाय, भक्ती आणि समतेचा अनोखा संगम आहे. चंद्रभागेच्या तीरापासून संत नामदेव पायरी, पुंडलिक मंदिर आणि विविध संतांच्या पवित्र स्थळांपर्यंत पंढरीच्या…
पंढरपूरच्या श्री विठ्ठलाला विठोबा, पांडुरंग, पंढरीनाथ आणि विठूमाऊली का म्हणतात? जाणून घ्या श्रीविठ्ठलाच्या लोकप्रिय नावांमागची कथा. एकाच देवाला भक्त आपल्या भक्तीभावाने विविध नावांनी भजन, कीर्तन, अभंगातून साद घालत असतात.
पंढरपूरसाठी हजारो कोटी रुपयांच्या कॉरिडॉर, रस्ते रुंदीकरण आणि विविध विकास प्रकल्पांची चर्चा सुरू आहे. या प्रकल्पांमुळे जुन्या घरांवर आणि कुटुंबांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असताना सार्वजनिक रस्ते अडवून उभी…
Vitthal Rukmini temple news: श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती संवर्धनाला अखेर न्यायालयाची मंजुरी मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने विरोधातील याचिका फेटाळून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने मूर्तींचे…
गुजरातमधील द्वारका ही भगवान श्रीकृष्णाची राजधानी म्हणून प्रसिद्ध असली, तरी महाराष्ट्रातील पंढरपूरला ‘दक्षिणेची द्वारका’ म्हणून विशेष मान आहे. या नावामागे भक्त पुंडलिकाची कथा, विठ्ठलाचे श्रीकृष्णरूप, पुराणांचा आधार आणि वारकरी संप्रदायाची…
सातारा आणि पंढरपुरात एमटीडीसी व माजी सैनिक कल्याण विभागाच्या जागेवर अद्ययावत संकुल उभारले जाणार आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला.
आषाढी वारी २०२६ मध्ये सोलापूर ग्रामीण पोलिसांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून ३१.९८ लाख (३२ लाख) वारकऱ्यांची अचूक नोंद केली आहे. दुबार मोजणी टाळणारा हा देशातील पहिला प्रयोग ठरला.
आषाढी एकादशीचा सोहळा पार पडल्यानंतर पंढरपूरातील लाखो वारकरी आता आपल्या गावाकडे परतू लागले आहेत. विठ्ठल दर्शनाचे समाधान आणि पंढरीचा विरह अशा भावनिक वातावरणात रेल्वे व बसस्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळाली.
वारीसाठी आलेल्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील एका जवानाने स्वतःवर बंदुकीने गोळ्या झाडून आपले जीवन संपवले आहे.
आषाढी वारीनिमित्त पंढरपूर स्वच्छ ठेवण्यासाठी 'सुमीत ग्रुप'ने CSR उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम राबवली. सलग दोन आठवडे चालणाऱ्या या मोहिमेसाठी सुमारे १,००० कर्मचाऱ्यांची विशेष टीम तैनात करण्यात आली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त अहिल्यानगरच्या अरणगाव येथील सद्गुरु संत बुवाजी बुवा समाधी मंदिरात धार्मिक उत्साह पाहायला मिळत आहे. पहाटे खासदार निलेश लंके यांचे आई-वडील आणि ग्रामस्थांच्या हस्ते अभिषेक महापूजा पार पडली.
पंढरपूर येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने'चा शुभारंभ करण्यात आला. ३१ जुलैपूर्वी १७ लाख शेतकऱ्यांना १३ हजार कोटींचा लाभ मिळणार आहे.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित ‘माझे माहेर पंढरी’ या विशेष भक्तीसंध्येला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात ‘पंढरपूर वारी : संतांच्या पाऊलखुणा’ या माहितीपटाचे विशेष स्क्रीनिंग करण्यात आले. काश्मीरमधील गायिका शमिमा…
Ashadhi Ekadashi Special Trains: आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वेने दादर ते पंढरपूर दरम्यान २ विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. ठाणे, कल्याण, पुणे मार्गे जाणाऱ्या या गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक आणि बुकिंगची माहिती…
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिर परिसरात विद्युत रोषणाईसाठी अत्याधुनिक एलईडी माळा, रोप लाईट्स, आकर्षक लटकन, सजावटीची तोरणे, व्हाईट व वॉर्म फोकस लाईट्स तसेच विविध डेकोरेटिव्ह लाईट आर्टिकल्सचा वापर करण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वरहून निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली. रावगाव येथे लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशे, पुष्पवृष्टी आणि 'माऊली'च्या जयघोषात पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. प्रशासनाने वारकऱ्यांसाठी आरोग्य, सुरक्षा आणि…
पंढरपूरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही अपवाद न करता केवळ श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन घेतले. यानंतर त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत विविध सुविधांचा आढावा घेतला.
आषाढी वारीदरम्यान लाखो भाविकांच्या आरोग्याचा विचार करून अन्न व औषध प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. सोलापूर जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर आणि पुणे येथील एकूण २० अन्न सुरक्षा अधिकारी वारीदरम्यान कार्यरत राहणार…
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्यातील पहिले पारंपरिक उभे रिंगण सातारा जिल्ह्यातील चांदोबाचा लिंब (तरडगाव) येथे उत्साहात पार पडले. माऊलींच्या अश्वांची धाव पाहण्यासाठी लाखो वारकऱ्यांची गर्दी झाली होती.
पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बैलगाडी देऊन भव्य सत्कार करण्यात आला. ७.५ HP पर्यंतच्या कृषी पंपांचे ४८,००० कोटींचे वीजबिल माफ केल्याबद्दल शेतकऱ्यांनी मानले आभार; १००% दिवसा मोफत विजेची घोषणा.