Pandharpur News: चंद्रभागा नदी प्रदूषित झाल्याने भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषित चंद्रभागा नदी स्वच्छ करण्याचे मोठे आव्हान प्रशासना समोर राहिले आहे.
माळशिरस तालुक्यातील नातेपुते स्मशानभूमीत मध्यरात्री काळ्या बाहुल्या, लिंबू, सुया, फोटो व दारूच्या बाटल्या आढळल्या. जळत्या चितेजवळ वस्तू ठेवण्यात आल्याने आघोरी कृत्याचा संशय व्यक्त, गावात भीती; पोलिस तपास सुरू.
Missing Boy Akola: जिल्हा पोलिस अधीक्षकांनी मुलाला माध्यमांच्या उपस्थितीत पालकांच्या स्वाधीन केले आणि संपूर्ण कारवाईची माहिती दिली. यावेळी मुलगा आणि त्याच्या आईला अश्रू अनावर झाले.
महायुतीतल्याच मित्र पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आजतरी स्वतंत्र राजकीय चूल मांडली आहे. यामुळे पंढरपूर नगरपालिकेची आगामी निवडणूक अधिक चुरशीची होईल असे दिसत आहे.
पंढरपूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शहरात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. अनेक इच्छुक उमेदवार तन, मन आणि धनाने प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत.
कार्तिकी यात्रा ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या यात्रेसाठी लाखो भाविक ठिकठिकाणाहून या यात्रेमध्ये सहभागी होतात. या यात्रेमध्ये यंदा उत्पन्नामध्ये मागील वर्षीपेक्षा दीड कोटींची वाढ झालेली आहे.
नगरपरिषद निवडणुकीचा माहोल आता पंढरपूरातही जोरदार तापला आहे. २ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्याचबरोबर १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत अर्जही भरणे सुरू होणार आहेत.
vineyard harvesting: सोलापूर तालुक्यातील सर्वच भागातील गावांत द्राक्ष बागांच्या शेवटच्या किंवा मागास छाटण्या सर्वत्र सुरू आहेत. तसेच द्राक्ष बागेत काव पेस्ट लावण्याचे काम सुरू आहे.
मंदिरातील श्री विठ्ठल चौखांबी, सोळ खांबी परिसर, रुक्मिणी मातेचे मंदिर, तसेच प्रवेशद्वार, या सर्व भागात कलात्मक डेकोरेशन करण्यात आले आहे. पारंपारिक आणि आधुनिक फुलांच्या रचना यांचा सुंदर संगम भाविकांना एक अद्भुत दृश्यानुभ
दिवाळीच्या सणात कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि भेटवस्तू देऊन खूश करतात हे सामान्य आहे. मात्र पंढपुरच्या मंदिरात कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या दिवाळी भेटवस्तूमुळे आता चर्चेचा विषय बनला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यात येणार असून, महापूजेचे निमंत्रण शिंदे यांना दिले आहे.
वारकरी संप्रदायासाठी विठोबाइतकाच चंद्रभागा नदीचा महिमा मानला जातो. "जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा" अशी ख्याती असलेल्या या नदीचे महत्त्व दुर्लक्षित होत असल्याचा आरोप अंकुशराव यांनी केला आहे.
ओढ्यावरून पलीकडे जाण्यासाठी पूल नसल्यामुळे अक्षरशा ओढ्याच्या भिंतीवरील पाच ते सहा फूट पाण्यातून उपरी येथील शेतकरी, शालेय विद्यार्थी व महिलांना दररोज जीव घेणाप्रवास करावा लागत आहे.