आषाढी वारीत सहभागी होत नृत्यांगना गौतमी पाटील यांनी माऊलींच्या पादत्राणांचे दर्शन घेत वारकऱ्यांची सेवा केली. त्यांनी वारकऱ्यांना फळे, आहार वाटप करत त्यांच्या सोयी-सुविधांचीही काळजी घेतली.
पंढरपूरच्या आषाढी वारीत यंदा AI आधारित सुरक्षा व्यवस्थेचा वापर केला जाणार आहे. ड्रोन, अँटी-ड्रोन गन, फेस रिकग्निशन प्रणाली आणि 24x7 कंट्रोल रूमच्या माध्यमातून लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अत्याधुनिक व्यवस्था उभारली…
वारकरी संप्रदायाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वारकरी महामंडळाला राज्य शासनाची अधिकृत मंजुरी मिळाली आहे. पंढरपूर मुख्यालयातून वारकऱ्यांना वर्षभर अन्न, निवारा, वैद्यकीय मदत, विमा संरक्षण आणि विविध कल्याणकारी योजनांचा…
Pandharpur News: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंढरपूर येथे गोमंतकीय वारकऱ्यांसाठी 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन' उभारण्याची घोषणा केली आहे. तसेच ३६ दिंड्यांना ५ लाखांपर्यंत आर्थिक मदत जाहीर केली आहे.
पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे दौंड नदी मापन केंद्रातून मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल १ लाख ५६ हजार १८७ क्युसेक्स वेगाने पाणी उजनी धरणात दाखल होत आहे.
आषाढी वारीत यंदा प्रथमच अत्यावश्यक रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. वारीसाठी ३५३ रुग्णवाहिका, ४३ आयसीयू आणि ३ हजारांहून अधिक आरोग्य…
Dehu village palkhi procession: संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूनगर पंचायत प्रशासनाने वारकरी भाविकांसाठी व्यापक सुविधा उपलब्ध करून संपूर्ण तयारी केली आहे. गर्दी लक्षात घेऊन स्वच्छता, निवास आणि आवश्यक…
पाच वर्षांचा कार्यकाळ संपूनही श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती अद्याप कार्यरत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे समिती तात्काळ बरखास्त करून नवीन…
आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर आली असताना पवित्र इंद्रायणी नदीचे पात्र केमिकलयुक्त पाण्यामुळे फेसाळली आहे. वारीत लाखो वारकरी इंद्रायणीत स्नान करून माऊलींच्या दर्शनाला जात असल्याने या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त होत…
मोहोळ तालुक्याचा समावेश नव्या पंढरपूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयात करण्याच्या प्रस्तावाला आमदार राजू खरे यांनी विरोध दर्शवला आहे. भौगोलिक आणि दळणवळणाच्या दृष्टीने सोलापूर हे अधिक सोयीचे असल्याने प्रशासनाने प्रस्तावात बदल करावा,…
आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष बस सेवेचे नियोजन केले आहे. 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांची मागणी असल्यास संबंधित गावातून थेट विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार…
आगामी आषाढी वारीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेने पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींसाठी ४.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वारकऱ्यांसाठी फुट मसाजर, जर्मन हँगर निवारा केंद्र आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार…
पंढरपूर हे भगवान श्रीविठ्ठलाचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीची वारी करतात. मात्र पंढरपुरात भगवान श्रीविठ्ठलाचे आगमन कसे झाले?…
आषाढी वारीपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेने ऐतिहासिक निर्णय घेत पंढरपूरातच बैठक आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सुविधा आणि विकासकामांची पाहणी करणार आहेत.
पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवरील लेपन प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली. 23 व 24 जून रोजी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली संवर्धन प्रक्रिया पार पडणार आहे.
प्रशासनाने आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या भूमिपूजनाची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकास आराखड्याचे भूमिपूजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Samadhan Avtade यांच्या हस्ते तांदूळवाडी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आठ जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील धनादेशांचे वितरण करण्यात आले. या भीषण अपघातात एका कुटुंबातील आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची १२ वर्षे आणि सलग ४३९९ दिवस पूर्ण केल्याबद्दल पंढरपूरच्या नारायण चिंचोली येथील प्रसिद्ध सूर्यनारायण मंदिरात भव्य महाआरती करण्यात आली.
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारी २०२६ च्या नियोजनासाठी स्थायी समितीची बैठक पार पडली. वारी मार्गावर २४ तास रुग्णवाहिका, पाणी टँकर आणि रस्ते दुरुस्तीचे आदेश देण्यात…
पंढरपूरच्या श्री विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनासाठी 'स्टोन पावडर' तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आषाढी वारीपूर्वी हे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.