अलिकडच्याच एका प्रवचनात, प्रेमानंद महाराजांनी सांगितले की, त्यांनी अनेक नामांकित पदवीधरांना आणि उच्च पदव्या मिळवलेल्या तरुणांना अंमली पदार्थ इतर व्यसनांमुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त करताना पाहिले आहे.
तारुणाईचा काळ पुन्हा जगणे म्हणजे ज्येष्ठ नागरिक सकारात्मकता आणि उर्जने भरलेले समाधानकारक जीवन जगतात. असे करणारे अनेक वृद्ध लोक त्यांचे वृद्धत्व स्वतःसाठी किंवा त्यांच्या कुटुंबासाठी ओझे वाटत नाहीत.
पालक म्हणून काही वेळेला अगदी जाणून बुजून असू दे किंवा अजाणतेपणी , चुका या होतातच. या चुका नेमक्या काय आहेत आणि आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल व्हावं, यासाठी कोणत्या चुका टाळायला…
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या सवयींमुळे इनफर्टिलिटीची समस्या वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत योग्य आहारासोबत योगाभ्यास केल्यास शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहून प्रजननक्षमतेत सुधारणा होऊ शकते.
चेन्नईमधील एका कार्यक्रमात सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्याशी नुकत्याच झालेल्या संभाषणादरम्यान, आलिया भट्टने पालकत्वाविषयी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. जाणून घ्या सोप्या पॅरेंटिंग टिप्स
तुमचे मूल रात्री किंचाळत, थरथरत किंवा खूप रडत जागे होते का? डॉक्टरांच्या मते, हे 'स्लीप टेरर्स' असू शकते, जो लहान मुलांमध्ये आढळणारा एक सामान्य झोपेचा विकार असून मुलांमध्ये तो वयानुसार…
उन्हाळी सुट्टीत मुलं जास्त वेळ घरात राहतात, त्यामुळे त्यांना सक्रिय ठेवण्यासाठी विविध अॅक्टिव्हिटी करणे गरजेचे आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये तुम्ही मुलांची खेळाद्वारेही मुलांची काैशल्ये वाढवू शकता.
वृद्धांच्या घरात राहून, नोकरी करणाऱ्या पालकांना त्यांच्या मुलाची काळजी घेण्याची खात्री असते, वृद्धांच्या सहवासात राहून, मुलांमध्ये चांगले सरकारांचे संगोपन होते.
नवजात बाळांमध्ये ऐकण्याच्या समस्या लवकर ओळखण्यासाठी विप्ला फाउंडेशन आणि अवश्या फाउंडेशन यांनी एक अभिनव व्हॉट्सॲप चॅटबॉट गाईड सुरू केला आहे. यामुळे पालकांना श्रवण तपासणीबाबत आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन सहज मिळणार…
सध्या मुलं तासनतास मोबाईल, टॅब आणि टीव्हीसमोर दिसून येतात. मात्र याचा मुलांच्या वागण्यावर अधिक गंभीर परिणाम दिसून येत आहे. आता नक्की हा परिणाम कोणता आणि पालकांना काय काळजी घ्यावी जाणून…
पौगंडावस्थेत प्रवेश करताना मुलांच्या स्वभावात बदल होणं, त्यांनी रागावणे किंवा चिडचिड करणे हे सामान्य मानले जाते. मात्र, अनेकदा हा चिडचिडेपणा इतका तीव्र होतो की, त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो.
अनेक पालक आपल्या मुलांसमोरच भांडतात अथवा अनेक गोष्टींचा ताण घरात आणतात. या सर्व गोष्टींचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होताना दिसून येतो. पालकांनी याकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य पावलं उचला
काही मुलं लहान वयातच कठीण वाक्ये बोलू लागतात, जे प्रगत भाषिक क्षमतेचे लक्षण असू शकते. नवीन गोष्टी लवकर शिकणे आणि त्या वापरणे हे उच्च बौद्धिक क्षमतेचे संकेत असू शकतात. तज्ञांच्या…
Parenting Tips : प्रत्येक पालकाला आपली मुले सुसंस्कृत, प्रामाणिक आणि यशस्वी व्हावीत असे वाटते. मात्र हे गुण आपोआप विकसित होत नाहीत. लहानपणापासूनच योग्य सवयी लावल्यास मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास घडतो.
भारताचे शूर सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान देशभक्त असण्यासोबतच एक कुशल प्रशासक देखील होते. शिवजयंतीच्या खास प्रसंगी, तुमचे जीवन बदलून टाकणारे पाच मौल्यवान विचार जाणून घेऊया.
उतार वयात आईवडिलांची काळजी घेणे खूप जास्त गरजेचे आहे. त्यांच्या मानसिक आनंदाकडे जास्त लक्ष द्यावे. आईवडिलांच्या आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात 'या' महत्त्वाच्या गोष्टी.
लहान मुलं कायमच तासनतास मोबाईल आणि लॅपटॉप पाहत असतात. यामुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. सतत मोबाईल पाहिल्यामुळे मुलांमध्ये नैराश्य वाढण्याची शक्यता असते.
प्रेमानंद जी महाराजांच्या मते, वडील आणि मुलाचे कर्म एकमेकांशी जोडलेले असतात. अनीति कुटुंबावर परिणाम करते, तर धार्मिक कृत्ये भावी पिढ्यांना आनंद आणि स्थिरता आणतात. विस्तारितपणे जाणून घेऊया
मुलांना हुशार आणि आत्मविश्वासू बनवण्यासाठी महागड्या ट्यूशन किंवा कोचिंगपेक्षा घरातील रोजची साधी कामे अधिक प्रभावी ठरतात. मानसशास्त्रज्ञांच्या मते, अनुभवातून शिकलेली कौशल्ये मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाची असतात