बाळांना डासांपासून वाचण्यासाठी बरेचदा केमिकल अगरबत्तींचा घरात वापर केला जातो. मात्र यामुळे बाळांंच्या आरोग्यावर होणारा परिणाम पालकांना माहीत नसतो. तज्ज्ञांचा नक्की याबाबत काय सल्ला आहे जाणून घ्या
लहान बाळांना बरेचदा गुदगदल्या केल्या जातात. पण यामुळे बाळावर काय परिणाम होतो माहीत आहे का? डॉक्टरांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे, बाळांंच्या शरीरावर नक्की काय होते?
बाबा रामदेव यांनी मुलांना प्रतिभावान कसे बनवता येते आणि कोणते विषय त्यांचे मन तीक्ष्ण करतात हे सांगितले. मुलांचा मेंदू तल्लख आणि प्रतिभावान करण्यासाठी काय करावे याची महत्त्वाची माहिती पालकांनी वाचावीच.
जर तुम्हालाही वाटत असेल की आता तुमची मुले तुम्हाला पूर्वीसारखी प्रेम करत नाहीत, तर तुम्ही एकदा सद्गुरूंचे ऐकले पाहिजे, कारण आध्यात्मिक गुरु सद्गुरूंनी या बदलामागील एक मोठे कारण सांगितले आहे.
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ तिच्या मुलांची काळजी स्वतः घेण्यावर विश्वास ठेवते आणि ती आणि तिचा पती आयांच्या मदतीशिवाय त्यांच्या मुलांना का वाढवत आहेत हे तिने स्पष्ट केले आहे
मुलांना समज आल्यापासून मोबाईल देऊ जाऊ लागला आहे. जेवताना, खेळताना अगदी लहान मुलांच्या हातात मोबाईल दिसतोय. पण याचे दुष्परिणाम पालकांनो भयानक आहेत, तुम्हाला माहीत आहेत का?
जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचे मूल तुमचे ऐकत नाही, तर तुम्ही एकदा संत प्रेमानंद महाराजांचे ‘हे’ म्हणणे वाचाच. कारण त्यांनी यामागील महत्त्वाचे कारण सांगितले आहे, जाणून घ्या पालकांसाठी टिप्स
बाळाचा जन्म झाल्यानंतर आई आणि बाळामध्ये त्वचेचा संपर्क किती महत्त्वाचा आहे? बाळाच्या विकासात याचा किती मोठा सहभाग असतो याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आपणही जाणून घेऊया.
जेव्हापासून बॉलिवूडमध्ये पापाराझी संस्कृती वाढली आहे, तेव्हापासून पालक बनणारे सेलिब्रिटी मुलांंचे तोंड लपवताना दिसतात. पण काही सेलिब्रिटी असे आहेत जे वेगळे विचार करतात, जाणून घ्या
मुलगी असो वा मुलगा कोणाशीही चुकीचा व्यवहार होत असून गप्प राहिलात तर त्या गोष्टीची वाढच होते. आपल्या मुलांना योग्य शिकवण देणे अत्यंत गरजेचे आहे यासाठी हा लेख वाचाच
मुलींना मानसिक आणि भावनिकदृष्ट्या कसे मजबूत व्हावे आणि ते का महत्त्वाचे आहे हे शिकवणे देखील महत्त्वाचे आहे. पालकत्वात या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर लग्नानंतर त्यांचे जीवन आणखी सुंदर बनू…
राणी मुखर्जी मुलीच्या आरोग्याची, आहाराची आणि इतर सर्वच गोष्टींची खूप जास्त काळजी घेते. राणी मुखर्जी मुलीला हेल्दी अन्नपदार्थ देण्यासाठी एका सोप्या ट्रिकचा वापर करते. चला तर जाणून घेऊया रिव्हर्स सायकॉलॉजी…
बऱ्याचदा पालक आपल्या मुलाला कधीही फटकारतात. ते वेळ किंवा परिस्थिती पाहत नाहीत. पालक प्रशिक्षकांनी सांगितले की मुलावर कधी ओरडू नये, तरच मूल गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकेल आणि शिकू…
प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने भविष्यात यशस्वी व्हावे असे वाटते पण यशासाठी फक्त शालेय शिक्षण पुरेसे नाही. मुलांना लहानपणापासूनच काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत ज्या त्यांना आयुष्यात पुढे जाण्यास मदत करतील
पालकांना नेहमीच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची चिंता असते. बऱ्याचदा मुलांवर चांगले गुण मिळावेत म्हणून अभ्यास करण्याचा दबाव आणतात. अभ्यासाचा दिनक्रम बनवला तर मुलांना कधीही अभ्यासाचा कंटाळा येणार नाही
मुलांच्या संगोपनात पालकांचे वर्तन खूप महत्वाचे आहे. मुलांसमोर नेहमी सकारात्मक आणि समजूतदारपणे बोलावे. यामुळे मुलाचा आत्मविश्वास तर वाढतोच, पण त्याच्या मेंदूचा विकासही योग्य दिशेने होतो.