उन्हाळी सुट्टीत मुलं जास्त वेळ घरात राहतात, त्यामुळे त्यांना सक्रिय ठेवण्यासाठी विविध अॅक्टिव्हिटी करणे गरजेचे आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये तुम्ही मुलांची खेळाद्वारेही मुलांची काैशल्ये वाढवू शकता.
वृद्धांच्या घरात राहून, नोकरी करणाऱ्या पालकांना त्यांच्या मुलाची काळजी घेण्याची खात्री असते, वृद्धांच्या सहवासात राहून, मुलांमध्ये चांगले सरकारांचे संगोपन होते.
नवजात बाळांमध्ये ऐकण्याच्या समस्या लवकर ओळखण्यासाठी विप्ला फाउंडेशन आणि अवश्या फाउंडेशन यांनी एक अभिनव व्हॉट्सॲप चॅटबॉट गाईड सुरू केला आहे. यामुळे पालकांना श्रवण तपासणीबाबत आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन सहज मिळणार…
सध्या मुलं तासनतास मोबाईल, टॅब आणि टीव्हीसमोर दिसून येतात. मात्र याचा मुलांच्या वागण्यावर अधिक गंभीर परिणाम दिसून येत आहे. आता नक्की हा परिणाम कोणता आणि पालकांना काय काळजी घ्यावी जाणून…
पौगंडावस्थेत प्रवेश करताना मुलांच्या स्वभावात बदल होणं, त्यांनी रागावणे किंवा चिडचिड करणे हे सामान्य मानले जाते. मात्र, अनेकदा हा चिडचिडेपणा इतका तीव्र होतो की, त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो.
अनेक पालक आपल्या मुलांसमोरच भांडतात अथवा अनेक गोष्टींचा ताण घरात आणतात. या सर्व गोष्टींचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होताना दिसून येतो. पालकांनी याकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य पावलं उचला
काही मुलं लहान वयातच कठीण वाक्ये बोलू लागतात, जे प्रगत भाषिक क्षमतेचे लक्षण असू शकते. नवीन गोष्टी लवकर शिकणे आणि त्या वापरणे हे उच्च बौद्धिक क्षमतेचे संकेत असू शकतात. तज्ञांच्या…
Parenting Tips : प्रत्येक पालकाला आपली मुले सुसंस्कृत, प्रामाणिक आणि यशस्वी व्हावीत असे वाटते. मात्र हे गुण आपोआप विकसित होत नाहीत. लहानपणापासूनच योग्य सवयी लावल्यास मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास घडतो.
भारताचे शूर सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान देशभक्त असण्यासोबतच एक कुशल प्रशासक देखील होते. शिवजयंतीच्या खास प्रसंगी, तुमचे जीवन बदलून टाकणारे पाच मौल्यवान विचार जाणून घेऊया.
उतार वयात आईवडिलांची काळजी घेणे खूप जास्त गरजेचे आहे. त्यांच्या मानसिक आनंदाकडे जास्त लक्ष द्यावे. आईवडिलांच्या आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात 'या' महत्त्वाच्या गोष्टी.
लहान मुलं कायमच तासनतास मोबाईल आणि लॅपटॉप पाहत असतात. यामुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. सतत मोबाईल पाहिल्यामुळे मुलांमध्ये नैराश्य वाढण्याची शक्यता असते.
प्रेमानंद जी महाराजांच्या मते, वडील आणि मुलाचे कर्म एकमेकांशी जोडलेले असतात. अनीति कुटुंबावर परिणाम करते, तर धार्मिक कृत्ये भावी पिढ्यांना आनंद आणि स्थिरता आणतात. विस्तारितपणे जाणून घेऊया
मुलांना हुशार आणि आत्मविश्वासू बनवण्यासाठी महागड्या ट्यूशन किंवा कोचिंगपेक्षा घरातील रोजची साधी कामे अधिक प्रभावी ठरतात. मानसशास्त्रज्ञांच्या मते, अनुभवातून शिकलेली कौशल्ये मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाची असतात
वाईट संगतीत असलेली मुले आधीपेक्षा जास्त चिडचिडी, उद्धट किंवा आक्रमक वागू लागतात. त्यामुळे मुलांमध्ये वाढलेला उद्धटपणा कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स. यामुळे मुलांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील.
बाळाच्या वाढीतील दात येण्याचा टप्पा पालकांसाठी थोडासा आव्हानात्मक असतो. या काळात हिरड्यांमध्ये खाज, सूज आणि वेदना होत असल्याने बाळ चिडचिडं होतं व नीट झोप घेत नाही.
नवजात मुलांना कावीळ होणं एक सामान्य समस्या आहे. पण यावर वेळीच उपचार करणे आणि त्याची खबरदारी घेणे फार महत्त्वाचे ठरते. नवजात बाळाला कावीळ झाल्यास काय करावे ते जाणून घ्या.
दहावी–बारावीच्या परीक्षा जवळ आल्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालकांचाही ताण वाढतो. या काळात योग्य मार्गदर्शन आणि भावनिक आधार दिल्यास मुलांना आत्मविश्वासाने परीक्षा देता येते आणि चांगले गुण मिळवणे सोपे होते.
वडिलांना अनेकदा वाटते की ते आपल्या मुलींशी सर्वकाही प्रेमाने बोलू शकतात, परंतु त्यांच्यासाठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की आजकाल त्यांनी त्यांच्या किशोरवयीन मुलींना कोणत्या गोष्टी विचारू नये वा सांगू…
रीतिरिवाज आणि परंपरांची ओळख करून देतात वडील मुलांना कौटुंबिक परंपरा, सण आणि विधींबद्दल शिकवतात. यामुळे त्यांच्या संस्कृतीबद्दल आदर निर्माण होतो आणि त्यांना त्यांच्या मुळांशी जोडले जाते.
जर तुम्ही नुकत्याच एका Baby Boy बाळाची आजी झाला असाल, तर त्याच्या गुप्तांगांबद्दल थोडीशी चूकही टाळा. असे करणे बाळासाठी हानिकारक ठरू शकते. विशेष काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे, कोणती चूक?