राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) मध्ये Parth Pawar आणि Jay Pawar यांच्या वाढत्या प्रभावाची चर्चा रंगली आहे. पक्षातील बदलत्या सत्तासमीकरणांमध्ये Praful Patel आणि Sunil Tatkare यांना पूर्वीइतके महत्त्व मिळणार का?
NCP Politics - जय पवार यांच्याकडे शिस्तपालन समितीसोबतच खजिनदाराची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याने पक्षाच्या निधीवर पूर्णपणे पवार कुटुंबाचेच नियंत्रण असल्याचे स्पष्ट होत आहे
बारामतीमध्ये एकीकडे पोटनिवडणुकीसाठी मतदान होत असताना, दुसरीकडे दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची काळजी व्यक्त केली आहे.
Maharashtra Politics : बारामतीमध्ये उमेदवार दिल्यानंतर पार्थ पवार यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. यानंतर आता काँग्रेस पक्षाकडून प्रत्युत्तर देत पार्थ पवारांना धारेवर धरलं आहे.
Parth Pawar : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये विनंती करुन देखील काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आला. यावर पार्थ पवार यांनी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे.
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे राजकारणामध्ये सक्रीय झाले आहेत. पार्थ पवार यांनी मनसे नेते राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीची चर्चा रंगली आहे.
एका टर्मला शरद पवार माढ्यातून तर सुप्रिया सुळे बारामतीतून एकाच वेळी लोकसभेवर निवडून गेले. शरद पवार केंद्रातून राज्यात आल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अजित पवार लोकसभेवर निवडून गेले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबीय लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या भेटीत अपघाताच्या चौकशीसंदर्भात सविस्तर चर्चा करून सीबीआय चौकशीची मागणी अधिकृतरित्या मांडली
राज्यसभेच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. अतिरिक्त मतांच्या जोरावर शिंदे गट दुसरा उमेदवार देऊन निवडणूक रंगतदार करेल, अशी चर्चा होती.
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना खासदार म्हणून उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कोअर कमिटीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला.
पार्थ पवार यांना क्लीनचीट देणारी बातमी पूर्णपणे खोटी आणि राजकीय हेतूने पेरलेली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षातील काही नेते स्वतःच्या हातात सूत्रे घेण्यासाठी घाई करत आहेत अशी टीका अंजली दमानिया…
पुण्यातील उच्चभ्रू अशा कोरेगाव पार्क भागातील गाजलेल्या जमीन व्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या खारगे समितीला राज्य सरकारने आठवडाभराची मुदतवाढ दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनी करणाच्या चर्चा होत्या, अजित पवार यांचीच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी प्रयत्न सुरू होते, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.
ही जागा शिवाजीनगर येथे असून त्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय आहे. त्यामुळे संपूर्ण व्यवहार संशयास्पद असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विजय कुंभार यांनी केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या म्हणाल्या की, ही पॉवर ऑफ अॅटॉर्नी असून त्यामध्ये मुंढव्याची जमीन नमूद आहे.
प्रशासनाने नाशिकमधील 1200 हून अधिक झाडांची कत्तल केली. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा संताप अनावर झाला. यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांना खडेबोल सुनावले,