सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या म्हणाल्या की, ही पॉवर ऑफ अॅटॉर्नी असून त्यामध्ये मुंढव्याची जमीन नमूद आहे.
प्रशासनाने नाशिकमधील 1200 हून अधिक झाडांची कत्तल केली. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा संताप अनावर झाला. यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांना खडेबोल सुनावले,
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुणे जमीन घोटाळा प्रकरणी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांवर कारवाई करण्याची मागणी केली.
Sheetal Tejwani arrested : पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी विक्री प्रकरणामध्ये शीतल तेजवानी हिच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी तिला पुणे पोलिसांनी अटक केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चॅलेंज दिल्यानंतर अंजली दमानिया यांनी चॅलेंज स्वीकारले आहे. दमानिया या कोरेगाव जमीन घोटाळ्याप्रकरणी हाय कोर्टामध्ये जाणार आहेत.
राज्य सरकारच्या मालकीची मुंढवा येथे ही चाळीस एकर जागा आहे. १९५५ पासून ती सरकारच्या मालकीची आहे. ही जागा १९७३ मध्ये राज्य शासनाकडून केंद्र सरकारच्या बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला भाडेतत्वावर देण्यात…
राज्य सरकारच्या मालकीची मुंढवा येथे ही चाळीस एकर जागा आहे. १९५५ पासून ती सरकारच्या मालकीची आहे. ही जागा १९७३ मध्ये राज्य शासनाकडून केंद्र सरकारच्या बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला भाडेतत्वावर देण्यात…
मुंढवा येथील ४० एकर जमिनीबाबतचा वाद मागील काही दिवसांत वाढला आहे. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या जमिनीच्या पूर्वीच्या मालकीविषयी आणि कागदपत्रांतील तफावत याविषयी तपास सुरू केला आहे.
पुण्यातील एका जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात सापडले असून, मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागले. अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांनी कोरेगाव पार्कमध्ये केलेल्या व्यवहारावर तीव्र शब्दांत टीका केली.
पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सरकारी जमीन अवैधरित्या खाजगी कंपनीच्या नावाने केल्याचा आरोप असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला…
पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्यानंतर राज्यभर विरोधक आक्रमक झाले असून, आज मीरा-भाईंदर शहरात काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाईंदर येथ जोरदार आंदोलन
पुण्यातील जमिनीच्या वादामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. विशेषतः विरोधी पक्ष महाविकास आघाडी (MVA) मध्ये फूट पडली आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की उद्धव ठाकरे पुढे काय करतील?