भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून वैदिक परंपरा आहे. या परंपरेमध्ये संपूर्ण समाज आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती कोणत्याही जात, पंथ धर्माचा असला तरी प्रत्येक जीवाचे उत्थान व्हावे.
शेतकऱ्यांचा असलेला विरोध डावलून पेण तालुक्यातील वाशी गावहद्दीतील शेतजमीनीत लाईन आउट करण्यासाठी आलेल्या गेल इंडिया वायू वाहिनीच्या अधिकारी कर्मचारी वर्ग माघारी परतले आहेत.
आदिवासी आश्रम शाळेत खुशबू ठाकरे या आदिवासी विद्यार्थिनीचा कुष्ठरोगावरील उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेला सहा महिने उलटूनही खुशबू ठाकरे प्रकरणात आरोग्य अधिकाऱ्यांवर अजूनही गुन्हा दाखल झालेलं नाही.
गेली आठ-दहा दिवस विज खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार महावितरण कंपनीचे अधिकारी असून येत्या आठ दिवसात वीज पुरवठा पूर्ववत न झाल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल.
पेण विक्रम मिनिडोअर संघटनेच्या हिताची बाजू मांडत विक्रम मिनिडोअर स्टँड वरील नगरपालिकेची कारवाई थांबण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. अतिक्रमित पार्किंगवर पेण नगरपरिषदेने पोलीस बंदोबस्तात कारवाई करणेचे नियोजन केले
बेकायदेशीर दगडखाणी आणि क्रशर प्लांट आहेत. मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांच्या माध्यमातून दुरशेत रस्त्यावर माल वाहतूक होते. यामुळे मुंबई गोवा महामार्ग ते दुरशेत रस्त्याला खड्डे पडून अनेक अपघात झाले असा आरोप…
पेण शहरात विक्रम मिनीडोअर चालक-मालक संघटनेने हक्काच्या पार्किंग जागेसाठी नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले. कारवाई तीन जूनपर्यंत स्थगित करण्यात आली असून तोडग्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
रायगड जिल्ह्यात आजही खवसावाडीसारख्या सुमारे १५० हून अधिक आदिवासीवाड्यांमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा देखील नाही ही गंभीर परिस्थिती आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांजवळ गावकऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे.
कुष्ठरोगी नसताना ही शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी चुकीची औषधं दिली. डॉक्टरांच्या या हलगर्जीपणामुळे खुशबूला नाहक जीव गमवावा लागला. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांच्या आरोपांमुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.
पेण तालुक्यातील आदिवासी समाज अत्यंत हलाखीची स्थितीत जगत आहे.त्यामुळे आदिवासी समाजातील लोक मुलांना आश्रमशाळेत पाठवत असतात. मात्र पेन तालुक्यात दोनवेळा आदिवासी समाजाच्या मुलींना आश्रमशाळेत गेल्यावर मृत्यू झाले आहेत.
पीओपीच्या गणेशमूर्तींवर आलेल्या बंदीमुळे रायगड जिल्ह्यातील जे गणेशमूर्तींचे माहेरघर समजले जाते अशा पेण तालुक्यातील कारखानदारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंचायत समिती पेणची आमसभा अनेक विषयांनी गाजली. खासदार व आमदार यांनी जोरदार बॅटिंग करत अधिकारी वर्गाला धारेवर धरत, नागरिकांच्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तरं देण्यात आली.
193 वर्षांचा हा इतिहासात सहा पिढ्यानीं बावनकशी ब्रँड निर्माण केले ते म्हणजे पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स. पी. एन. जी म्हणजे विश्वास. गाडगीळांनी लोकांचा जो विश्वास मिळवला त्यातूनच त्यांचा ब्रँड उभा…
आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूप्रकरणी आरोग्य विभाग जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केला आहे.
चुकीची औषधे दिल्याने खुशबू हीचा मृत्यू झाला होता.या प्रकरणी दोषी असलेल्या आरोग्य विभाग तसेच शासकीय आश्रमशाळा आणि आदिवासी विभाग यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुरक्षा परिषदेने केली आहे.