अजित पवार कारने बारामतीला येणार होते, पण ते विमानाने कसे जातील, यासाठी कोणी प्रयत्न केले होते का याचा तपास करावा, अशी मागणी रोहित पवारांकडून करण्यात आली आहे.
तपासाचा सर्व डोलारा आता घटनास्थळी सापडलेल्या 'ब्लॅक बॉक्स' (Black Box) वर अवलंबून आहे. फॉरेन्सिक टीमने हे यंत्र ताब्यात घेतले असून, त्यातून अपघाताचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.
अजित पवार हे मुंबईहून बारामतीसाठी 'लियरजेट-४५' (Learjet-45) या खासगी विमानाने रवाना झाले होते. बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात घडला.
Ajit Pawar News: अजित पवारांनी ८ जानेवारी रोजी पुण्यात एका रस्ते अपघातातील जखमीला मदत करण्यासाठी त्यांनी चक्क स्वतःचा 'प्रोटोकॉल' तोडला आणि तातडीने मदत उपलब्ध करून दिली.
Aviation History : हवाई प्रवास सुरक्षित करण्याच्या प्रवासातून अनेक दुःखद धडे मिळतात. प्रत्येक मोठ्या विमान अपघातानंतर, अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून तंत्रज्ञान आणि नियमांमध्ये बदल केले गेले आहेत.
आज सकाळी कुवैतहुन हैंदराबादला निघालेल्या इंडिगोच्या विमानात मानवी बॉम्ब असल्याची धमकीचा मेल दिल्ली विमामतळ अधिकाऱ्यांना प्राप्त झाला. या मेलमध्ये विमानाच मानवी बॉम्ब अल्याची धमकी नमुद करण्यात आली होती.
परिवाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुबईतील सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर नमांश स्याल यांचा मृतदेह सोमवार किंवा मंगळवारी भारतात आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या वडिलोपार्जित गावात अंत्यसंस्कार केले जातील.
दुबई एअर शो १९८९ मध्ये सुरू झाला आणि दर दोन वर्षांनी दुबईच्या अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित केला जातो. तेजसने सहभागी होण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे.
जून महिन्यात अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या बोईंग विमानाला भीषण अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत २६० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेत केवळ एक प्रवासी बचावला.
बांगलादेशच्या राजधानीत सोमवारी दुपारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १६० जण गंभीर जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी आणि शिक्षक आहेत.
गुरुवारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI-171 टेकऑफनंतर काही सेकंदात कोसळले. या भीषण अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना ताजी असतानाच मुंबईतील विमानाच्या परतीमुळे चिंता आणि चर्चा वाढली…