दुबई एअर शो १९८९ मध्ये सुरू झाला आणि दर दोन वर्षांनी दुबईच्या अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित केला जातो. तेजसने सहभागी होण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे.
जून महिन्यात अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या बोईंग विमानाला भीषण अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत २६० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेत केवळ एक प्रवासी बचावला.
बांगलादेशच्या राजधानीत सोमवारी दुपारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १६० जण गंभीर जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी आणि शिक्षक आहेत.
गुरुवारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI-171 टेकऑफनंतर काही सेकंदात कोसळले. या भीषण अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना ताजी असतानाच मुंबईतील विमानाच्या परतीमुळे चिंता आणि चर्चा वाढली…