शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाचा अपघात झाला. रविवारी (दि. १८ मे) रात्री १२.३०-१ वाजेच्या दरम्यान वाशी तालुक्यातील पारगाव टोलनाक्यावर अपघात झाला.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले यांना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याची नोटीस देण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर टाले यांना देण्यात आलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया दिली आहे.
रात्री झालेल्या मुसळधार पावसाने बुलढाणा जिल्ह्यात चांगलीच हजेरी लावली. या पावसाने शेतीचं मोठं नुकसान केलं. त्यामुळे बळीराजाच्या झालेल्या नुकसानाची सरकारने दखल घ्यावी,असा इशारा तुपकर यांनी दिला आहे.
संघटनेच्या कार्यकारिणीच्या एकाही बैठकीला ते हजर राहिले नाहीत. संघटनेच्या एकाही आंदोलनामध्ये सहभागी झाले नाहीत. गेली चार वर्ष आम्ही त्यांची वाट पाहिली. पण तरीही ते आले नाहीत. पण आता रविकांत तुपकर…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रविकांत तुपकर हे पक्षविरोधी काम करत असल्याचा ठपका ठेवत शिस्तभंग समितीने हा मोठा निर्णय घेतला…
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि खामगाव तालुक्यात ७ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. आलेल्या पूरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीची आज बुधवारी शेतकरी…
रविकांत तुपकर यांना गुरूवारी सायंकाळी उशिरा राजूरी घाटातून पोलिसांनी अटक केली होती. या अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र आज बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालयाने ही अटक बेकायदेशीर ठरवत तुपकरांना…
दुध उत्पादकांना न्याय देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना दुध दरासाठी आंदोलन तीव्र करणार असून राज्यातील या आंदोलनाची सुरूवात सोलापूर जिल्ह्यातून करणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी आज अकलूज…
कांदाची विक्री सुरु करण्यात आली आहे परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ४०% निर्यात शुल्क लावून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारात उभे केले आहे.
सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांनी टोकाची भूमिका घेत शनिवार, 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय किंव्हा AIC पिकविमा कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथील कार्यालयासमोर…
राज्य सरकरासोबत झालेल्या चर्चेनंतर रविकांत तुपकर यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. मात्र, पुढील 15 दिवसात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास पुन्हा आंदोलनाचं करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. श
सध्या राजभरात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचं हाती आलेलं पीक परतीच्या पावसामुळे पूर्णतः निस्तानाभूत झाल्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाला…
मागील आठवड्यापासून मुंबईसह, कोकण, प. महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, आदी भागात सध्या पावसाने उसंत घेतली आहे, त्यामुळं बळीराजाला दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे जुलैमधील पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.…
अंबाभवानी यात्रेनिमित्त हा नवमीचा उत्सव साजरा केला जातो. देवीचे सोंग काढून डफडयाच्या तालावर सोंगासमोर गावकरी नाचतात व संपूर्ण गावात गुलालाची उधळण केली जाते. 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर या यात्रेमध्ये सहभागी…
या घटनेमागे नेमके कोण? याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच एस.टी. कर्मचाऱ्यांबाबत सरकारने तात्काळ मध्यमार्ग काढून हा विषय संपविणे अत्यावश्यक झाले आहे. असं रविकांत तुपकर म्हणाले.
कर्जबाजारीपणाला कंटाळून व ऊसाचे बिल वेळेवर मिळत नसल्याने पंढरपुरातील एका तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी गावात…
दरम्यान खासदार राजू शेट्टी यांच्या समर्थनार्थ विदर्भाची बुलंद तोफ रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसह नागपूर - सोलापूर महामार्ग अडवून धरला. जोपर्यंत राजू शेट्टीच्या आंदोलनावर मार्ग निघत नाही, तो पर्यंत रस्त्यावरून हटणार…