पाटण तालुक्यातील पवनचक्क्यांमधून तांब्याच्या तारांसह केबलची चोरी करणाऱ्या टोळीचा सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखा आणि पाटण पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे.
जावळी तालुक्यातील महिलांनी संपूर्ण जावळी तालुका दारू दुकान मुक्त केला, मात्र या तालुक्यात दारूबंदी असताना देखील दारू जोमात विक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
गेल्या २ महिन्यांपासून म्हसवड पोलीस ठाण्याचा अतिरिक्त भार हा दहिवडी येथील स.पो.नि. दत्तात्रय दराडे यांच्याकडे सोपवण्यात आला असला, तरी त्यांची दहिवडी-म्हसवड अशी धावपळ करताना मोठी दमछाक होत आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयमध्ये कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मंगळवारी सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देताना त्याची पुन्हा अदलाबदली झाल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले.
सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष निवड प्रकरणी झालेल्या राजकारणावरुन आणि धक्काबुक्कीमुळे वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी शिवसेनेने मूक मोर्चा काढून निषेध केला.
सामान्य नागरिकांना विधीचे ज्ञान व्हावे आणि कायदेशीर हक्कांच्या जाणीव व्हाव्यात या हेतूने वाई येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता.
वडापाव सेंटरच्या मालकाला महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा, अन्यथा दुकान चालू देणार नाही, तसेच ‘एकेकाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत तिघांनी दहशत माजवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरवर राजकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांनी दबाव टाकला होता. यात महाडिक नावाच्या पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे.
सातारा पोलिसांची गुन्हे डिटेक्शनचे प्रमाण 80 टक्के इतके आहे. मात्र, डिटेक्शन प्रकरणामध्ये मुद्देमालांची रिकव्हरी वाढवायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हक्क सोड पत्राची दस्तावर नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपयाची लाच घेणाऱ्या तलाठी रणजीत अर्जुन घाटेराव याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
वडूज शहरातील श्री ज्योतिबा मंदिरातून पितळेची मूर्ती चोरीला गेल्याची घटना रविवार, ३१ ऑगस्ट रोजी घडली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत केवळ तीन दिवसांत आरोपीला जेरबंद केले आहे.
Kas Pathar news : विविध रंगांची उधळण करणारे आणि सौंदर्याने खुलणारे कासपठार पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. याच पार्श्वभूमीवर गावकऱ्यांची बैठक पार पडली आहे.