दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण क्षेत्रात काम करणारे सोनम वांगचूक यांनी अनेक दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनाही वेग…
निरुपम यांनी दावा केला की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील असलेली 'उबाठा' अत्यंत कमकुवत झाली असून, पक्षातील लोकप्रतिनिधींचा आपल्याच नेतृत्वावरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे.
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला ५ खासदारांनी ऑनलाईन हजेरी लावल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी सर्व खासदारांच्या अनुपस्थितीचे सविस्तर कारण स्पष्ट केले.
विधानपरिषदेसाठी ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याऐवजी दानवे रिंगणात उतरल्याने राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.