Shiv Sena Protest: सभागृह नेत्यांना कंत्राटदाराकडून मर्सिडीज वाहन उपलब्ध करून दिल्याच्या मुद्द्यावरून महापालिकेतील राजकारण तापले आहे. या प्रकाराचा निषेध करत शिवसेनेने ‘मर्सिडीज द्या, टेंडर घ्या ’ अशी घोषणा देत आंदोलन…
Shiv Sena Symbol Case Supreme Court: शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना एकनाथ…
Mira Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत विरोधकांना बोलण्याची संधी न दिल्याचा आरोप करत शिवसेना नगरसेविकांनी सभात्याग केला. त्यानंतर नगरसेविकांनी सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदवला. या घटनेमुळे महापालिकेतील राजकीय वातावरण…
KDMC Politics: कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात शिंदेसेना आणि मनसेच्या वाढत्या जवळिकीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचक विधानाने नवी चर्चा सुरू झाली आहे. डोंबिवलीतील एका कार्यक्रमात ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असा उल्लेख…
Shiv Sena Symbol Case : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सुनावणी सुरु असून या खटल्यात उबाठाला समोर पराभव स्पष्ट दिसत आहे. 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह…
Shiv Sena Symbol Case: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सलग पाचव्या दिवशी युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने…
शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार ड्रामा झाला. माध्यमांशी बोलण्यापूर्वी नरेश म्हस्के आणि संजय राऊत यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.ही बाचाबाची सुरू असतानाच अनिल…
दहाव्या अनुसूचीनुसार विधिमंडळ अध्यक्षांना आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार असतो. पण त्यावेळी एकनाथ शिंदेंना अपात्र ठरवण्यात आले नाही, याउलट हा मुद्दा निवडणूक आयोगाकडे देण्यात आला. त्यावेळीदेखील ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या सुनावणीला…
कोर्टात सुनावणी असताना थेट पंतप्रधानांना भेटण्याचे कारण काय, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. आधी हे शहांना भेटत होते. आता थेट पंतप्रधांनांना भेटत आहेत. वर्तमान पत्रांतून बातम्या प्रसिद्ध…
Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात शिवसेनेच्या पुनरागमनाची चर्चा रंगली आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दिवंगत माजी मंत्री व आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या कार्यालयाला भेट देत अहिल्यानगरमध्ये पुन्हा शिवसेनेचा…
KDMC Politics: ठाकुर्ली परिसरातील शेकडो शिंदे गटातील शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापले आहे. "भाजपची चाल कासवासारखी असली तरी एकाच्या बदल्यात चार घेणार," अशी प्रतिक्रिया देत भाजपने आगामी…
Satara Politics: राज्यात महायुती सरकार असताना आणि जिल्ह्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असतानाही शिवसेनेच्या महिला सदस्यावर असा अन्याय होत असल्याबाबत विचारले असता, हे अत्यंत चुकीचे आहे. हा निधी २०२२ ते २०२६ या…
KDMC News: केडीएमसीतील शिवसेना आघाडीच्या नगरसेवकांच्या प्रशिक्षण शिबिरात आयुक्त अभिनव गोयल यांच्या उपस्थितीवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने आयुक्तांच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांच्या बाजूने वागत असल्याचा आरोप…
Shiv Sena Symbol: शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासह आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता या महत्त्वाच्या प्रकरणाची सुनावणी ५ ऑगस्ट रोजी होणार असून, ज्येष्ठ…
कपिल सिब्बल यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) भूमिकेवरही टीका केली. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने २०१८ मध्ये दुरुस्त केलेल्या शिवसेनेच्या घटनेतील तरतुदींकडे दुर्लक्ष केले आणि केवळ आमदार व खासदारांच्या संख्याबळावर…
आषाढी वारीनिमित्त म्हसवड येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंचगिरी पांडुरंग महाराज रसाळ सांप्रदायाच्या दिंडीला भेट देत वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला. "वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा" असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेना (शिंदे गट)चे खासदार मिलिंद देवरा यांनी 2029 मध्ये वरळीचा आमदार बदलणार असल्याचे वक्तव्य केले. सचिन अहिर यांच्या कार्यक्रमातील या विधानामुळे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघाबाबत राजकीय चर्चांना वेग आला.
एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अमित शाहांची भेट घेतली होती. त्यानंतर फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, तसेच महाराष्ट्राच्या नेतृत्वाबाबत बदल होऊ शकतात, अशाही…
शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी उबाठावर जोरदार टीका करत, 'उलेमा बचाव टोळी'ने राम मंदिरावर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी वक्फ बोर्डातील कथित भ्रष्टाचारावर बोलावे, असे म्हटले. तसेच उबाठा सरकारच्या काळात तीन वेळा…
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर 3' चर्चेत आले आहे. ठाकरे गटातील तब्बल 10 आमदारांचे मतपरिवर्तन झाल्याचा दावा करण्यात येत असून, त्यामुळे शिवसेनेत पुन्हा मोठी फूट पडणार का, अशी चर्चा…