हिंदू धर्मात कलश आणि नारळाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. देवघरात पाण्याने भरलेला कलश आणि त्यावर ठेवलेला नारळ हे सुख, समृद्धी, पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. जाणून घ्या या…
Narmada River : गंगा, सिंधू , गोदावरी,कृष्णा या फक्त तहान भागवणाऱ्या नद्या नाहीत तर त्यांना देवीचं रुप मानलं जातं. अशाच भारतातील पवित्र नद्यांमध्ये नर्मदा नदीला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात…
गोठवणारी थंडी, डोंगरदऱ्यातला जीवघेणा रस्ता असला तरी भाविक मोठ्या श्रद्धेनेे या ठिकाणी दर्शनाला येतात. यामागे फक्त श्रद्धाच नाही तर अध्यात्निक कारण देखील आहे.
असं म्हणतात की, पापांचा नाश करायचा असेल तर गंगास्नान केल्याने पुण्या लाभतं. याच गंगा सप्तमीला राशीनुसार कोणत्या व्यक्तींना काय दान करावं हे सांगितलं आहे. याबाबत ज्योतिषशास्त्र काय सांगतं ते जाणून…
आनंद, राग, दुख हसू या मानवी आयुष्याचे विविध भाव आहेत. मात्र अनेकदा आपलं जास्त लक्ष हे दु:खावर असतं. याबाबतच तथागत गौतम बुद्धांनी त्रिपिटक या ग्रंथात चार आर्यसत्ये सांगितली आहे.
भारतात अशी अनेक मंदिरं आहेत ज्याचं रहस्य विज्ञानाला देखील उलगडलेलं नाही. असंच एक रहस्य आहे ते पाच मंदिराचं अशी मान्यता आहे की, या मंदिरातील प्रसाद घरी घेऊन जाणं म्हणजे अपशकुन…