• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • The Worlds Most Difficult Recruitment Process

‘या’ भरती प्रक्रिया पार करणे म्हणजे एक पराक्रमच! जगातील कठीण भरती कोणत्या? जाणून घ्या

जगातील सगळ्यात कठीण मानले जाणारे भरती प्रक्रिया! भारतातील या भरती प्रक्रियांचा ही यामध्ये होतो समावेश! त्या कोणत्या? जाणून घेण्यासाठी वाचा ही संपूर्ण बातमी...

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 12, 2025 | 03:15 PM
फोटो सौैजन्य - Social Media

फोटो सौैजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जगातील काही नोकऱ्या फक्त कौशल्य, शिक्षण आणि अनुभवावर निवडत नाहीत, तर त्यांच्या भरती प्रक्रियाही इतक्या कठीण असतात की त्या पार करणे हे स्वतःतच एक पराक्रम असतो. या भरती पार करणाऱ्या उमेदवारांचे भवितव्यही फार सुंदर असते, मोठया रक्कमेच्या या नोकऱ्या मिळवणेही तितकेच कठीण! चला तर मग जाणून घेऊयात, जगातील सगळ्यात कठीण असणाऱ्या ‘या’ भरती प्रक्रिया संदर्भात:

ना कोचिंग, ना क्लासेस… IPS वडिलांच्या मुलीने असा केला UPSC क्रॅक! वाचा अनुपमा अंजलीची यशोगाथा

सगळ्यात कठीण मानली जाणारी भरती प्रक्रिये पैकी एक म्हणजे भारतातील IAS पदासाठी घेण्यात येणारी भरती प्रक्रिया! Indian Administrative Services (IAS) अधिकारी बनण्यासाठी दरवर्षी दहा लाखांहून अधिक उमेदवार तयारी करतात तसेच स्पर्धा परीक्षेला उपस्थित राहतात. पण त्यातील काही ७०० ते ८०० उमेदवाराच या परीक्षेला पात्र करतात आणि IAS पदी आपले नाव कोरतात. परीक्षेचा आवाका, विषयांची विविधता आणि मानसिक दबाव यामुळे ही प्रक्रिया अत्यंत कठीण मानली जाते.

अमेरिकेची United States Navy SEALs ही भरती प्रक्रिया पार करण्यासाठी अत्यंत तगडी शारीरिक आणि मानसिक तयारी असणे आवश्यक मानली जाते, त्यामुळे ही भरती प्रक्रिया देखील कठीण मानली जाते. “Hell Week” नावाने ओळखले जाणारे सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळाचे दिवस यामध्ये पात्र करावे लागतात. मुळात, केवळ २५% प्रशिक्षार्थी या प्रक्रियेत शेवटपर्यंत पोहोचतात.

ITI विद्यार्थ्यांना राहत्या जिल्ह्यात मिळणार अप्रेंटिसशिप; विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

UK च्या MI6 Intelligence Officer (UK Secret Service) भरती प्रक्रियेत सायकोलॉजिकल, IQ, लॉजिक, आणि खूप कडक बॅकग्राऊंड तपासणी अशा विविध चाचण्यांना पात्र करावे लागते. अतिशय गोपनीय असणारी ही भरती प्रक्रिया अत्यंत कठीण देखील मानली जाते. देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका असल्यामुळे निवड प्रक्रियेची कसून छाननी होते. UK आणि भारताची मार्चन नेव्हीसाठी घेण्यात येणारी भरती प्रक्रियादेखील कठीण मानली जाते. तसेच हजारोंच्या संख्येत परीक्षेत उपेक्षित राहून फक्त मोजक्याच जणांची नियुक्ती करणारी Japanese Foreign Service Examination ही भरती प्रक्रियादेखील फार कठीण मानली जाते.

Web Title: The worlds most difficult recruitment process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 03:15 PM

Topics:  

  • Career News
  • Recruitment News
  • Student Career Tips

संबंधित बातम्या

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी! अगदी १८ वर्षांपासून ‘या’ वयोगटातील उमेदवार करू शकतात अर्ज
1

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी! अगदी १८ वर्षांपासून ‘या’ वयोगटातील उमेदवार करू शकतात अर्ज

SJVN लिमिटेडमध्ये वर्कमन ट्रेनी भरती 2025! ‘या’ उमेदवारांना करता येईल अर्ज
2

SJVN लिमिटेडमध्ये वर्कमन ट्रेनी भरती 2025! ‘या’ उमेदवारांना करता येईल अर्ज

परीक्षेशिवाय IT व्यक्तींची SBI मध्ये भरती, रू. 1.05 लाखापर्यंत मिळणार पगार; अर्जाची शेवटची तारीख जवळ
3

परीक्षेशिवाय IT व्यक्तींची SBI मध्ये भरती, रू. 1.05 लाखापर्यंत मिळणार पगार; अर्जाची शेवटची तारीख जवळ

महापुराचा फटका! सीईटी सेलने वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेची वाढवली मुदत
4

महापुराचा फटका! सीईटी सेलने वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेची वाढवली मुदत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

Aadhaar Update: आता आधार अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या

Aadhaar Update: आता आधार अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.