गोपालपटणम पोलिसांनी एका व्हायरल व्हिडिओची चौकशी सुरू केली आहे ज्यामध्ये एका जोडप्याने मंदिरातून मिळालेल्या पुलीहोरा प्रसादाच्या पॅकेटमध्ये एक लहान गोगलगाय सापडल्याचा दावा केला आहे.
तेलंगणातील मल्लूर येथील हेमाचल लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर जिवंत मूर्तीच्या श्रद्धेसाठी प्रसिद्ध आहे. येथे स्वयंभू विग्रह, पवित्र जलधारा आणि अद्भुत अनुभव भाविकांना आकर्षित करतात.
जपानमध्ये श्रद्धा आणि परंपरांचे अनेक अनोखे नमुने पाहायला मिळतात. क्योटोमधील मिकामी मंदिर हे त्यापैकीच एक असून, केसांच्या आरोग्यासाठी खास ओळखले जाणारे हे जगातील एकमेव “केसांचे मंदिर” मानले जाते.
Indian Temple Unique Tradition : भारतामध्ये अशी काही खास मंदिरे आहेत जिथे प्रसाद खाणे किंवा घरी नेणे निषिद्ध मानले जाते. श्रद्धा आणि परंपरेनुसार येथे प्रसाद केवळ प्रतीकात्मक स्वरूपात स्वीकारला जातो.
Mysterious Temple : भारतामध्ये काही अशी प्राचीन मंदिरे आहेत, ज्यांचे बांधकाम एका रात्रीत झाल्याची मान्यता आहे. या मंदिरांच्या कथा आजही लोकांना आश्चर्यचकित करतात.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे असलेले शिव कचहरी मंदिर हे अनोख्या रहस्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे असलेल्या शिवलिंगांची संख्या प्रत्येक वेळी बदलते, म्हणूनच हे मंदिर आस्था आणि चमत्काराचे अद्भुत केंद्र मानले जाते.
पश्चिम बंगालमधील काशीपूर येथील कालीमातेचे मंदिर रहस्यमय मानले जाते. मान्यतेनुसार रात्री देवीची मूर्ती अदृश्य होते आणि माता भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी स्वतः बाहेर जाते.
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'ला दणदणीत यश मिळाल्यानंतर आदित्य धर आणि यामी गौतम यांनी हिमाचलमधील प्रसिद्ध शक्तिपीठ नैना देवी मंदिरात दर्शन घेतले. श्रद्धा, निसर्गसौंदर्य आणि शांततेचा अनुभव देणारे हे पवित्र स्थळ भक्तांसाठी…
गुजरातच्या भरूचमध्ये समुद्राच्या मध्यभागी वसलेले स्तंभेश्वर महादेव मंदिर दिवसातून दोन वेळा पाण्याखाली जाते आणि पुन्हा दिसू लागते. निसर्ग, समुद्र आणि शिवभक्तीचा अद्भुत संगम येथे अनुभवता येतो.
जादुई गुंफेत शिवलिंग ठेवलंय. इथेच दडलंय सृष्टीच्या सुरवातीचे आणि शेवटाचे रहस्य...पाण्याचे तापमानही आपला स्वभाव बदलते आणि भिंतींच्या पोकळीत इतिहास कुजबुजत जागा होतो.
भारतामध्ये जोडपी आता गोंगाटापेक्षा शांत, पवित्र आणि अध्यात्मिक मंदिरांमध्ये विवाह करण्यास अधिक आकर्षित होत आहेत. विविध राज्यांतील प्राचीन मंदिरे दिव्यता, निसर्ग आणि संस्कृतीच्या संगमात अविस्मरणीय वेडिंग अनुभव देतात.
अभिनेत्री समंथा रुथ प्रभु आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांनी तामिळनाडूतील एका मंदिरात खासगिरित्या आपलं लग्न उरकलं आहे. हे मंदिर स्त्री शक्तीचे प्रतीक मानले जातं असून ते नक्की आहे ते जाणून…
भारताला ‘मंदिरांचा देश’ म्हटलं जातं, कारण इथे लाखोंच्या संख्येने मंदिरं असून अनेक ठिकाणी अनोख्या रूढी पाळल्या जातात. देशातील काही मंदिरांत प्रसाद खाणं किंवा घरात नेणं कडक मनाई असून तो फक्त…
Swarnagiri Venkateswara Temple : स्वर्णगिरी वेंकटेश्वर स्वामी मंदिर, ज्याला यदाद्री तिरुमला देवस्थानम म्हणूनही ओळखले जाते, हे हैदराबादपासून सुमारे 47 किमी अंतरावर भुवनगिरी येथील मानेपल्ली टेकड्यांवर आहे.
थंडी सुरू होताच पुण्यातील सरसबाग गणपतीला ऊनी कपडे चढवण्याची सुंदर परंपरा पुन्हा सुरू झाली आहे. भक्त दर्शन, संग्रहालय आणि शांत बगीच्यांमध्ये वेळ घालवण्यासाठी येथे मोठ्या संख्येने येतात.
Nathdwara Shrinathji Temple : राजस्थानातील नाथद्वारा येथे, भगवान श्रीकृष्णाची त्यांच्या बालरूपात पूजा केली जाते आणि या विशेष मंदिराला श्रीनाथजी मंदिर म्हणतात.
सबरीमला मंदिर हे केरळमधील एक मुख्य तीर्थस्थळ आहे जे भगवान अय्यप्पाला समर्पित आहे. दोन महिन्यांच्या वार्षिक तीर्थयात्रेसाठी मंदिराला आता खुले करण्यात आले आहे. इथे कसं जायचं आणि मंदिराचं महत्त्व काय…
धनतेरस हा आरोग्य आणि समृद्धीचा सण मानला जातो. भगवान धन्वंतरिच्या पूजेमुळे दीर्घायुष्य आणि निरोगी जीवन लाभते. भारतातील ५ प्रसिद्ध धन्वंतरि मंदिरांत विशेष पूजा केली जाते.