तिलक वर्मा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यामागचं कारण म्हणजे एक व्हायरल व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादव गंमतीने म्हणतो की, "तिलक प्रेमात पडला आहे." हा व्हिडीओ…
पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 200 रन्स केल्या होत्या. मुंबईने 201 रन्सचे हे टार्गेट शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्ण केले. तीन ओव्हरमध्ये 50 रन्स हवे असताना विल जॅक आणि तिलक वर्माने जबरदस्त…
Arshdeep Singh Racist Comments On Tilak Varma: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अर्शदिप सिंह तिलक वर्मावर वर्णद्वेषी टिप्पणी करताना दिसला. यानंतर, अर्शदिप सिंहला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
हंगामापूर्वीच्या एका कार्यक्रमात तिलक वर्मा यांनी सूर्यकुमारला संघातील त्याच्या भविष्याबद्दल विचारले. भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या सूर्यकुमारने असे उत्तर दिले की, सर्वजण हसले. आता व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
भारताचा स्टार फलंदाजी तिलक वर्मा याने दाक्षिणात्य चित्रपट सुपरस्टार राम चरण यांची भेट घेतली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी राम चरणने त्यांना एक खास भेटवस्तूही दिली.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज तिलक वर्मा देखील टी२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाचा भाग होता. आता, विश्वविजेता बनल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या हस्ते तिलक यांचा सन्मान करण्यात आला आहे.
झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्रॅड इव्हान्सची बहीण, जी टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाची मोठी चाहती आहे, तिच्यासाठी तिलक वर्मा याने एक खास आणि हृदयस्पर्शी व्हिडिओ संदेश रेकॉर्ड केला.
टी-२० विश्वचषकाच्या सुपर सिक्स फेरीत झिम्बाब्वेविरुद्धचा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र संघातील काही फलंदाजांचा खराब फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. दमदार फिनिशर प्रभाव टाकू शकलेला नाही.
टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. या स्पर्धेपूर्वी काही खेळाडूंची फिटनेस ही एक मोठी चिंता होती. तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडले होते.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू असून पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील ३ सामने खेळवून झाले आहेत. आता दोन सामने बाकी असून या मालिकेतून तिलक वर्मा बाहेर पडला…
भारताचा स्टार अनुभवी खेळाडू रोहित शर्माने भारतीय क्रिकेटमधील पुढील सर्वात मोठा सामना जिंकणारा खेळाडू म्हणून तिलक वर्माला पसंती दिली असून त्याच्या मते तिलक वर्माचा दृष्टिकोन खूप चांगला आहे.
बडोद्यासाठी खेळताना हार्दिक पंड्याने फक्त ६८ चेंडूत स्फोटक शतक झळकावले. तिलक वर्माने देखील शतक झळकावले, ११८ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह १०९ धावा केल्या, तर अक्षरने देखील मैदानावर कहर…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचव्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्यात तिलक वर्माने रोहित शर्माचा विक्रम मोडला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील पाचवा सामना आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 232 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20 मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या तिलक वर्माला मोठा फायदा झाला आहे. आयसीसीकडून ताज्या टी२० आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत त्याने मोठी झेप घेतली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात तिलक वर्माने एक शानदार षटकार ठोकला. त्याने चेंडू थेट स्टेडियमबाहेर पाठवला. या षटकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भारतीय संघाचा डाव संपल्यानंतर, बीसीसीआयनकडून टीम इंडियाच्या नवीन टी२० विश्वचषक २०२६ जर्सीचे अनावरण करण्यात आले.
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने धुव्वा उडवला. या सामन्यात विजी मिळवून भारताने टी २० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. क्रिकेट जगताला हा एक आश्चर्यकारक धक्का म्हणावा…
आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून विजेतेपद जिंकले आहे. या विजयाचा हीरो ठरलेला तिलक वर्माने विक्रम रचला आहे.
भारतीय संघाने शेवटच्या षटकात सामना जिंकला. तिलक वर्मा हा भारताच्या विजयाचा खरा हिरो होता, त्याने ६९ धावांची अर्धशतक झळकावली. गोलंदाजीत कुलदीप यादवने ४ विकेट्स घेतल्या.