टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. या स्पर्धेपूर्वी काही खेळाडूंची फिटनेस ही एक मोठी चिंता होती. तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडले होते.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू असून पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील ३ सामने खेळवून झाले आहेत. आता दोन सामने बाकी असून या मालिकेतून तिलक वर्मा बाहेर पडला…
भारताचा स्टार अनुभवी खेळाडू रोहित शर्माने भारतीय क्रिकेटमधील पुढील सर्वात मोठा सामना जिंकणारा खेळाडू म्हणून तिलक वर्माला पसंती दिली असून त्याच्या मते तिलक वर्माचा दृष्टिकोन खूप चांगला आहे.
बडोद्यासाठी खेळताना हार्दिक पंड्याने फक्त ६८ चेंडूत स्फोटक शतक झळकावले. तिलक वर्माने देखील शतक झळकावले, ११८ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह १०९ धावा केल्या, तर अक्षरने देखील मैदानावर कहर…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचव्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्यात तिलक वर्माने रोहित शर्माचा विक्रम मोडला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील पाचवा सामना आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 232 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20 मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या तिलक वर्माला मोठा फायदा झाला आहे. आयसीसीकडून ताज्या टी२० आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत त्याने मोठी झेप घेतली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात तिलक वर्माने एक शानदार षटकार ठोकला. त्याने चेंडू थेट स्टेडियमबाहेर पाठवला. या षटकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भारतीय संघाचा डाव संपल्यानंतर, बीसीसीआयनकडून टीम इंडियाच्या नवीन टी२० विश्वचषक २०२६ जर्सीचे अनावरण करण्यात आले.
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने धुव्वा उडवला. या सामन्यात विजी मिळवून भारताने टी २० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. क्रिकेट जगताला हा एक आश्चर्यकारक धक्का म्हणावा…
आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून विजेतेपद जिंकले आहे. या विजयाचा हीरो ठरलेला तिलक वर्माने विक्रम रचला आहे.
भारतीय संघाने शेवटच्या षटकात सामना जिंकला. तिलक वर्मा हा भारताच्या विजयाचा खरा हिरो होता, त्याने ६९ धावांची अर्धशतक झळकावली. गोलंदाजीत कुलदीप यादवने ४ विकेट्स घेतल्या.
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानने साहिब जादा फरहानच्या अर्धशतकाच्या जोरावर सर्वबाद १४६ धावांच करू शकला. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने ५ गडी राखत विजय नोंदवला.
बीसीसीआयकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये इम्पॅक्ट प्लेअर पुरस्काराची घोषणा केल्याचे दिसते, यामध्ये हा सन्मान यावेळी तिलक वर्माला देण्यात आला, त्यावेळी तिलकने संघातील रघुविंद्र द्विगीच्या पायाला स्पर्श केला.
भारतीय फलंदाज तिलक वर्माने त्याच्या वडिलांना एक प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही भेट दिली आहे. ही एसयूव्ही Mahindra ची असून यात आपल्याला दमदार फीचर्स पाहायला मिळतील.
आयसीसीने ताजी आयसीसी रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये भारताने आपला झेंडा फडकवला आहे. भारताच्या अभिषेक शर्माने नंबर-१ रँकिंग मिळवून इतिहास रचला आहे. त्याने ट्रॅव्हिस हेडला मागे टाकून पहिला नंबर…
दुलीप ट्रॉफीसाठी दक्षिण विभागीय संघाची घोषणा करण्यात आली आली आहे. भारताच्या देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या या ट्रॉफीसाठी दक्षिण विभागीय संघाचे कर्णधारपद भारतीय खेळाडू तिलक वर्माकडे सोपवण्यात आले आहे.
भारताचा युवा खेळाडू तिलक वर्मा याने काउंटी क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला आहे त्याने सलग दुसऱ्या शतक झळकावले आहे. तिलक वर्मा यांची इंग्लंडच्या भूमीवर अप्रतिम कामगिरी सुरूच आहे.
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडू तिलक वर्माने शतक झळकावले आहे. विशेष म्हणजे तिलक वर्माने आपलया पदर्पणाच्या सामन्यात शतक लगावले आहे.
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात मुंबईला 12 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच मुंबईच्या डावात तिलक वर्मा रिटायर्ड आउट झाला.