सोशल मीडियावर अमृतसरच्या कवलजीत कौरची एका कोरियन मुलासोबत मैत्री झाली. त्यांचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी शीख पद्धतीने विवाह केला. आपल्या प्रेमासाठी कोरियन मुलाने भारतीय शेरवानी घातली होती.
‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील महत्त्वाची भूमिका साकारणारा चांदेकर अर्थात अभिनेता अक्षर कोठारीने लग्नगाठ बांधली असून त्याच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. पहा अक्षरची बायको
बदलत्या काळात डेस्टिनेशन वेडिंगचा मोठा ट्रेंड वाढला आहे. 2007 मध्ये त्यांचे स्वप्न सत्यात उतरले आणि मध्य भारतातील प्रत्येक प्रसंगासाठी एक उत्तम ठिकाण 'चोकर धानी' अस्तित्वात आले.
लग्नानंतर आयुष्य नरक बनते. जर तुम्ही पुरुष असल्याने हे खरे मानत असाल, तर या अलीकडील अभ्यासातील खुलासे तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात. कारण यानुसार लग्न पुरुषांसाठी खूप फायदेशीर ठरते, कसे जाणून…
लग्नाच्या दोन ते तीन महिने आधीपासूनच साड्यांची खरेदी केली जाते. लग्नाआधी साखरपुड्यात, लग्नातील विधी आणि रिसेप्शनसाठी वेगवेगळ्या रंगाच्या सुंदर आणि आकर्षक साड्या खरेदी केल्या जातात. बऱ्याचदा मुली साडी खरेदी करताना…
हिंदू विवाह सोहळ्यात सप्तपदीच्या सात वचनांना विशेष महत्व आहे. सप्तपदी घेतल्यानंतर विवाह सोहळा पूर्ण होतो. लग्नात नवरा नवरी सप्तपदी घेऊन आयुष्यभराची विवाह गाठ बांधतात. लग्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सगळ्यात…
एका विशिष्ट वयानंतर प्रत्येकजण लग्नाचा विचार करतो. लग्न ही साधी गोष्ट वाटत असली तरी यात अनेक गोष्टींचा विचार केला जातो. हा निर्णय बऱ्याचदा विचार करून घेतला जातो. आजकाल तर फक्त…
ट्रेन ही एक अशी सुविधा आहे जी कमी वेळेत जास्तीचे अंतर कापते. यासाठी प्रवाशांना अधिक पैसेही घालवावे लागत नाही आणि म्हणूनच अधिकतर लोक रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. सध्या डेस्टिनेशन वेडिंगचे…
हिंदू धर्मात लग्नापूर्वी कुंडली जुळवावी का? या परंपरेबद्दल प्रेमानंद जी महाराज यांनी अगदी महत्त्वाची माहिती दिली आहे. अनेक जण लग्नाआधी कुंडली जुळवतात आणि मग लग्न करतात, पण हे खरंच करायची…