अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची मागणी केली आहे.
अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची मागणी केली आहे.