• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • India Renews 50 Million Treasury Aid To Maldives

मुइज्जूचा तोरा आता तरी उतरणार का? भारताने मालदीववर पुन्हा एकदा दाखवली दया, केली कोट्यवधींची मदत

भारताने आपल्या शेजारी सागरी देशाला मालदीवला ५० दशलक्ष अमेरिकन डॉलरची म्हणजे ४२३ कोटी रुपयांची मदत मोठी मदत केली आहे. या मदतीनंतर मालदीवने भारताचे आभार मानले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 12, 2025 | 06:04 PM
India renews $50 million treasury aid to Maldives

मुइज्जूचा तोरा आता तरी उतरणार का? भारताने मालदीववर पुन्हा एकदा दाखवली दया, केली कोट्यवधींची मदत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली: भारताने पाकिस्तानसोबतचया तणावादरम्यान आपल्या तिजोरीतून मालदीवला मोठी मदत केली आहे. या मदतीची सध्या मोट्या प्रमाणात चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताने आपल्या शेजारी सागरी देशाला मालदीवला ५० दशलक्ष अमेरिकन डॉलरची म्हणजे ४२३ कोटी रुपयांची मदत ट्रेझरी बिल जारी करत केली आहे. या मदतीनंतर मालदीवने भारताचे आभार मानले आहेत.

मालदीवने मानले आभार

भारताच्या या मदतीनंतर मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला खलील यांनी सरकराचे आभार मानले आहे. खलील यांनी मालदीव संकटात असताना भारताने केलेल्या मदतीचे कौतुक केले आहे. त्यांनी ही मदत दोन्ही देशांतील दृढ मैत्रीचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एख निवेजन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मालदीवमधील भारतीय उच्चायुक्तालयाने सांगितले की, भारताने ५० दशलक्ष अमेरिकन डॉलर किमतीच्या ट्रेझरी बिलच्या रोलओव्हरमध्ये मालदीवला आर्थिक मदत पुरवली आहे.

याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.खलील यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आमि बारत सरकारचे आभार मानले आहे. भारताची ही मदत मालदीवला संकटाच्या काळात करण्यात आली आहे. यामुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेसाठी सुधारणा राबिवण्याच्या योजनेला पाठिंबा मिळाला आहे.

जागतकि घडामोडी संबंधित बातम्या- बेडरूम-सोफा ते आलिशान बाथरूमपर्यंत…; डोनाल्ड ट्रम्प यांना कतारकडून ३३ अब्ज किमतीचे विमान भेट?

I express my sincere gratitude to EAM @DrSJaishankar and the Government of #India for extending crucial financial support to the #Maldives through the rollover of the USD 50 million Treasury Bill.

This timely assistance reflects the close bonds of friendship between #Maldives &…

— Abdulla Khaleel (@abkhaleel) May 12, 2025


मालदीवमधीलभारतीय उच्चायुक्तालयानेही यासंबंदी एक निवदेन जारी केले आहे. या अधिकृत निवदनात सांगण्यात आले आहे की, मालदीव सरकारच्या विनंतीवरुन, स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) ने ५० दशलक्ष अमेरिकन डॉलरची मदत मालदीवला दिली आहे. ही मदत एका वर्षासाठी करण्यात येत आहे.

उच्चायुक्तालयाने हेही सांगितले की, मार्च २०१९ पासून बारत सरकारने एसबीआयकजून अशा ट्रेझरी बिलांचे वर्गणीदार बनण्याची सुविधा देते. दरवर्षी मावलदीव सरकराल व्याजमुक्त मदत दिली जाते. मालदीवला आपत्कालीन आर्थिक मदत म्हणून सरकार-ते-सरकार असा अंतर्गत करार करण्यात आला आहे.

भारत आणि मालदीवमधील करार

मालदीवमधील उच्चायुक्तालयाने म्हटले की, मालदीव हा भारताचा एक प्रमुख सागरी शेजारी देश आहे. भारताच्या शेजारी प्रथम धोरणाता आणि महासागराच्या दृष्टीकोनातून या प्रदेशातील सुरक्षा आणि विकासासठी भारत एक महत्वाचा भागीदार आहे. मालदीवमधील उच्चायुक्तालयाने म्हटले की, मालदीव हा भारताचा एक प्रमुख सागरी शेजारी देश आहे. भारताच्या शेजारी प्रथम धोरणाता आणि महासागराच्या दृष्टीकोनातून या प्रदेशातील सुरक्षा आणि विकासासठी भारत एक महत्वाचा भागीदार आहे.

यामुळे भारताने यावर्षाच्या सुरुवातीला मालदीवला त्यांना लागणाऱ्या आवश्यक वस्तूंच्या निर्यातीसाठीच्या कोट्यात विशेष वाढ केली आहे. या निर्णयावरुन भारत आपल्या शेजारी प्रथम धोरणाला किती महत्व देतो हे लक्षात येते. मालदीवचे अध्यक्ष खरं तरं चीनचे समर्थख आहेत. त्यांनी सत्तेत येताच इंडिया आऊट ही पॉलिसी स्वीकारली. त्यामुळे भारतासोबतचे करार मालदीवच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी धोकादायक असल्याचे मानले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘आमचे ड्रोन भारताच्या राजधानीपर्यंत…’, पाकिस्तानी सैन्याचा पोकळ दावा; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Web Title: India renews 50 million treasury aid to maldives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 06:02 PM

Topics:  

  • Maldives
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

100 वर्षात प्रथमच कमालीचा संयोग, पितृपक्षात चंद्र-सूर्यग्रहण एकत्र, 5 राशींवर होणार जबरदस्त कृपा

100 वर्षात प्रथमच कमालीचा संयोग, पितृपक्षात चंद्र-सूर्यग्रहण एकत्र, 5 राशींवर होणार जबरदस्त कृपा

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.