• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Case Is Strong Extradition Still Not Easy

खटला मजबूत; तरीही प्रत्यार्पण सोपे नाही

भारतीय चौकशी संस्था ईडी आणि सीबीआय यांनी केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी भगोडा हिरा व्यापारी मेहुल चोक्सीला ताब्यात घेतले आहे. परंतु त्याला भारतात परत आणणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 16, 2025 | 09:16 AM
mehul choksi (फोटो सौजन्य- social media)

mehul choksi (फोटो सौजन्य- social media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय चौकशी संस्था ईडी आणि सीबीआय यांनी केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी भगोडा हिरा व्यापारी मेहुल चोक्सीला ताब्यात घेतले आहे. परंतु त्याला भारतात परत आणणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. चोक्सीवर १३,५०० कोटी रूपयांचा बँकिंग फ्रॉड केल्याचा आरोप आहे आणि त्याच्यावर मनीलॉड्रिंगचेही आरोप आहेत. या घोटाळ्यात नीरवची पत्नी एमी मोदी आणि त्याचा भाऊ नीशल मोदी हे देखील आरोपी आहेत. ट्रायल टाळण्यासाठी चोक्सी भारतातून पळून गेला होता. कॅन्सरने ग्रस्त असलेल्या चोक्सीने अँटीगृहाचे नागरिकत्व घेतलेले आहे. त्याच्याविरूद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती, परंतु त्याने असे सांगून ती नोटीस रद्द केली होती की, भारतीय चौकशी संस्था त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. ही नोटीस कोणतेही आंतरराष्ट्रीय अटकेचे वॉरंट नाही, तर ती अनुरोध करणा-या देशाने इंटरपोलच्या माध्यमातून जारी केलेला एक आंतरराष्ट्रीय अलर्ट आहे, जो प्रत्यार्पण, आत्मसमर्पण किंवा अन्य कायदेशीर कारवाई प्रलंबित ठेवण्यासठी संबंधित व्यक्तिचा ठावठिकाणा शोधण्यास आणि तात्पुरती अटक करण्यास मदत करतो.

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचा रुग्णालयांना धक्का; बाळ चोरीला गेल्यास….

मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित
चोक्सीला मुंबईच्या न्यायालयाने २०१८ आणि २०२१ मध्ये जारी केलेल्या दोन गैरजामीन वॉरंटच्या आधारावर अटक केली आहे. त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तो बेल्जियममधील तुरूंगातच राहील, परंतु त्याचे प्रत्यार्पण इतके सोपे नाही. चोक्सीचा भगोडा भाचा नीरव मोदी २०११ पासून लंडनच्या तुरूंगात आहे. चोक्सी इंग्लंडच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन आपले प्रत्यार्पण थांबविण्याचा प्रयत्न करेल. भारताने शखात्र व्यापारी संजय भंडारीच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती, परंतु, इंग्लंडच्या हायकोर्टाने असे सांगून ते नाकारले की, भारतातील तुरूंगाची स्थिती अत्यंत खराब आहे. बेल्जियमच्या न्यायालयामध्येही मानवाधिकाराच्या मुद्यांवर संवेदनशीलता आहे. म्हणूनच चोक्सीचे प्रत्यार्पण बेल्जियमच्या न्यायालयात भारतीय तुरूंगाच्या स्थितीबद्दल काय दृष्टिकोन स्वीकारला जातो यावर अवलंबून आहे. प्रत्यार्पणाविरोधात मानवाधिकाराचे मुद्दे उचलले जातात. चोक्सी वारंवार बेल्जियमला जात आहे, याच आधारावर सहा महिन्यापूर्वी इंडीने बेल्जियमच्या अधिकारऱ्यांकडे त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. याचाच परिणाम म्हणून चोक्सीला अटक झाली आहे. त्याला आता भारतात परत आणणे महत्वाचे आहे. भारतीय चौकशी संस्थांनी या संदर्भातील सर्व कागदपत्रे आधीच तयार केली असून ती प्रत्यार्पणाच्या विनंतीसह प्रस्तुत केली आहेत.

हजारो कोटी रूपयांचा कर्ज घोटाळा
चोक्सी आणि नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रूपयाने फसविले आहे. चौकशी संस्था हळूहळू त्याच्यापर्यंत पोहचत आहेत. चोक्सी २०१८ मध्ये फरार झाला होता. त्याने अँटीगुआ आणि बारबुडा येथे आश्रय घेतला आणि नंतर अँटीगुआचे नागरिकत्व देखील मिळविले. ईडी अँटीगुआ आणि बारमुडा येथे त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. चोक्सीला जून २०२१ मध्ये डॉमिनिकवरून परत आणण्याचा प्रयत्न करण्यात आलाल होता. तो अँटीगुआत संशयास्पद परिस्थितीत पोहचला होता. चोक्सीने अटक टाळण्यासठी स्वीत्झरलंडला पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला आजारामुळे रूग्णालयात दाखल व्हावे लागले आणि बेल्जियममध्येच थांबावे लागले. चोक्सीने अजूनही भारत किंवा अँटीगुआचे नागरिकत्व सोडले नाही, चोक्सीविरोधात भारताची केस खूप मजबूत आहे, तरीही त्याचे प्रत्यार्पण करणे सोपे नाही. सर्वकाही यावरच निर्भर आहे की, बेल्जियमच्या न्यायालयाने भारतीय तुरूंगाबद्दल काय दृष्टिकोन स्वीकारलेला आहे.

Web Title: Case is strong extradition still not easy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 09:16 AM

Topics:  

  • crime
  • fraud
  • Mehul Choksi

संबंधित बातम्या

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड
1

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य
2

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य

शिंदेच्याचं शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गुंड म्हणाला मी इकडचा भाई ! माझी परवानगी घेतली का ?
3

शिंदेच्याचं शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गुंड म्हणाला मी इकडचा भाई ! माझी परवानगी घेतली का ?

Thane Crime: अंबरनाथमध्ये प्रसिद्ध डॉक्टरवर गंभीर आरोप, महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण, गुन्हा दाखल
4

Thane Crime: अंबरनाथमध्ये प्रसिद्ध डॉक्टरवर गंभीर आरोप, महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण, गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.