(फोटो सौजन्य: istock)
असे का होते?
आपण अचानक उभे राहिलो की गुरुत्वाकर्षणामुळे रक्त वेगाने पायांकडे जाते. निरोगी शरीरात नव्र्व्हस सिस्टीम त्वरित हृदयाचे ठोके वाढवते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. पण ही प्रक्रिया जर मंद झाली, शरीरात पाण्याची कमतरता असेल किंवा रक्तदाब अचानक कमी झाला, तर काही क्षणांसाठी मेंदूला पुरेशी ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे चक्कर येते.
संभाव्य कारणे काय ?
हळूहळू उठा: आधी बसून घ्या, मग सावकाश उर्भ राहा.
पुरेसे पाणी प्या : पाण्याचे सेवन शरीराला दिवसभर हायड्रेट ठेवते.
मीठाचं संतुलन ठेवा : डाँक्टरांच्या सल्ल्याने आहारात बदल करा.
सिस्टीमचे आजार
हा हृदय किंवा नसांचा इशारा तर नाही ना? जर ही समस्या वारंवार होत असेल, तर ते गंभीर असू शकते. याचा अर्थ रक्तदाब नियंत्रित करणारी शरीरातील यंत्रणा नीट काम करत नाही. सतत चक्कर येणे म्हणजे हृदयाची धडधड अनियमित असणे किंवा नसांचे नुकसान झाल्याचाही संकेत असू शकतो. यामुळे अचानक पडण्याचा धोका वाढतो.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






