किडनीच्या आजाराची शरीराला लागण झाल्यानंतर पायांना सूज येणे, हात पाय थरथरणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.
जास्त वेळ लघवी रोखून धरल्यामुळे किडनीसंबंधित गंभीर आजार होतात. लघवी बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहिल्यामुळे किडनीवर जास्तीचा तणाव येतो आणि आरोग्य बिघडते.
किडनीचे विकार झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. राज्यातील पाच जिल्ह्यांमधील सहा शासकीय आरोग्य संस्थांमध्ये नवीन डायलिसीस युनिट्स सुरू करण्यात आली आहे.
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, कमी पाण्याचे सेवन, पोषक घटकांचा अभाव इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास शरीराला…
किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर रक्तातील विषारी घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते. यामुळे संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. चला तर जाणून घेऊया किडनी खराब झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे.
पदार्थाची चव वाढवण्यासाठी जेवणात कायमच आवश्यकतेनुसार मीठ टाकले जाते. मिठाशिवाय जेवणाला चांगली चव लागत नाही. पण अतिप्रमाणात मिठाचे सेवन करणे शरीरासाठी अतिशय धोक्याचे ठरते. मिठामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीरातील सोडियमची पातळी…
किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, रक्ताच्या नात्यातील व्यक्ती किडनी दान केल्यास प्रत्यारोपण लवकर होऊ शकते, असे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकताच आईने लगेच स्वतः किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.
हिवाळ्यात अनेक आजारांना आमंत्रण मिळते. पण किडनीचा आजार हा असा की, पटकन बरा होऊ शकत नाही. मात्र तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात ५ सवयी लावल्या तर नक्कीच तुमच्या किडनीची काळजी घेता…
दोन्ही किडन्या फेल झाल्यानंतर डायलेसिस करण्याची आवश्यता भासते. महापालिकेने तीन डायलिसिस केंद्रे नाममात्र दराने तब्बल ३० वर्षांसाठी खासगी संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
Kidney Health Tips : रोजच्या जीवनातील काही चुका आपल्या किडनीवर विपरीत परिणाम घडवत असतात. किडनी फेलरच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असून वेळीच याची काळजी राखणे फार महत्त्वाचे झाले आहे. किडनी शरीरातील…
मानवी शरीरातील किडनी हा अतिशय महत्वाचा अवयव आहे. किडनी शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासोबतच रक्त शुद्ध करण्यास मदत करते. पण हल्ली बदललेल्या जीवनशैलीच्या परिणामांमुळे किडनीच्या आजारांचे रुग्ण…
Healthy Food For Kidney : शरीरातील विषारी आणि टाकाऊ पदार्थ किडनीच्या मदतीने शरीराबाहेर पडत असतात. अशात किडनी खराब झाली तर याची मोठी किंमत मोजावी लागेल. निरोगी किडनीसाठी आहारात काही पदार्थांचे…
कोणत्याही किडनीच्या नुकसानाचा शरीरावर विनाशकारी परिणाम होऊ शकतो. एम्समधील एका डॉक्टरांनी सांगितले आहे की या विशिष्ट पेयाचे सेवन केल्याने किडनीचे नुकसान होऊ शकते.
हिवाळ्यात होणाऱ्या निर्जलीकरणामुळे मुतखड्याची शक्यता वाढते. मुतखड्याची कारणे समजून घेतल्यास आणि योग्य जीवनशैलीचे पालन केल्यास थंडीतही तुमच्या मूत्रपिंडांचे रक्षण होऊ शकते.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून न गेल्यास किडनीच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कायमच हेल्दी राहणे आवश्यक आहे. जाणून घ्या किडनी खराब झाल्यानंतर त्वचेवर दिसून येणारी लक्षणे.
किडनी खराब झाल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. ज्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. किडनी खराब झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ही गंभीर लक्षणे.
जर किडनी डॅमेजवर त्वरित उपचार केले नाहीत तर ते प्राणघातक ठरू शकते. म्हणूनच, मूत्रपिंडाच्या नुकसानाची लक्षणे लवकर ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे. यापैकी काही लक्षणे लघवीमध्येदेखील दिसतात.
लिव्हर आणि आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि भाज्यांचे सेवन करावे. यामुळे लिव्हर आणि किडनी आतून स्वच्छ होतात. जाणून घ्या सविस्तर.
दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. अपचन झाल्यानंतर बऱ्याचदा सोडा किंवा इतर वेगवेगळे ड्रिंक प्यायले जातात. पण वारंवार सोडा किंवा प्रक्रिया केलेल्या पेयांचे सेवन केल्यामुळे किडनी निकामी होण्याची शक्यता…
किडनी खराब झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. किडनी खराब झाल्यानंतर हातापायांना सूज येते. नियमित फॉलो केलेल्या छोट्या मोठ्या सवयी गंभीर आजाराचे कारण बनतात.