आज जागतिक थॅलेसेमिया दिवस. थॅलेसेमिया हा आयुष्यभर राहणारा रक्तविकार म्हणून प्रमाणावर ओळखला जातो. त्यासाठी नियमित रक्त संक्रमण (ब्लड ट्रान्सफ्युजन) आणि सततच्या उपचारांची आवश्यकता असते.
किडनी निकामी झाल्यानंतर चेहऱ्यावर किंवा डोळ्यांभोवती सूज येते. पण ही सूज दीर्घकाळ राहिल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. जाणून घ्या किडनी खराब झाल्यानंतर चेहऱ्यावर सूज का येते?
मूत्रपिंड शरीरातील रक्त शुद्ध करण्यात आणि खनिजांचे संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ते मूत्रमार्गातील सर्वात महत्त्वाचे अवयव असल्यामुळे, त्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो.
कोणतीही स्पष्ट लक्षणे न दिसता अनेकदा मूत्रपिंडांचे आजार विकसित होतात. त्यामुळे अनेक महिलांमध्ये उशिरा निदान होते आणि तोपर्यंत आजार लक्षणीय प्रमाणात वाढलेला असतो.
किडनीचा आजार सुरुवातीला अतिशय संथपणे आणि जराही जाणवू न देता शरीरात शिरकाव करतो, पण जसजसा तो बळावतो, तशी काही लक्षणे दिसू लागतात.तसेच, जर तुमचा रक्तदाब नियंत्रित करणे कठीण जात असेल,…
मुंबईतील किडनी प्रतीक्षा यादीत सुमारे साडेचार ते पाच हजार रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात होणाऱ्या प्रत्यारोपणांची संख्या अत्यंत तुटपुंजी झाल्याचे दिसून येत आहे.
किडनी शरीरातील रक्त शुद्ध करते. पण किडनीचे आरोग्य बिघडल्यानंतर किडनीच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतो. त्यामुळे किडनी फिल्टर करण्यासाठी करा हे उपाय.
किडनीचे आरोग्य बिघडल्यानंतर शरीरात असंख्य बदल दिसून येतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. आहारात खाल्लेल्या पदार्थांचे थेट परिणाम शरीरावर दिसून येतो.
लोक जेव्हा धूम्रपानामुळे होणाऱ्या आरोग्यधोक्यांचा विचार करतात, तेव्हा सर्वप्रथम फुफ्फुसांचा कर्करोग, हृदयरोग किंवा श्वसनाचे दीर्घकालीन आजार यांचा उल्लेख केला जातो. मात्र धूम्रपानाचा किडनीवरही गंभीर परिणाम होतो.
किडनी व्यवस्थित कार्य करत असतील तर आपल्याला त्यांची जाणीवही होत नाही. मात्र कर्करोगाच्या उपचारांमध्ये निरोगी किडनीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. याबाबतची अधिक माहिती दिली आहे.
धूम्रपानाचा आणखी एक गंभीर परिणाम म्हणजे किडनी कर्करोगाचा वाढलेला धोका. अनेक वर्षांच्या वैद्यकीय निरीक्षणातून असे दिसून आले आहे की तंबाखूचे सेवन किडनी कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या वाढवते.
किडनीमध्ये साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाणे गरजेचे आहे. यासाठी नियमित लिंबू सरबत आणि नारळ पाणी लिंबाचा रस एकत्र मिक्स करून प्यावे. यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात आणि किडनी…
किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरात असंख्य बदल दिसून येतात. या बदलांकडे गांभीयाने लक्ष देणे फार गरजेचे आहे. अन्यथा किडनी खराब होऊन संपूर्ण आरोग्याचं बिघडून जाईल.
वारंवार लघवी रोखून धरल्यामुळे किडनी आणि मूत्राशयात इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे लघवी जास्त वेळ रोखून धरू नये.अन्यथा किडनीसंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.
किडनीच्या आजाराची शरीराला लागण झाल्यानंतर पायांना सूज येणे, हात पाय थरथरणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.
जास्त वेळ लघवी रोखून धरल्यामुळे किडनीसंबंधित गंभीर आजार होतात. लघवी बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहिल्यामुळे किडनीवर जास्तीचा तणाव येतो आणि आरोग्य बिघडते.
किडनीचे विकार झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. राज्यातील पाच जिल्ह्यांमधील सहा शासकीय आरोग्य संस्थांमध्ये नवीन डायलिसीस युनिट्स सुरू करण्यात आली आहे.
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, कमी पाण्याचे सेवन, पोषक घटकांचा अभाव इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास शरीराला…
किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर रक्तातील विषारी घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते. यामुळे संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. चला तर जाणून घेऊया किडनी खराब झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे.
पदार्थाची चव वाढवण्यासाठी जेवणात कायमच आवश्यकतेनुसार मीठ टाकले जाते. मिठाशिवाय जेवणाला चांगली चव लागत नाही. पण अतिप्रमाणात मिठाचे सेवन करणे शरीरासाठी अतिशय धोक्याचे ठरते. मिठामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीरातील सोडियमची पातळी…