दैनंदिन आहारात लाल मांस, प्रक्रिया केलेले दही इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यामुळे किडनीच्या आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. जाणून घ्या किडनीच्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ घातक ठरतात.
किडनी खराब झाल्यानंतर हात, पाय आणि चेहऱ्यावर अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे.
प्रेमानंद महाराजांच्या दोन्ही किडनी खराब होत्या. डॉक्टरांकडून ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी सकारात्मक पद्धतीने आयुष्य जगायला सुरूवात केली आणि त्याचा परिणाम काय आणि कसा झाला जाणून घ्या
किडनी स्टोन ही वेदनादायक पण योग्य आहार, पुरेसे पाणी व सवयींमुळे टाळता येण्यासारखी सामान्य समस्या आहे. योग्य पथ्ये, नियमित व्यायाम आणि पाण्याचे योग्य सेवन हे किडनी स्टोनपासून बचावासाठी महत्त्वाचे आहेत.
किडनी कधीच अचानक खराब होत नाही, 8 महत्त्वाची कारणं आहेत जी डॅमेजसाठी कारणीभूत ठरतात. केल्या काही वर्षात किडनी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यापासून वाचण्याचे उपाय
सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे ही एक आरोग्यदायी सवय आहे. डॉक्टर दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करण्याचा सल्ला देतात. पण सकाळी जास्त पाणी पिल्याने किडनीवर दबाव येऊ शकतो. सकाळी किती पाणी प्यावे…
शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनी शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करते. पण रोजच्या आहारात सतत होणाऱ्या बदलांमुळे आणि…
दरवर्षी जगभरात सगळीकडे जागतिक किडनी कर्करोग दिवस साजरा केला जातो. जगभरात सगळीकडेच कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यादिवशी या गंभीर आजाराबद्दल लोकांमध्ये जगजागृता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला…
आरोग्यासाठी हे पदार्थ अतिशय घातक आहे. यामुळे किडनी स्टोन होण्याची जास्त शक्यता असते. किडनी स्टोन झाल्यानंतर पोटात अतिशय तीव्र वेदना होऊ लागतात. त्यामुळे आहारात चुकूनही या पदार्थांचे सेवन करू नका.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक असतात. यकृत आणि मूत्रपिंड शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यास मदत करतात. मात्र बऱ्याचदा आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे…
शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय किडनी आतून खराब झाल्यानंतर शरीराला सूज येण्याची जास्त शक्यता असते. जाणून घ्या किडनी खराब झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे.
किडनीला सूज आल्यानंतर शरीरात अनेक भयानक लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. चला तर जाणून घेऊया किडनीला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे.
प्रत्येकाच्या मनात येणारा एक प्रश्न म्हणजे खराब झालेले मूत्रपिंड पुन्हा बरे होऊ शकते का? हा असा प्रश्न आहे ज्याचे उत्तर प्रत्येकाकडे असेलच असे नाही. तुम्ही हा लेख वाचलाच पाहिजे.
दैनंदिन आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे अपचनाची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. अपचनाची समस्या उद्भवू लागल्यानंतर बऱ्याचदा शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे…
शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनी शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे आणि विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याचे काम करते. रक्तात साचून राहिलेले विषारी घटक किडनी बाहेर काढते. मात्र दैनंदिन आयुष्यातील…
किडनी खराब झाल्यानंतर लघवीमध्ये अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. जाणून किडनी फेल झाल्यानंतर लघवीमध्ये कोणते बदल दिसतात.
वय वाढत असताना आपल्या शरीरात अनेक बदल होतात आणि किडनीदेखील यापासून वेगळी नाही. वयाच्या ४० व्या वर्षानंतर, मूत्रपिंडाशी संबंधित समस्यांचा धोका वेगाने वाढू लागतो. कोणत्या चाचणी कराव्यात जाणून घ्या
शरीरात दोन मूत्रपिंड असतात, ज्यांचे काम शरीरातील घाण काढून टाकणे आहे. जेव्हा मूत्रपिंड अर्थात किडनी खराब होते तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. किडनी मजबूत करण्यासाठी तुम्ही आहारात काही गोष्टींचा…
किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. लघवीतून वारंवार फेस किंवा रक्त येणे, थकवा, अशक्तपणा जाणवणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसू लागतात.
शरीरासाठी पाणी अतिशय महत्वाचे आहे. पण अति पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. सकाळी उठल्यानंतर जास्त पाणी प्यायल्यास किडनीवर दाब येऊन मूत्रपिंडासंबंधित समस्या उद्भवू शकतात.