राज्यात महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकालजाहीर होणार आहेत. दरम्यान महायुतीचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
प्रेमातून अनेक वेळा चुकीच्या घटना घडलेल्या ऐकू येतात आता पुन्हा एकदा धुळ्यातील शिरपूर गाव अशा घटनेने हादरून गेले आहे. प्रेमप्रकरणातून एका तरूणाची हत्या करण्यात आली असून नाल्यात फेकले गेले
धुळेमधील एका कार्यक्रमामध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावले आहेत.
हन याने वेळोवेळी खंडणी स्वरूपात २ लाख रुपये घेतले. फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवत त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून 20 लाखाची मागणी केली.
पेनाचं टोपण गिळल्यामुळे पहिलीत शिकणाऱ्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे धुळे जिल्हा परिसरात शोक व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चांदीच्या विटा जप्त केल्या आहेत. गेल्या काही दिवसांत राज्यात कोट्यवधींची मौल्यवान रत्ने जप्त करण्यात आली आहे.
महाआघाडीच्या लोकांनी फसवे सरकार स्थापन केलेली 2.5 वर्षे तुम्ही पाहिली आहेत. या लोकांनी आधी सरकारला लुटले आणि मग महाराष्ट्रातील जनतेलाही लुटायला सुरुवात केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे दिल्लीचे नेते राज्यामध्ये सभा घेत आहेत. धुळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेमध्ये कलम 370, आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवर विरोधकांना घेरले.
विधानसभा निवडणूक निर्भय, भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांना निवडणूक खर्च अधिकाऱ्यांनी जबाबदारी संबंधी महत्वाचे निर्देश दिले आहेत.
धुळ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. धुळे शहरातील समर्थ कॉलनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आई, वडील, आणि दोन मुलांनी आत्महत्या केल्या असून, या भयंकर घटनेने जिल्हा हादरुन गेला आहे.
एकेकाळी धुळे आणि नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. पण 2019 च्या विधानसबा निवडणुकीपूर्वी नंदुरबारचे गावित कुटुंब आणि शिरपूरचे अमरिश पटेल यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपात प्रवेश केला.